News Bharati

Team NB Marathi

हिंदू संस्कृतीच्या जीर्णोद्धारक

एकेकाळी आपली भारतभूमी ही सर्वार्थाने संपन्न भूमी होती. ही संपन्नता केवळ आर्थिक नव्हती तर आपल्या देशात कला, साहित्य आणि विद्या यांनीही उत्कर्ष गाठला होता. एक सुसंस्कृत राष्ट्रजीवन येथे नांदत होते.आपल्या भारतभूमीवर अनेक परकीयांनी आक्रमणे केली. हिंदवी स्वराज्य स्थापन होण्यापूर्वीचा भारताचा साधारण हजार वर्षाचा इतिहास हा अनवरत संघर्षाचा इतिहास आहे. येथील हिंदू समाजाने त्याग, बलिदान करत […]

हिंदू संस्कृतीच्या जीर्णोद्धारक Read More »

सिंहगड भागात पथसंचलन

राष्ट्र सेविका समिति, सिंहगड भागातर्फे विजयादशमीच्या निमित्ताने शस्त्र पूजन व सघोष पथसंचलन उत्साहात संपन्न झाले. धायरी येथील विजयनगर सोसायटी पासून सुरू झालेले हे पथ संचलन रेनबोलॅंड शाळेवरून भवानी स्वीट डी एस के चौकातून मार्गस्थ होत पुन्हा विजयनगर सोसायटीला समारोप झाला. पथ संचलनाच्या सुरवातीला पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या सौ अपर्णा नागेश पाटील , पुणे महानगराच्या सौ हर्षदा

सिंहगड भागात पथसंचलन Read More »

आत्मविस्मृतीतून आत्म् साक्षात्काराकडे !

नमस्कार आज एक सुखद बातमी, ज्या बातमीची अनेक दिवस अनेक राष्ट्रप्रेमी नागरिक कान देवून वाट पाहत होते, ती बातमी अखेर आज झळकली. आमच्या शहराचे/ जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर होण्याच्या प्रस्तावावर अंतिम शिक्कामोर्तब झाले. अहमद गेला अहिल्यादेवी आल्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी! कर्तृत्व , दातृत्च आणि नेतृत्वाचे प्रतीक! सांस्कृतिक राष्ट्रवादाचे जीते जागते उदाहरण! भारतीय परंपरेत सती परंपरा नव्हती तर

आत्मविस्मृतीतून आत्म् साक्षात्काराकडे ! Read More »

देशाला पुढे न्यायचे असेल अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श महिलांनी घेण्याची गरज…डॉ वृंदा शिवदे

पांचपाळी हौद दुर्गा माता मंदिर मंडळ तर्फे नवरात्र उत्सवामध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित \”अहिल्यादेवी जीवन चरित्र \” या विषयावर डॉ वृंदा शिवदे यांचे व्याख्यान झाले.अहिल्यादेवी यांचे चारीत्र्याबद्दल सांगत असताना त्यांच्या जीवनात घडलेल्या अनेक प्रकारच्या प्रेरक प्रसंगांचे वर्णन त्यांनी आपल्या बोलण्यात केले. \”अगदी लहान वयात त्यांचे लग्न पेशव्यांच्या मध्यस्तीने मल्हारराव होळकर यांच्या मुलासह

देशाला पुढे न्यायचे असेल अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श महिलांनी घेण्याची गरज…डॉ वृंदा शिवदे Read More »

लव्ह जिहाद मुळे महिलांची सुरक्षा धोक्यात : निलेश भिसे

बावधन, पुणे : सध्या सगळीकडे नवरात्रोत्सवानिमित्त स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे. नवरात्रीच्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. बावधन परिसरातील लोकमान्य हास्य संघाकडून ‘महिला सुरक्षा’ या विषयावर भाष्य करण्यासाठी निलेश भिसे यांना आमंत्रित करण्यात आले होते. सध्या महिला सुरक्षा हा प्रश्न सर्वात गंभीर होत चालला आहे‌, याच पार्श्वभूमीवर महिलांना आपल्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देणे कसे

लव्ह जिहाद मुळे महिलांची सुरक्षा धोक्यात : निलेश भिसे Read More »

राष्ट्र सेविका समिती, संभाजी भाग, पुणे यांचे विजयादशमी उत्सवानिमित्त सघोष पथसंचलन

रविवार, दि. 6 ऑक्टोबर रोजी कर्वेनगर परिसरात आयोजित केले होते. सर्वप्रथम महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये, महर्षी कर्वे व आदरणीय बाया कर्वे यांच्या पुतळ्यास राष्ट्र सेविका समितीच्या पदाधिकार्यांनी अभिवादन केले. त्यानंतर विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन, ध्वजारोहण आणि ध्वजवंदन झाले. कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कर्मचार्यांनी भगव्या ध्वजाचे औक्षण केले आणि त्यानंतर अग्रभागी दंडगण, त्यामागून ओपन जीपमध्ये भगवा ध्वज,

राष्ट्र सेविका समिती, संभाजी भाग, पुणे यांचे विजयादशमी उत्सवानिमित्त सघोष पथसंचलन Read More »

\”हिंदू राष्ट्राच्या निर्मिती साठी बलशाली आणि चरित्रवान समाज निर्माण करणे गरजेचे आहे…\”

पुणे दि. 06 ऑक्टोबर 2024 : असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वसंसेवक संघाचे श्री.आनंद कुलकर्णी, (पुणे महानगर बौद्धिक प्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणे महानगरातील कात्रज भागातील धनकवडी नगराच्या वतीने आयोजित केलेल्या विजयादशमी शस्त्रपुजन उत्सवात केले. या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून श्री गणेशजी ढालपे (प्रसिध्द शिवव्याख्याते), प्रजापीता ब्रह्मकुमारी सुलभा दीदी (ब्रम्हकुमारी धनकवडी

\”हिंदू राष्ट्राच्या निर्मिती साठी बलशाली आणि चरित्रवान समाज निर्माण करणे गरजेचे आहे…\” Read More »

संविधान सभेतच समान नागरी कायद्याची चर्चा परंतु कॉंग्रेसचा विरोध : विजय चाफेकर

कोथरूड, पुणे : सामान्य माणसाला समान नागरी कायद्याबाबत अर्धवट किंवा अयोग्य अशी माहिती ज्ञात आहे, याबाबत योग्य माहिती मिळावी यासाठी कोथरूड येथील ‘डहाणूकर नागरिक विचार मंच’ यांच्या वतीने ‘समान नागरी कायदा’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. भारतीय तटरक्षक दलातील निवृत्त अॅडिशनल डिरेक्टर जनरल विजय चाफेकर यांनी हा विषय नागरिकांना सविस्तरपणे समजावून सांगितला. संविधान

संविधान सभेतच समान नागरी कायद्याची चर्चा परंतु कॉंग्रेसचा विरोध : विजय चाफेकर Read More »

संविधानाच्या हितासाठी राजकीय हिंदूत्व प्रबळ हवे – माजी खासदार प्रदिप रावत

हुतात्मा श्रीकांत लिंगायत यांना अभिवादन पुणे, दिनांक ५ ऑक्टोबर : \”हिंदू बहुसंख्य आहेत तो पर्यंतच संविधान सुरक्षित आहे. संविधानाच्या रक्षणासाठी राजकीय हिंदुत्व प्रबळ असायला हवे. कारण तेंव्हाच सांस्कृतिक हिदुत्वाला बहर येतो\”, असे प्रतिपादन माजी खासदार आणि ज्येष्ठ अभ्यासक प्रदिप रावत यांनी व्यक्त केले. डेक्कन कॉर्नर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्रात आयोजित हुतात्मा श्रीकांत लिंगायत जयंती

संविधानाच्या हितासाठी राजकीय हिंदूत्व प्रबळ हवे – माजी खासदार प्रदिप रावत Read More »

संविधान टिकवणारा हिंदू समाज बहुसंख्य राहिला तरच संविधानचे रक्षण : नरेंद्र पेंडसे

वारजे, पुणे : भारताच्या संविधानाचे सखोल ज्ञान असणे, ही प्रत्येक भारतीयाची गरज आहे. सर्व भारतीय एक आहोत हा भाव ठेवला आणि संविधान टिकवून ठेवणारा हिंदू समाज हा बहुसंख्य राहिला तरच संविधानाचे रक्षण होईल. याच विचारातून ‘भारतीय संविधान आणि त्याचे महत्त्व’ सांगणारे व्याख्यान नुकतेच \”वारजे हायवे परिसर जेष्ठ नागरीक संघ\” यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.

संविधान टिकवणारा हिंदू समाज बहुसंख्य राहिला तरच संविधानचे रक्षण : नरेंद्र पेंडसे Read More »