News Bharati

शीख

अकोला व नागपूर येथे ‘हिंद-दी-चादर’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

अकोला/नागपूर : धर्म, स्वातंत्र्य आणि मानवतेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे नववे शीख गुरु श्री गुरु तेग बहादुर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘हिंद-दी-चादर’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम विदर्भातील अकोला आणि नागपूर शहरात […]

अकोला व नागपूर येथे ‘हिंद-दी-चादर’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन Read More »

‘शीश दिया, पर सिर न झुकाया’; श्री गुरु तेग बहादुर साहिबजींच्या त्यागाचा देश सदैव ऋणी – अमित शाह

नवी मुंबई (खारघर) : ‘हिंद दी चादर’ म्हणून संपूर्ण जगात ओळखले जाणारे नववे शीख गुरु श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे हौतात्म्य हे केवळ शीख समाजासाठी नव्हे, तर संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी धर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांच्या रक्षणासाठी आपले शीर अर्पण केले, देश त्यांच्या या सर्वोच्च त्यागाचा सदैव ऋणी राहील, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित

‘शीश दिया, पर सिर न झुकाया’; श्री गुरु तेग बहादुर साहिबजींच्या त्यागाचा देश सदैव ऋणी – अमित शाह Read More »

९६ रथ, २० हजार गावे अन् ५०० कार्यकर्त्यांचे पूर्णवेळ परिश्रम; शरदराव ढोले यांनी मांडला ‘शहीदी समागम’चा यशस्वी प्रवास!

नवी मुंबई (खारघर) : नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमात अखिल भारतीय धर्मजागरण मंचाचे प्रमुख शरदराव ढोले यांनी सोहळ्याचे प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राबवण्यात आलेल्या व्यापक जनजागरण मोहिमेची माहिती दिली. आध्यात्मिक नात्याचा वारसा आपल्या भाषणात शरदराव ढोले यांनी

९६ रथ, २० हजार गावे अन् ५०० कार्यकर्त्यांचे पूर्णवेळ परिश्रम; शरदराव ढोले यांनी मांडला ‘शहीदी समागम’चा यशस्वी प्रवास! Read More »

सिर दिया, पर सिर्र-ए-इमान न दिया; शीखांचा वारसा आणि निरंतर शहीदी परंपरा

शीख धर्म हा केवळ आध्यात्मिक मार्ग नाही, तर तो न्याय, सत्य आणि धर्मासाठी शहीदी देण्याची एक अतुलनीय गाथा आहे. गुरु नानक देव यांनी लावलेला हा समतेचा आणि ‘एक ओंकार’ चा वृक्ष, वेळोवेळी स्वतःच्या रक्ताने सिंचन करून वाढवण्यात आला आहे. या महान परंपरेतील सर्वात तेजस्वी तारे म्हणजे शीखांचे नववे गुरु, ‘गुरु तेग बहादूर जी’, ज्यांनी धर्माच्या

सिर दिया, पर सिर्र-ए-इमान न दिया; शीखांचा वारसा आणि निरंतर शहीदी परंपरा Read More »

बंजारा आणि शीख गुरूंचे अनोखे नाते; व्यापार, श्रद्धा आणि शौर्याचा एक अपरिचित इतिहास

 इतिहासाच्या दुर्लक्षित पाऊलखुणा भारताचा मध्ययुगीन इतिहास हा अशा जनसामान्यांच्या आणि समुदायांच्या बलिदानाने विणलेला आहे, ज्यांनी पडद्यामागे राहून या देशाची संस्कृती, अर्थव्यवस्था आणि धर्म टिकवून ठेवला. यातीलच एक अत्यंत तेजस्वी पण काळाच्या ओघात काहीसा दुर्लक्षित राहिलेला अध्याय म्हणजे ‘बंजारा-लबणा’ समुदाय आणि शीख गुरूंचे नाते. ज्या काळात दळणवळणाची आधुनिक साधने नव्हती, रस्ते सुरक्षित नव्हते आणि व्यापार करणे

बंजारा आणि शीख गुरूंचे अनोखे नाते; व्यापार, श्रद्धा आणि शौर्याचा एक अपरिचित इतिहास Read More »

ऐतिहासिक शस्त्रांचे महत्त्व

भारतीय संस्कृतीकडे पाहताना अनेकदा आपण केवळ शांततेचा आणि अहिंसेचाच विचार करतो. परंतु, आपल्या पूर्वजांनी जीवनाचा जो विचार मांडला, तो अत्यंत व्यावहारिक आणि समतोल होता. भारतीय जनमानसात शस्त्र हे केवळ धातूचे एक साधन नाही, तर तो एक संस्कार आहे. दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा केली जाते ती त्या शस्त्रामागे असलेल्या उत्तरदायित्वाचे स्मरण करण्यासाठी असते. बाळ जन्माला आल्यावर

ऐतिहासिक शस्त्रांचे महत्त्व Read More »

खालसाचे अग्रणी ‘भाई दया सिंग’ जी यांचा अद्वितीय त्यागमय जीवनगाथा

शीख इतिहासातील प्रत्येक पान हे शौर्य, बलिदान आणि ईश्वरी श्रद्धेने व्यापलेले आहे. या तेजस्वी इतिहासात ३० मार्च १६९९ हा दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे. या दिवशी एका नव्या पंथाचा उदय झाला, या पंथाने एका अशा समर्पित पिढीचा जन्म दिला ज्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देण्यासही मागेपुढे पाहिले नाही. या क्रांतीचे सर्वात मोठे नायक आणि

खालसाचे अग्रणी ‘भाई दया सिंग’ जी यांचा अद्वितीय त्यागमय जीवनगाथा Read More »

सिंधी समाजातील शीख वारसा

दोन संस्कृतींचा अभेद्य संगम भारतीय उपखंडाच्या इतिहासात अनेक आध्यात्मिक प्रवाह एकत्र आले आणि त्यातून एका नवीन, सर्वसमावेशक संस्कृतीचा जन्म झाला. सिंधी समाज आणि शीख धर्म यांच्यातील नाते हे अशाच एका प्रगल्भ समन्वयाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. हे नाते श्रद्धेच्या धाग्यांनी विणलेले एक सांस्कृतिक वस्त्र आहे. सिंधची प्राचीन भूमी आणि गुरु नानक देवजींच्या वैश्विक शिकवणीतून निर्माण झालेला

सिंधी समाजातील शीख वारसा Read More »

‘मुघलांच्या क्रौर्याला विसरता येणार नाही!’ त्यांनी हिंदू धर्मातील सौहार्दतेला मिटविण्याचा प्रयत्न केला; संत ज्ञानी हरनाम सिंगजी यांनी इतिहासातील कटू सत्य स्पष्ट केले!

नागपूर : शीख धर्माचे नववे गुरु आणि ‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्याचे आज नागपूर येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. संत ज्ञानी हरनाम सिंगजी यांनी भारतीय संस्कृती आणि

‘मुघलांच्या क्रौर्याला विसरता येणार नाही!’ त्यांनी हिंदू धर्मातील सौहार्दतेला मिटविण्याचा प्रयत्न केला; संत ज्ञानी हरनाम सिंगजी यांनी इतिहासातील कटू सत्य स्पष्ट केले! Read More »

हिंद दी चादर: धर्म, स्वातंत्र्य आणि मानवतेचे कवच!

धर्म, राष्ट्र, आणि मानवतेसाठी जीव अर्पण करणाऱ्यांचे स्थान इतिहासात सदैव अमर राहते. अशा तेजस्वी व्यक्तींच्या जीवनातून मानवतेचा प्रकाश झळकतो. त्या अमर गाथांपैकीच एक प्रेरणादायी कथा म्हणजे हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांची आहे. ज्यांना संपूर्ण जग ‘हिंद दी चादर’ म्हणजेच भारतभूमीचे कवच म्हणून ओळखते. त्यांनी धर्म स्वातंत्र्य, न्याय आणि सहिष्णुतेच्या रक्षणासाठी दिलेले

हिंद दी चादर: धर्म, स्वातंत्र्य आणि मानवतेचे कवच! Read More »