News Bharati

Team NB Marathi

कबड्डी: अस्सल खेळ मराठी मातीचा !

आज (२४ मार्च) जागतिक कबड्डी दिन आहे. कबड्डी हा भारतात घराघरात परिचित असलेला खेळ आहे. अनेकांनी आपल्या लहानपणी कधी ना कधी हा खेळ खेळलेला आहे किंवा हा खेळ कसा खेळायचा हे माहित आहे. असे म्हटले जाते की, जसे बदकाचे पिलू अगदी सहजपणे पाण्यात शिरल्यानंतर तरंगते, त्या प्रमाणे महाराष्ट्रातील मुले कबड्डी हा खेळ खेळतात, कारण खेळायला […]

कबड्डी: अस्सल खेळ मराठी मातीचा ! Read More »

घरून नाही, केंद्रावर येऊन मतदान करणार…

महादेव दंडगे यांचे वय आहे फक्त १०३ वर्षे. फक्त का म्हणायचे, कारण त्यांनी मतदानासाठी दाखवलेला उत्साह… हा प्रसंग घडला सांगली जिल्ह्यातील शिराळा या गावात. अनेकदा पांढरपेशा, सुशिक्षित वर्गामध्ये मतदान करण्याविषयी फारशी रुची दिसत नाही. मात्र अशा वातावरणातही काहीजण प्रकाशाचा किरण बनतात. असाच एक किरण शिराळामध्ये आहे. त्यांचे नाव स्वातंत्र्यसैनिक महादेव दंडगे. त्यांचे वय वर्ष आहे

घरून नाही, केंद्रावर येऊन मतदान करणार… Read More »

छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणारा महाराष्ट्र स्वातंत्र्यलढ्यात अग्रेसर

भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव या क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेले बलिदान सदैव स्मरणात राहिले पाहिजे. त्यांची स्मृती कायम ठेवण्यासाठी २३ मार्च हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने स्वातंत्र्यलढ्यातील महाराष्ट्राचे योगदान सांगणारा हा लेख. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या यज्ञकुंडात असंख्य क्रांतिकारकांनी आपल्या जीवनाची आहुती दिली, त्यामधे छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणारा महाराष्ट्रही अग्रेसर होता. सन १८१८ ला

छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणारा महाराष्ट्र स्वातंत्र्यलढ्यात अग्रेसर Read More »

मुली, महिलांचे सक्षमीकरण

महिला व बालिकांसाठी गेल्या दहा वर्षात सरकारने अनेक उपयुक्त अशा योजना जाहीर केल्या आणि त्यांची अंमलबजावणीही तातडीने सुरू झाली. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ ही त्यापैकी एक महत्त्वाची योजना होय. ती फक्त मुलींना वाचवणे, त्यांना शिकवणे एवढ्यापुरती मर्यादित नाही, तर त्याद्वारे महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रातही चांगले काम होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी २०१५ रोजी

मुली, महिलांचे सक्षमीकरण Read More »

जलयुक्त शिवार अभियान २.०

जलयुक्त शिवार अभियान २.०’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे सुरू झालेल्या या अभियानात सुमारे पाच हजार गावे नव्याने समाविष्ट करण्याचे नियोजन आहे. या अभियानातून काय साधले आणि काय साधले जाणार आहे, याची ही माहिती जल दिनाच्या (२१ मार्च) निमित्ताने. महाराष्ट्रात नेहमीच होणाऱ्या पाण्याच्या टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन ‘पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९’ या योजनेअंतर्गत ‘जलयुक्त शिवार’

जलयुक्त शिवार अभियान २.० Read More »

जल जीवन मिशन: कोट्यवधी घरांमध्ये नळाद्वारे पाणी

देशाच्या ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला घरी स्वच्छ आणि पुरेसे पाणी स्वतंत्र नळा द्वारे २०२४ पर्यंत पोहोचवण्यासाठी जल जीवन मिशनची स्थापना करण्याची घोषणा १५ ऑगस्ट २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. आपल्या सरकारच्या दुस-या कार्यकाळातील त्यांची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्यानुसार सुरु केलेल्या या मिशन अंतर्गत प्रत्येक भारतीय घराला बंद नळातून स्वच्छ व शुद्ध पाणी देण्या

जल जीवन मिशन: कोट्यवधी घरांमध्ये नळाद्वारे पाणी Read More »

मंदिर व्यवस्थेभोवती गुंफलेली हिंदू जीवनपद्धती

आज २२ मार्च. राम मंदिराचे उद्घाटन होऊन आज दोन महिने झाले. त्याआधी विरोधकांनी कितीतरी प्रकारे या मंदिराविषयी समाजात अस्वस्थता निर्माण करण्याचा भरपूर प्रयत्न केला. पण भारतीय समाजाच्या श्रद्धा आणि तत्वज्ञान इतके मजबूत आहे की मंदिराची एक वीट सुद्धा हलवू शकले नाहीत. या मंदिर निर्माणाच्या निमित्ताने गेले वर्षभर ‘मंदिर अर्थव्यवस्था’ हा विषय वेगवेगळ्या पद्धतीने मांडला जात

मंदिर व्यवस्थेभोवती गुंफलेली हिंदू जीवनपद्धती Read More »

हरित महाराष्ट्रासाठी…

हरित महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि वीस टक्के वनक्षेत्र तसेच वृक्षआच्छादन ३३ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम महाराष्ट्रात २०१५ मध्ये सुरू झाला. लोकसहभागाद्वारे सुरू असलेल्या या कार्यक्रमाला चांगले यश मिळाले आहे. वन विभागाने घेतेलेल्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर दृष्टिक्षेप, २१ मार्च या वन दिनाच्या निमित्ताने… महाराष्ट्रात वन विभागाने गेल्या काही वर्षांत जी लक्षणीय कामगिरी केली

हरित महाराष्ट्रासाठी… Read More »

मतदानाचे कर्तव्य आम्ही कसे विसरू?

टपाली मतदानाची प्रक्रिया जाणून घेण्यासारखी आहे. या प्रक्रियेत लष्कराबरोबरच सैनिक कल्याण मंडळ आणि निवडणूक आयोग यांचाही सहभाग असतो. देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांकडे देशभक्तीचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून आपण पाहतो. कर्तव्यदक्ष, स्वयंशिस्त अशा या सैनिकांची देशासाठी सर्वोच्च बलिदानाची तयारी असते. असे सैनिक मतदानाच्या कर्तव्यात पाठीमागे पडले तरच नवल. ते टपाली मतदान करतात. या मतदानाची प्रक्रिया

मतदानाचे कर्तव्य आम्ही कसे विसरू? Read More »