News Bharati

Team NB Marathi

‘सौभाग्य – हर घर सहज बिजली’

ज्या घरांमध्ये वीज नव्हती, अशा घरांना वीज पुरवण्याची ही योजना ग्रामीण भागासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे. या योजनेत जी लक्षणीय प्रगती झाली ती केवळ विक्रमी १८ महिन्यांत साधण्यात आली, हे विशेष. संपूर्ण खेड्यांचे विद्युतीकरण व्हावे, त्याचबरोबर एकही घर विजेशिवाय राहू नये, यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न निरंतर सुरू आहेत. पण याबद्दल जागरुकता नसणे, नवीन जोडणीसाठी (कनेक्शन) येणारा […]

‘सौभाग्य – हर घर सहज बिजली’ Read More »

बारीपाड्याचे वनभूषण : चैत्राम पवार

एक ध्येय समोर ठेवून लोकचळवळ उभारली तर अशक्यही शक्य होते, हे चैत्राम पवार यांनी दाखवून दिले आहे. वन दिनाच्या (२१ मार्च) निमित्ताने चैत्राम पवार यांच्या कार्याचा परिचय. महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा पहिला ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’ बारीपाड्याचे चैत्राम पवार यांना जाहीर झाला आणि ‘वृक्ष मित्र’ म्हणून ओळखले जाणारे चैत्राम पवार कोण आहेत, याचा महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने

बारीपाड्याचे वनभूषण : चैत्राम पवार Read More »

भाग २ : स्वाभिमान, स्वावलंबन, आत्मोद्धार….

बघता बघता शंभर वर्षे होतील या चवदार तळे सत्याग्रहाच्या घटनेला. १९ मार्च १९२७ चे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण सर्वांनी मुळापासून अभ्यासले पाहिजे. या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन छोटे-मोठे \”उद्योजक\” बनलेल्यांची संख्या केवळ महाराष्ट्रात अंदाजे लाखावर जाईल. ही एक स्वागतार्ह, आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे, असे माझे मन मला सांगते. पू.बाबासाहेब आंबेडकरांचे हिंदूंना मार्गदर्शन बाबासाहेब म्हणतात,

भाग २ : स्वाभिमान, स्वावलंबन, आत्मोद्धार…. Read More »

महाड सत्याग्रह स्मरणदिनानिमित्त…

घटनाकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला २० मार्च रोजी ९७ वर्षे होत आहेत. चवदार तळ्याचा सत्याग्रह म्हणजे अस्पृश्यतेविरूध्दच्या व्यापक लढ्याचा एक भाग होता. ती केवळ एक प्रतिकात्मक कृती नव्हती. त्यामागील विचार आणि भावना समजावून घेणे आवश्यक आहे. कोणताही समाजहितैषी या विचार आणि भावनांना कृतीशील समर्थन देईल. या सत्याग्रहाचा विचार केला,

महाड सत्याग्रह स्मरणदिनानिमित्त… Read More »

भाग १ : स्वाभिमान, स्वावलंबन, आत्मोद्धार….

बघता बघता शंभर वर्षे होतील या चवदार तळे सत्याग्रहाच्या घटनेला. १९ मार्च १९२७ चे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण सर्वांनी मुळापासून अभ्यासले पाहिजे. या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन छोटे-मोठे \”उद्योजक\” बनलेल्यांची संख्या केवळ महाराष्ट्रात अंदाजे लाखावर जाईल. ही एक स्वागतार्ह, आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे, असे माझे मन मला सांगते. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, न्याय (निर्बंध)

भाग १ : स्वाभिमान, स्वावलंबन, आत्मोद्धार…. Read More »

सुलक्ष, सुरक्षित प्रसूतीसाठी…

गर्भवती महिलांची आवश्यक ती सर्व काळजी घेतली जावी आणि आवश्यक त्या सर्व सेवा-सुविधा त्यांना मिळाव्यात यासाठी सुरक्षित मातृत्व अभियान सुरू करण्यात आले आहे. भारत सरकारने गर्भवती महिलांसाठी ‘प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान’ सुरू केले आहे. गर्भारपणात आवश्यक असलेल्या सर्व सुविधा, उपचार सर्व महिलांना मोफत पुरविणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. या अभियानाचा लाभ महिलांना सहाव्या आणि

सुलक्ष, सुरक्षित प्रसूतीसाठी… Read More »

लोकसहभागाचे आदर्श उदाहरणस्वच्छ भारत अभियान

स्वच्छ भारत अभियानात नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आणि पाहता पाहता हे अभियान हा एक राष्ट्रीय कार्यक्रम बनला. स्वच्छतेसंबंधी आपलीही काही जबाबदारी आहे, हा भाव लोकांच्या मनात जागा झाला. लोक मनापासून त्यात सामील झाले आणि सक्रिय देखील झाले. स्वच्छ भारत अभियान हे भारताच्या चार हजाराहून अधिक शहरांच्या, रस्त्यांच्या आणि विविध नद्यांच्या स्वच्छतेसाठी भारत सरकारने

लोकसहभागाचे आदर्श उदाहरणस्वच्छ भारत अभियान Read More »

देशासाठी मतदान, शंभर टक्के मतदान

बहुसंख्य असलेल्या समाजाचा अपमान करण्याची परंपरा आपल्या देशात निर्माण झाली होती. पण गेल्या काही वर्षांत लोकांनी जाणीवपूर्वक मतदान केले आणि आता एखादा पक्ष नाही, तर सर्वच राजकीय पक्षांच्या भूमिकेत बदल झाल्याचे दिसत आहे. ही मतदानाची ताकद आहे. लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. आपल्याला अभिमान वाटावा अशी ही जगातील सर्वांत मोठी निवडणूक असेल. एकूण मतदारांची संख्या

देशासाठी मतदान, शंभर टक्के मतदान Read More »

पश्चिम बंगालात रामनवमीला प्रथमच सुटी

आपल्या राज्यातील हिंदूंना ‘स्व’ची जाणीव झाली, की त्याचे काय परिणाम होऊ शकतात, याची जाणीव पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना झालेली दिसते. रामनवमीनिमित्त (ता. १७ एप्रिल) त्यांनी राज्यात प्रथमच सुटी जाहीर केली आहे. देशभरातील हिंदूंना रामाबद्दल वाटत असलेले प्रेम, या हिंदूविरोधी प्रमुख नेत्याच्या लक्षात आले असावे. संदेशखाली प्रकरणही अजून शांत झालेले नाही. आरोपींना पाठीशी घातल्याने

पश्चिम बंगालात रामनवमीला प्रथमच सुटी Read More »

महिलांना आरक्षण – संकल्प प्रत्यक्षात आला..

महिला सबलीकरणासाठी वेळोवेळी प्रयत्न होत असतात. त्यांच्यासाठी विविध योजना तयार केल्या जात असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारनेही महिलांसाठी अशा अनेक योजना केल्या आहेत. त्याचा महिलांना थेट लाभ होताना दिसतो आहे. लोकसभा व विधानसभेत त्यांच्यासाठी ३३ टक्के जागा राखीव ठेवणे, हा त्यापैकी एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. या विधेयकाचे कायद्यातही रुपांतर झाले आहे. ‘सबका प्रयास’मधून

महिलांना आरक्षण – संकल्प प्रत्यक्षात आला.. Read More »