News Bharati

Team NB Marathi

हिंदुत्व अविजित आहे

आदरणीय उपस्थित, आज आपण \”हिंदुत्व अविजित आहे\” या विषयावर बोलणार आहोत. हिंदुत्व म्हणजे केवळ धर्म नाही, तर एक जीवनशैली, संस्कृती आणि तत्त्वज्ञान आहे. याची मुळे भारतीय उपखंडाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वारशात खोलवर रुजलेली आहेत. हिंदुत्वाच्या अनन्य वैशिष्ट्यामुळेच ते अनेक शतकांच्या संघर्षांनंतरही अविजित राहिले आहे. परंतु, आजच्या काळात आपल्या समाजात वेगळ्या प्रकारचे आव्हान उभे केले जात […]

हिंदुत्व अविजित आहे Read More »

निर्लज्ज पणाचा कळस !

आज काँग्रेस पक्षाचे राजपुत्र करवीर नगरी अवतरले होते. आले होते तेच एक अजेंडा घेवून. त्यांना त्यांच्या परकीय शक्तींनी शिकवलेल्या अजेंड्या नुसार ते बोलले. पण हे बोलताना त्यांनी जो निर्लज्ज पणा दाखवला आहे त्याला जगात कुठेही तोड नाही. इतके दिवस संविधान पूजनीय आंबेडकर यांच्याशी जोडून समाजातल्या एका घटकाला भ्रमित करण्याचे उद्योग केले. वास्तविक पूजनीय बाबासाहेब यांचा

निर्लज्ज पणाचा कळस ! Read More »

भाषा माझी साजिरी….मराठी असे

शास्त्र, तत्वज्ञान, कला, विद्या, शौर्य, चातुर्य अशा विविध गुणांनी संपन्न अशा या महान राज्याला ‘महाराष्ट्र’ असे संबोधले गेले आहे. सह्याद्रीच्या शिखरांनी वेढलेला हा महाराष्ट्र नदी, सरोवरे, लेणी, दुर्ग अशा विविधतेने नटलेला असा हा सुंदर महाराष्ट्र. यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत आणि पुण्यवंत अशा जाणत्या राजांचा हा महाराष्ट्र. अशा या महाराष्ट्राची प्रतिष्ठा अखंड भारतभर निनादली,. महाराष्ट्राची मायबोली

भाषा माझी साजिरी….मराठी असे Read More »

धर्म आणि राजकारण 

देशाची लाेकसंख्या १४५ काेटींवर पाेहाेचली आहे. या लाेकसंख्यावाढीत मुस्लिमांचा टक्का प्रचंड असल्याने गठ्ठा मतदानाचा टक्काही आपाेआपच वाढला आहे. देशाचे तुकडे करण्याची मनीषा बाळगणारे देशद्राेही भारतात सक्रिय आहेत. अशा लाेकांना काँग्रेस पक्षाने सदैव केवळ मतांच्या लाचारीसाठी खतपाणी घातले आहे. हिंदू जागृत हाेऊ लागल्याने केवळ मुस्लिमांच्या मतांवर निवडणुका जिंकणे शक्य नसल्याचे या लाेकांच्या ध्यानात आले आहे. त्यामुळेच

धर्म आणि राजकारण  Read More »

वारकरी संप्रदाय व पंढरीची वारी ही हिंदू धर्माचीच आहे ना?

समाजामध्ये वेगवेगळ्या माध्यमांनी व वेगवेगळ्या साधनांनी सध्या वैचारिक कलह निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. सहजासहजी हातात उपलब्ध असणाऱ्या सोशल मीडियाचा वापर करून चुकीचे भ्रम निर्माण केला जातोय. एक प्रकारे ही वैचारिक लढाईच सुरू आहे. विशेषत: हिंदू धर्माबाबतचे चुकीचे चित्र उभा केले जात आहे अथवा धर्माला बदनाम करून हिंदू समाजाला संघटित होण्यापासून रोखले जात आहे. यावर्षी

वारकरी संप्रदाय व पंढरीची वारी ही हिंदू धर्माचीच आहे ना? Read More »

हम साथ साथ है.. म्हणणारे …आता हम तुम्हारे है कौन?

हम साथ साथ है.. म्हणणारे …आता हम तुम्हारे है कौन? अशी विरोधकांची स्थिती झाली आहे. हरियाणा(Haryana) आणि जम्मू आणि काश्मिरच्या(Jammu and Kashmir) निवडणूकीने हे फेक नरेटिव्ह ब्रेक केला असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी आज नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना केले. विरोधक भाजपावर आगपाखड करण्यासाठी आणि कोंडीत पकडण्यासाठी तयार होते मात्र या निकालाने त्यांची पंचाईत

हम साथ साथ है.. म्हणणारे …आता हम तुम्हारे है कौन? Read More »

भाजपा सरकारची आरोग्यविषयक धोरणे आणि गोरगरिबांना मिळत असलेला फायदा

सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि लोकसभेत जो पॅटर्न विरोधकांनी वापरला ज्यामुळे त्यांना काही प्रमाणात यश मिळाल तोच पॅटर्न ते महाराष्ट्रात वापरू इच्छित आहे. तो पॅटर्न म्हणजे रोज \”खोटे विमर्श रेटून मांडणे\”. असाच एक खोटा विमर्श शरद पवार यांनी लाडकी बहीण योजना आणि आरोग्य सुविधा या संदर्भात मांडला. आरोग्य विषयक योजना या केंद्रातील भाजप सरकार

भाजपा सरकारची आरोग्यविषयक धोरणे आणि गोरगरिबांना मिळत असलेला फायदा Read More »

महाराष्ट्र धर्म वाढवावा 

महाराष्ट्रातील साधुसंत व वीर महापुरुषांनी महाराष्ट्राला सतत समरस व एकतेच्या सूत्रात बांधून ठेवले आहे. सोबतच वैचारिक व सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा प्रगल्भ केले आहे. संत तुकाराम यांनी \”भेदा भेद भ्रम अमंगळ\” तथा \”कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे\” तसेच संत ज्ञानेश्वर माऊली यांचा \”विश्व ची माझे घर\” हा विशाल विचार दिला आहे. छत्रपती शिवरायांचा

महाराष्ट्र धर्म वाढवावा  Read More »

‘दुर्गा बनून लव्ह जिहादचा नायनाट करा’ – ॲड. वर्षा डहाळे यांचे तरुणांना सजग राहण्याचे आवाहान

पुणे: लव्ह जिहादचे संकट आता तुमच्या-आमच्या घरापर्यंत पोचले आहे. ‘लव्ह जिहाद’ म्हणजे प्रेम नसून केवळ प्रेमाच्या जाळ्यात अडकवून सक्तीचे धर्मांतर होय. यापासून हिंदू मुलींसह त्यांच्या कुटुंबीयांनी सजग राहणे आवश्यक आहे, असा सल्ला ज्येष्ठ अधीवक्त्या ॲड. वर्षा डहाळे यांनी काल दिला. कोथरूड मध्ये आरंभ प्रतिष्ठान, द एमआयटीयन्स ग्रुप आणि शुभम सुतार मित्रपरिवार तर्फे आयोजित दांडिया खेळायला

‘दुर्गा बनून लव्ह जिहादचा नायनाट करा’ – ॲड. वर्षा डहाळे यांचे तरुणांना सजग राहण्याचे आवाहान Read More »

थेंब थेंब पाणी! सुरक्षेच्या कारणी!

नवरात्राचा, देवीचा जागर सुरु झाला आहे. दुष्टांचे निर्दालन करणारी, राक्षसांचा नाश करणारी देवी हे केवळ प्रतीक नसून, हिंदू धर्माने पाहिलेले स्त्रीचे शक्तीत्मक रूप आहे. तेच शौर्य, धैर्य, तेज स्त्रीच्या अंगी आहे असे मानणाऱ्या भारतीय समाजात आज काय घडते आहे? स्त्री समाजात सुरक्षित का नाही? तिच्यातलं ते तेज कुठे लोप पावले आहे? अन्याय अत्याचारांना ती का

थेंब थेंब पाणी! सुरक्षेच्या कारणी! Read More »