News Bharati

Mumbai

India Maritime Week 2025:चे आर्थिक महत्व..

मुंबईमध्ये नुकताच India Maritime Week २०२५ सोहळा दिमाखात पार पडला. या भव्य आयोजनाने, भारताच्या सागरी क्षमतांना जागतिक व्यासपीठ मिळवून दिले. भारतातील सर्व सागरी राज्ये आणि ८५ देशांचे प्रतिनिधी, या परिषदेत सहभागी झाले. शिपिंग क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार, धोरणनिर्माते आणि नवउद्योजक, स्टार्टअप संस्थापक यांच्या सहभागामुळे या परिषदेला जागतिक स्तरावर मोठेच महत्त्व प्राप्त […]

India Maritime Week 2025:चे आर्थिक महत्व.. Read More »

गाझा’साठी बनावट क्राउडफंडिंग केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई महाराष्ट्रातून ३ जणांना अटक

महाराष्ट्रातील भिवंडी शहरात एका अत्यंत धक्कादायक ऑनलाईन फसवणुकीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या एका मोठ्या कारवाईत, गाझामधील युद्धपीडितांच्या मदतीच्या नावाखाली तब्बल ५ कोटी रुपये जमवणाऱ्या तीन तरुणांना भिवंडीतून अटक करण्यात आली आहे. वरवर पाहता हा आर्थिक फसवणुकीचा प्रकार वाटत असला तरी, हा एक आंतरराष्ट्रीय कट असून, त्याचा थेट संबंध राष्ट्रीय

गाझा’साठी बनावट क्राउडफंडिंग केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई महाराष्ट्रातून ३ जणांना अटक Read More »

मराठा आरक्षण मोर्चा मुंबईत दाखल होताच राजकीय वातावरण तापले; भाजपचा शरद पवार, ठाकरे आणि काँग्रेसवर हल्लाबोल

मुंबई : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचा मराठा आरक्षण (Maratha Reservation) मोर्चा मुंबईत (Mumbai) दाखल होताच, राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीमध्ये (MVA) थेट संघर्ष सुरू झाला असून, भाजपने महाविकास आघाडीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि मराठा समाजाच्या प्रश्नावर यापूर्वी लक्ष न दिल्याने त्यांच्यावर जोरदार टीका केली

मराठा आरक्षण मोर्चा मुंबईत दाखल होताच राजकीय वातावरण तापले; भाजपचा शरद पवार, ठाकरे आणि काँग्रेसवर हल्लाबोल Read More »

‘सगळे उघडे, नागडे झाले’; बेस्ट निवडणूक निकालावरून आशिष शेलार यांची विरोधकांवर टीका

मुंबई: बेस्ट (BEST) कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतपेढीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपच्या समर्थकांना मोठा विजय मिळाला आहे. या निवडणुकीत पक्ष म्हणून थेट सहभाग नसतानाही भाजपचे समर्थक समजल्या जाणाऱ्या ‘शशांक राव पॅनेल’ने १४ पैकी १४ जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला. दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘उत्कर्ष पॅनेल’ला दारुण पराभवाचा सामना करावा

‘सगळे उघडे, नागडे झाले’; बेस्ट निवडणूक निकालावरून आशिष शेलार यांची विरोधकांवर टीका Read More »

‘गेम चेंजर’ मिसिंग लिंक प्रकल्प: मुंबई-पुणे प्रवासासाठी ठरणार ‘टर्निंग पॉईंट’!

पुणे : यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ (Missing Link)प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे. या प्रकल्पतील एक बोगदा देशातील सर्वात लांब बोगदा असून या प्रकल्पामुळे पुणे-मुंबई (Pune-Mumbai) प्रवासाचा वेळ अर्धा तासाने कमी होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगितले. मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पच्या कामाची पाहणी केल्यानंतर

‘गेम चेंजर’ मिसिंग लिंक प्रकल्प: मुंबई-पुणे प्रवासासाठी ठरणार ‘टर्निंग पॉईंट’! Read More »

मुंबईत देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ उभारणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारताला ‘मेरीटाईम पॉवर’ बनविणारे वाढवण बंदर जसे देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर पोर्ट’ (Offshore Port) होणार आहे त्याचप्रमाणे सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ मुंबईत उभारणार असून जे मुंबईतील (Mumbai) तिसरे एअरपोर्ट (Airport) असेल. याचे काम लवकरच सुरू होईल. राज्यात सध्या 24 जिल्ह्यांमध्ये विमानतळ आणि धावपट्टीची सुविधा आहे आगामी कालावधीत 30 जिल्ह्यामध्ये या सुविधा वाढवत असल्याचे

मुंबईत देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ उभारणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »