News Bharati

Pandharpur

पंढरपुर : गुढीपाडव्यापासून श्री विठ्ठल-रुक्मिणीची ‘चंदन उटी’ पूजा

पंढरपूर : उन्हाळ्याची चाहूल लागताच सूर्यनारायण रौद्ररूप धारण करू लागले आहेत. पंढरपूरचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जात असल्याने, लाडक्या विठुरायाला आणि रुक्मिणी मातेला उकाड्यापासून त्रास होऊ नये, यासाठी मंदिरात शेकडो वर्षांपासून चालत आलेली ‘चंदन उटी’ पूजा गुढीपाडव्यापासून सुरू होईल. मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही पूजा ७ जून रोजी […]

पंढरपुर : गुढीपाडव्यापासून श्री विठ्ठल-रुक्मिणीची ‘चंदन उटी’ पूजा Read More »

डॉ. आंबेडकर यांची संघशाखेला भेट गौरवास्पद : निलेश गद्रे

पंढरपूर : “भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 जानेवारी 1940 कराड येथील संघस्थानाला व दि. 15 फेब्रुवारी १९३९ रोजी पुण्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलन शिबिराला दिलेली भेट ही ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात असली तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टिकोनातून ही भेट अत्यंत गौरवास्पद आहे, कारण खुद्द भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि सामाजिक न्यायाचे प्रणेते

डॉ. आंबेडकर यांची संघशाखेला भेट गौरवास्पद : निलेश गद्रे Read More »

संत नामदेव: भक्ती, समरसता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे अग्रदूत

मध्ययुगीन भारताच्या इतिहासात वारकरी संप्रदायाला एका वेगळ्या उंचीवर नेणारे आणि आपल्या कार्याचा प्रभाव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण देशभर पसरवणारे बहुभाषिक संत म्हणून नामदेवांचे स्थान अद्वितीय आहे. मराठी, हिंदी, पंजाबी अशा विविध भाषांमध्ये अभंगरचना करून त्यांनी भक्तीची पताका देशभर फडकवली. ते केवळ एक संत नव्हते, तर एक कुशल संघटक, समाजसुधारक आणि दक्षिण-उत्तर भारताला जोडणारे

संत नामदेव: भक्ती, समरसता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे अग्रदूत Read More »

आषाढी वारी २०२५: एसटी महामंडळाची यशस्वी ‘सेवावारी’ आणि आर्थिक व्यवस्थापनाचा नवा अध्याय

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे निघालेल्या लाखो वारकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) यंदा केवळ वाहतुकीचं साधन नव्हे, तर श्रद्धेचा आणि सुशासनाचा एक नवा अध्याय लिहिला आहे. ‘वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा’ हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात आणत, एसटीने केवळ विक्रमी महसूलच मिळवला नाही, तर सार्वजनिक सेवेच्या कार्यक्षमतेचं एक आदर्श उदाहरणही घालून दिलं. श्रद्धा, सेवा आणि सुशासनाची

आषाढी वारी २०२५: एसटी महामंडळाची यशस्वी ‘सेवावारी’ आणि आर्थिक व्यवस्थापनाचा नवा अध्याय Read More »

समन्वयकार संत ज्ञानेश्वर

तेराव्या शतकातील महान संतकवी आणि तत्त्वज्ञ संत ज्ञानेश्वर यांनी रचलेला ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ केवळ भगवद्गीतेवरील भाष्य नसून तो सामाजिक समरसता आणि वैश्विक कल्याणाचा एक अजरामर संदेश आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञान, भक्ती आणि समरसतेचा प्रकाश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांची विचारधारा, त्यांचे साहित्य आणि त्यांचे कार्य हे एकात्म आणि समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीसाठी आजही तितकेच प्रासंगिक

समन्वयकार संत ज्ञानेश्वर Read More »

ज्ञानेश्वरीतून हिंदू जागरण 

तेराव्या शतकातील महाराष्ट्र एका मोठ्या राजकीय आणि सांस्कृतिक वादळाच्या उंबरठ्यावर उभा होता. उत्तरेकडून होणाऱ्या परकीय आक्रमणांचे सावट गडद होत होते आणि देवगिरीच्या यादव साम्राज्याची शक्ती क्षीण होत चालली होती. अशा काळात जेव्हा हिंदू समाजाला आत्मविस्मृती आणि अंतर्गत भेदभावांनी ग्रासले होते, तेव्हा संत ज्ञानेश्वरांनी ‘भावार्थदीपिका’ अर्थात ‘ज्ञानेश्वरी’ लिहून केवळ भगवद्गीतेवर भाष्य केले नाही, तर एका दूरगामी

ज्ञानेश्वरीतून हिंदू जागरण  Read More »

Dnyaneshwari: ज्ञानेश्वरी: विचारक्रांतीचे महाकाव्य

संत ज्ञानेश्वरांची (Dnyaneshwari)’ज्ञानेश्वरी’ ही केवळ भगवद्गीतेवरील एक प्रासादिक टीका नाही, तर तेराव्या शतकातील महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक घुसळणीतून प्रकट झालेला एक तेजस्वी विचारदीप आहे. हे कार्य हिंदू समाजाच्या आत्मरक्षणासाठी आणि पुनरुत्थानासाठी केलेले एक विराट आंदोलन होते. ज्ञानेश्वरांचे कार्य एका अशा कालखंडात साकार झाले, जिथे समाज एका मोठ्या स्थित्यंतराच्या उंबरठ्यावर उभा होता. या विचारक्रांतीची मुळे

Dnyaneshwari: ज्ञानेश्वरी: विचारक्रांतीचे महाकाव्य Read More »

वारी: हिंदू आत्मशुद्धीचाच उत्सव, सेक्युलर ब्रँडचा नाही!

वारी ही महाराष्ट्राची एक अद्वितीय आणि प्राचीन परंपरा आहे. जो  केवळ एक वार्षिक धार्मिक सोहळा नसून, हिंदू समाजाच्या आत्मशुद्धीचा, भक्तीचा आणि एकोप्याचा एक प्रकट उत्सव आहे. शतकानुशतके ही परंपरा लाखो भाविकांना पंढरपूरच्या विठोबा चरणीलीन होण्यासाठी प्रेरित करत आहे. तथापि, अलीकडच्या काळात काही धर्मनिरपेक्षतावादी आणि डाव्या विचारसरणीचे गट या पवित्र आध्यात्मिक चळवळीला ‘सर्वधर्मसमभाव’ किंवा ‘सेक्युलर आंदोलन’

वारी: हिंदू आत्मशुद्धीचाच उत्सव, सेक्युलर ब्रँडचा नाही! Read More »