News Bharati

Operation Sindoor

ऑपरेशन सिंदूरचे स्मरण: दहशतवादाविरुद्ध भारताचे नवे धोरण

‘ऑपरेशन सिंदूर’ला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर, हे मान्य करावे लागेल की भारताने दिलेले हे निर्णायक उत्तर केवळ एका लष्करी कारवाईपुरते मर्यादित नाही. हे एका कठोर राष्ट्रीय धोरणाचे प्रतीक आहे, जे सीमेपलीकडून होणारा दहशतवाद सहन करण्यास नकार देते आणि पाकिस्तानच्या दुटप्पीपणाला अंतहीन राजनैतिक संयमाने उत्तर देण्यावर आता विश्वास ठेवत नाही. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने हे स्पष्ट […]

ऑपरेशन सिंदूरचे स्मरण: दहशतवादाविरुद्ध भारताचे नवे धोरण Read More »

‘ऑपरेशन सिंदूर’ चित्रपटातून जगासमोर येणार भारतीय लष्कराचे सामर्थ्य

मुंबई : ‘द काश्मीर फाइल्स’ सारख्या चित्रपटातून वास्तव मांडणारे प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या आगामी भव्य चित्रपटाची घोषणा केली आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील आतंकवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेवर हा चित्रपट आधारित असणार आहे. विवेक अग्निहोत्री यांनी स्वतःच्या ‘एक्स’ (ट्विटर) खात्यावरून ही माहिती दिली आहे. हा चित्रपट

‘ऑपरेशन सिंदूर’ चित्रपटातून जगासमोर येणार भारतीय लष्कराचे सामर्थ्य Read More »

देश आधी की राजकीय द्वेष? पाकिस्तानाने मानली हार, मग भारतीय विरोधकांना पुरावे कशाला हवेत?

मुंबई : मे २०२५ मध्ये भारतीय लष्कराने दहशतवादाचा कणा मोडण्यासाठी पाकिस्तानात घुसून केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) या मोहिमेच्या शौर्यावर आणि यशावर शंका घेणाऱ्या भारतातील विरोधकांना आता खुद्द पाकिस्तानच्या सर्वोच्च नेतृत्वानेच ‘आरसा’ दाखवला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या मुद्द्यावरून काँग्रेस आणि उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटावर बोचरी टीका केली आहे. पाकिस्तानची ती

देश आधी की राजकीय द्वेष? पाकिस्तानाने मानली हार, मग भारतीय विरोधकांना पुरावे कशाला हवेत? Read More »

काँग्रेसचा विश्वास भारतीय सैन्यावर की पाकिस्तानवर?

महाराष्ट्र : भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेस नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “काँग्रेस नेते पाकिस्तानचीच भाषा बोलतात आणि त्यांना पाकिस्तानच्या मदतीचीच आशा आहे,” असा घणाघात केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमध्ये काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांची नावे घेत ही टीका केली. केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे की, मणिशंकर अय्यर, राहुल गांधी यांच्यापासून

काँग्रेसचा विश्वास भारतीय सैन्यावर की पाकिस्तानवर? Read More »

\”चव्हाणांची विधानं म्हणजे देशद्रोही मानसिकतेचं प्रदर्शन!\” चित्रा वाघ यांनी पुराव्यासह पृथ्वीराज चव्हाणांना धुतले

मुंबई : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय सैन्याचा पराभव झाल्याचे खळबळजनक विधान केल्यानंतर भाजपने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी चव्हाणांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध करत, त्यांच्यावर ‘देशद्रोही मानसिकतेचे प्रदर्शन’ करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. चित्रा वाघ यांनी सोशल मीडियाद्वारे पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसला धारेवर

\”चव्हाणांची विधानं म्हणजे देशद्रोही मानसिकतेचं प्रदर्शन!\” चित्रा वाघ यांनी पुराव्यासह पृथ्वीराज चव्हाणांना धुतले Read More »

काँग्रेस नेत्याचे अत्यंत वादग्रस्त वक्तव्य; \”ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्याच दिवशी भारताचा पराभव झाला होता\”

महाराष्ट्र : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी १९ डिसेंबरच्या आसपास भारताचा पंतप्रधान बदलणार असून, नवे पंतप्रधानपद मराठी माणसाला मिळेल अशी भविष्यवाणी केली होती. पृथ्वीराज चव्हाण यांच्या ‘भविष्यवाणी’वर भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली होती. आता पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशीच आपला पूर्णपणे पराभव झाला

काँग्रेस नेत्याचे अत्यंत वादग्रस्त वक्तव्य; \”ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्याच दिवशी भारताचा पराभव झाला होता\” Read More »