News Bharati

Team NB Marathi

शिवछत्रपती : हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी शिल्पकार

छत्रपती शिवाजी महाराज हे इतिहासातले केवळ एक पराक्रमी योद्धे नव्हते, तर ते एका नवभारताचे स्वप्न उभे करणारे काळपुरुष होते. तलवार आणि धैर्य यांच्या बरोबरीने त्यांनी नीतिमत्ता, धर्मनिष्ठा आणि दूरदृष्टी यांच्या सहाय्याने ‘हिंदवी स्वराज्य’ हे स्वाभिमानी, धर्माभिमानी आणि जनतेच्या मनात घर करणारे राज्य निर्माण झाले. परकीय आक्रमणांमुळे जबरदस्त छळ सहन करत असलेल्या हिंदू समाजासाठी ते आशेचा […]

शिवछत्रपती : हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी शिल्पकार Read More »

सेवानिवृत्तांचे आगळे समाजभान

बँक अॉफ महाराष्ट्र मधून निवृत्त झालेल्या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सामाजिक जाणिवेचा प्रत्यय गेल्या पंचवीस वर्षात शेकडो सामाजिक संस्थांना आला आहे. बँकेतून निवृत्त झालेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची बोमरेवो (Bank of Maharashtra Retired employees’ welfare organization) ही संघटना गेली २५ वर्षे सभासदांसाठी चांगले काम करत आहे. निवृत्तांची एक संघटना असावी या हेतूने १८ एप्रिल १९९९ रोजी

सेवानिवृत्तांचे आगळे समाजभान Read More »

शताब्दी वर्षात संघाचे सर्वाधिक महत्त्व लोकसंपर्कासह, लोकसहभागाला

येत्या विजयादशमीच्या (Vijayadashami) दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ १०० वर्षे पूर्ण करत आहे (RSS is completing 100 years). त्यानिमित्ताने पुढील विजयादशमीपासून, शताब्दी वर्षाच्या दरम्यान संघाने सहा मुख्य कार्यक्रम करण्याचे निश्चित केले असून या सर्व उपक्रमांमध्ये व्यापक लोकसंपर्क आणि अधिकाधिक लोकसहभाग हे मुख्य सूत्र ठेवण्यात आले आहे. बेंगळुरू येथे संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा (ABPS) आयोजित करण्यात

शताब्दी वर्षात संघाचे सर्वाधिक महत्त्व लोकसंपर्कासह, लोकसहभागाला Read More »

बांगलादेशातील हिंदूंपुढे अस्तित्वाचे संकट, संघाकडून तीव्र निषेध

बांगला देशात धार्मिक संस्थांवर पद्धतशीर हल्ले करण्यात आले आहेत. क्रूर हत्याकांड, जबरदस्तीने धर्मांतर आणि हिंदूंच्या मालमत्तेचा नाश करण्यात आला आहे. हिंसाचाराच्या चक्रामुळे बांगलादेशातील हिंदू (Hindus in Bangladesh) समुदायासाठी अस्तित्वाचे संकट निर्माण झाले असून तेथील धार्मिक असहिष्णुता आणि मानवी हक्कांचे उल्लंघन याचा तीव्र निषेध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) अखिल भारतीय प्रतिनिधी सभेने संमत केलेल्या ठरावात करण्यात आला

बांगलादेशातील हिंदूंपुढे अस्तित्वाचे संकट, संघाकडून तीव्र निषेध Read More »

सर्व प्रश्न सामंजस्याने सोडवता येतात, यावर संघाचा विश्वास – मुकुंदजी

अशांत मणिपूर, उत्तर-दक्षिण विभाजनाचे प्रयत्न यासह सर्व प्रश्न सामंजस्याने सोडवता येतील, यावर आमचा विश्वास आहे, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मांडली आहे. संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा बेंगळुरू येथे सुरू असून त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत संघाचे सहसरकार्यवाह सी. आर. मुकुंदजी यांनी ही भूमिका मांडली. प्रतिनिधि सभेचे उद्घाटन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे

सर्व प्रश्न सामंजस्याने सोडवता येतात, यावर संघाचा विश्वास – मुकुंदजी Read More »

आवश्यकता आहे ‘जलजाणिवे’ची

‘‘ज्या देशाची सांपत्तिक स्थिती उत्तम त्याची जगाच्या बाजारपेठेत पत अधिक. या पारंपरिक सूत्राला पुढील दशकात छेद मिळेल. ज्या देशात पिण्याच्या पाण्याची मुबलकता त्याची जगाच्या बाजारातील पत अधिक, असा बदल होईल,” आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतज्ज्ञ डाॅ. राजेंद्रसिंह राणा यांचे हे विधान आहे. गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात बेंगळुरू शहरामध्ये जी पाणीबाणी निर्माण झाली त्यावरून राणा यांच्या विधानातील गंभीरता लक्षात येते. जगाची

आवश्यकता आहे ‘जलजाणिवे’ची Read More »

जाज्वल्य पत्रकारितेचा गौरव 

दैनिक ‘मुंबई तरुण भारत’च्या (Mumbai Tarun Bharat) वरिष्ठ प्रतिनिधी योगिता साळवी (Yogita Salvi) यांचा महिला दिनानिमित्त झालेला सन्मान म्हणजे आणि समाजाभिमुख आणि जाज्वल्य पत्रकारितेचा गौरव होय. ‘मुंबई तरुण भारत’मध्ये सामाजिक न्याय या विभागाचे काम साळवी यांच्याकडे आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.’तर्फे सन्मान कर्तृत्वाचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दादर

जाज्वल्य पत्रकारितेचा गौरव  Read More »

जगातील सर्व हिंदूच्या सुरक्षेचा, अभिमानाचा मुद्दा संघासाठी महत्त्वाचा

संघाची प्रतिनिधी सभा २१ मार्चपासून बेंगळुरूत बांगलादेशातील घडामोडी, हिंदूंवर (Hindu) तसेच इतर अल्पसंख्याकांवर तेथे होणारे अत्याचार आणि त्याबाबतची पुढील कार्यवाही यासंबंधीचा प्रस्ताव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत मांडला जाणार आहे. केवळ बांगलादेशच नाही तर जगातील सर्व हिंदूंना सुरक्षा मिळाली पाहिजे, तसेच त्यांचा अभिमान आणि संवेदनशीलता यांचा आदर राखला गेला पाहिजे, अशी भूमिका

जगातील सर्व हिंदूच्या सुरक्षेचा, अभिमानाचा मुद्दा संघासाठी महत्त्वाचा Read More »

संघाच्या प्रतिनिधी सभेत होणार ‘पंच परिवर्तना’च्या प्रयत्नांची चर्चा 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा यावर्षी २१, २२ आणि २३ मार्च दरम्यान बेंगळुरू येथे होत आहे. संघाच्या कामकाजातील ही सर्वोच्च निर्णय घेणारी बैठक दरवर्षी आयोजित केली जाते. बेंगळुरूमधील चन्नेनहल्ली येथील जनसेवा विद्या केंद्र परिसरात ही बैठक होणार आहे. येत्या विजयादशमी २०२५ ला रा. स्व. संघ स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने विजयादशमी

संघाच्या प्रतिनिधी सभेत होणार ‘पंच परिवर्तना’च्या प्रयत्नांची चर्चा  Read More »

सर्व काही सरकार करेल ही चुकीची भावना : डॉ. कृष्णगोपालजी यांचे प्रतिपादन

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’तर्फे (RSS Janakalyan Samit) दरवर्षी ‘पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान केला जातो. राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील ‘गोयल ग्रामीण विकास संस्थान’ आणि भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक, माजी कप्तान पी. आर. श्रीजेश यांना यंदाचा पुरस्कार पुण्यात नुकताच प्रदान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात उपस्थित प्रत्येकाच्या मनात सेवेची भावना निश्चितपणे जागृत झाली आणि हे या

सर्व काही सरकार करेल ही चुकीची भावना : डॉ. कृष्णगोपालजी यांचे प्रतिपादन Read More »