News Bharati

हिंद दी चादर

९६ रथ, २० हजार गावे अन् ५०० कार्यकर्त्यांचे पूर्णवेळ परिश्रम; शरदराव ढोले यांनी मांडला ‘शहीदी समागम’चा यशस्वी प्रवास!

नवी मुंबई (खारघर) : नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमात अखिल भारतीय धर्मजागरण मंचाचे प्रमुख शरदराव ढोले यांनी सोहळ्याचे प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राबवण्यात आलेल्या व्यापक जनजागरण मोहिमेची माहिती दिली. आध्यात्मिक नात्याचा वारसा आपल्या भाषणात शरदराव ढोले यांनी […]

९६ रथ, २० हजार गावे अन् ५०० कार्यकर्त्यांचे पूर्णवेळ परिश्रम; शरदराव ढोले यांनी मांडला ‘शहीदी समागम’चा यशस्वी प्रवास! Read More »

नवी मुंबईत ‘शौर्याचा जागर’; मंत्री नितेश राणे यांनी घेतले श्री गुरु तेग बहादूर साहिबजींचे दर्शन

नवी मुंबई (खारघर) : भारतीय धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी आपले सर्वोच्च बलिदान देणारे ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा ३५० वा शहीदी समागम सोहळा नवी मुंबईत मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. या सोहळ्याचे औचित्य साधून राज्याचे मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांनी खारघर येथील ओवे मैदानावर आयोजित भव्य धार्मिक कार्यक्रमाला भेट दिली आणि गुरु

नवी मुंबईत ‘शौर्याचा जागर’; मंत्री नितेश राणे यांनी घेतले श्री गुरु तेग बहादूर साहिबजींचे दर्शन Read More »

वेदवाणी आणि गुरुवाणीच मानवतेला शांततेचा मार्ग दाखवतील – योगगुरू बाबा रामदेव

नवी मुंबई (खारघर) : \”आजच्या अस्थिर आणि संघर्षमय जगात शांततेचा खरा मार्ग हा वेदवाणी आणि गुरुवाणीतूनच मिळू शकतो. गुरु तेग बहादूर साहिबजींनी दिलेला त्याग, शौर्य आणि अध्यात्माचा वारसा हा केवळ एका समुदायासाठी नसून संपूर्ण मानवजातीला दिशा देणारा आहे,\” असा विश्वास योगगुरू स्वामी बाबा रामदेव यांनी व्यक्त केला. नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित ‘हिंद दी चादर’

वेदवाणी आणि गुरुवाणीच मानवतेला शांततेचा मार्ग दाखवतील – योगगुरू बाबा रामदेव Read More »

६२ एकर मैदान, २० लाख भाविक; ‘हिंद-दी-चादर’ सोहळ्यासाठी नियोजन समित्या सज्ज!

नवी मुंबई (खारघर) : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षाचे औचित्य साधून खारघरमध्ये आयोजित होणाऱ्या भव्य सोहळ्याची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, सर्व नियोजन समित्यांची महत्त्वाची बैठक नुकतीच यशस्वीपणे संपन्न झाली. २० लाख भाविकांची उपस्थिती अपेक्षितखारघरमधील सेक्टर २९ येथील ओवे मैदानावर सुमारे ६२ एकर विस्तीर्ण

६२ एकर मैदान, २० लाख भाविक; ‘हिंद-दी-चादर’ सोहळ्यासाठी नियोजन समित्या सज्ज! Read More »

साहिबजाद्यांच्या अजेय शौर्याची गाथा आणि ‘वीर बाल दिवस’

भारताचा इतिहास हा केवळ राजा-महाराजांच्या विजयाचा इतिहास नाही, तर तो ध्येयासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या महान आत्म्यांचा इतिहास आहे. या इतिहासाच्या पानांवर रक्ताने लिहिलेली अनेक प्रकरणे आहेत, पण १७०४ सालच्या डिसेंबर महिन्यात सरहिंदच्या भूमीवर जे घडले, ते वाचताना आजही डोळ्यांत पाणी येते आणि मस्तक आदराने झुकते. २६ डिसेंबर हा दिवस, जो भारत सरकारने ‘वीर बाल दिवस’

साहिबजाद्यांच्या अजेय शौर्याची गाथा आणि ‘वीर बाल दिवस’ Read More »

महाराष्ट्र आणि शीख धर्म : संत नामदेव ते गुरु गोविंद सिंग; सात शतकांचा आध्यात्मिक ऋणानुबंध!

महाराष्ट्र आणि शीख धर्म यांचा अनुबंध हा दोन महान संस्कृतींच्या आत्मिक एकात्मतेचा प्रवास आहे. दक्षिणेतील नांदेड हे शांत शहर गुरु गोविंद सिंगजींच्या पदस्पर्शाने पावन झाले आणि ‘हजूर साहिब’ या नावाने खालसा पंथाच्या पाच तख्तांपैकी एक प्रमुख धार्मिक केंद्र बनले. गुरु गोविंद सिंगजींनी याच मातीत ‘गुरु ग्रंथ साहिब’ या पवित्र ग्रंथाला ‘अंतिम आणि जिवंत गुरु’ म्हणून

महाराष्ट्र आणि शीख धर्म : संत नामदेव ते गुरु गोविंद सिंग; सात शतकांचा आध्यात्मिक ऋणानुबंध! Read More »

सिर दिया, पर सिर्र-ए-इमान न दिया; शीखांचा वारसा आणि निरंतर शहीदी परंपरा

शीख धर्म हा केवळ आध्यात्मिक मार्ग नाही, तर तो न्याय, सत्य आणि धर्मासाठी शहीदी देण्याची एक अतुलनीय गाथा आहे. गुरु नानक देव यांनी लावलेला हा समतेचा आणि ‘एक ओंकार’ चा वृक्ष, वेळोवेळी स्वतःच्या रक्ताने सिंचन करून वाढवण्यात आला आहे. या महान परंपरेतील सर्वात तेजस्वी तारे म्हणजे शीखांचे नववे गुरु, ‘गुरु तेग बहादूर जी’, ज्यांनी धर्माच्या

सिर दिया, पर सिर्र-ए-इमान न दिया; शीखांचा वारसा आणि निरंतर शहीदी परंपरा Read More »

सिकलकर समाजाचा शौर्य आणि कारागिरीचा अभेद्य वारसा

शीख धर्माचा इतिहास अध्यात्मिक शिकवणीचा असा प्रवास आहे ज्यात मानवी हक्कांसाठी दिलेल्या प्रखर लढ्याचा आणि अतुलनीय बलिदानाचा वारसा आहे. जेव्हा आपण खालसा सैन्याच्या पराक्रमाच्या गोष्टी ऐकतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर तळपत्या तलवारी आणि ‘जो बोले सो निहाल’चा जयघोष करणारे वीर उभे राहतात. परंतु, या वीर सैनिकांच्या हातात ज्या तलवारी होत्या आणि त्यांच्या देहाचे रक्षण करणारी जी

सिकलकर समाजाचा शौर्य आणि कारागिरीचा अभेद्य वारसा Read More »

‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाची व्यापक प्रचार, प्रसिद्धी करा; अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांचे निर्देश

ठाणे : नवी मुंबईतील खारघर येथे २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंद दी चादर गुरु तेग बहादुर साहिब जी’ यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. या कार्यक्रमाची व्याप्ती मोठी असून त्याची विविध माध्यमांतून व्यापक प्रचार आणि प्रसिद्धी करण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांनी सर्व

‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाची व्यापक प्रचार, प्रसिद्धी करा; अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांचे निर्देश Read More »

नांदेड : ‘हिंद दी चादर’ सोहळ्याला अमित शाह, योगी आदित्यनाथ आणि धीरेंद्र शास्त्रींची उपस्थिती!

नवी दिल्ली/नांदेड : मानवतेचे रक्षक श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या महान शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेडमध्ये आयोजित ‘हिंद दी चादर’ या ऐतिहासिक सोहळ्याचे निमंत्रण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वीकारले आहे. २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या या भव्य सोहळ्याला अमित शाह यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बागेश्वर धामचे पं.

नांदेड : ‘हिंद दी चादर’ सोहळ्याला अमित शाह, योगी आदित्यनाथ आणि धीरेंद्र शास्त्रींची उपस्थिती! Read More »