News Bharati

महाराष्ट्र

‘मेस्सीपेक्षा गुणवान खेळाडू भारतात; मेस्सीने यांना भेटावे!’ भाजपचा राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवारांवर निशाणा!

महाराष्ट्र : जगातील महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या भारत भेटीच्या चर्चेदरम्यान, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी भारतीय राजकारणातील ‘जागतिक दर्जाच्या’ खेळाडूंवर मिश्किल शब्दांत टीकास्त्र सोडले आहे. मेस्सीने या ‘गुणवान’ खेळाडूंना भेटायला हवे, असे उपरोधिक विधान त्यांनी केले आहे. आत्मघाती ‘सेल्फगोल’ स्पेशालिस्ट: राहुल गांधी उपाध्ये यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ‘सेल्फगोल’ स्पेशालिस्ट खेळाडू म्हटले आहे. […]

‘मेस्सीपेक्षा गुणवान खेळाडू भारतात; मेस्सीने यांना भेटावे!’ भाजपचा राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवारांवर निशाणा! Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरले ‘डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार २०२५’चे मानकरी 

अमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा या वर्षीचा प्रतिष्ठित ‘डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार २०२५’ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक कार्याची दखल घेत संस्थेने हा मोठा सन्मान त्यांना दिला आहे. पुरस्काराचे स्वरूप रु. पाच लक्ष रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे आहे. भव्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरले ‘डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार २०२५’चे मानकरी  Read More »

मुंबईसह सर्व महानगरपालिका निवडणूका महायुती म्हणूनच लढणार – रविंद्र चव्हाण

नागपूर : महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महायुती म्हणूनच लढविण्यात येतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत केली. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये यासंदर्भात एकमत झाले असून, मुंबईसह सर्व महानगरपालिकांमध्ये युतीसाठी पक्षस्तरावर समित्या तयार केल्या जाणार आहेत. रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र

मुंबईसह सर्व महानगरपालिका निवडणूका महायुती म्हणूनच लढणार – रविंद्र चव्हाण Read More »

आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर महाराष्ट्रात उभारण्यात येणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील प्रतिभा, पायाभूत सुविधा आणि व्यवसाय-अनुकूल वातावरण या तीन घटकांमुळे महाराष्ट्र ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरसाठी अग्रगण्य ठरत आहे. यावर्षी जाहीर केलेले नवीन GCC धोरण राज्यात उच्च मूल्याच्या, कौशल्याधारित रोजगारनिर्मितीस प्रोत्साहन देईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. ब्रुकफिल्ड कंपनीने मुंबईतील पवई येथे 6 एकर जागेवर 20 लाख चौरस फूट भाडेतत्वावरील बांधकाम

आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर महाराष्ट्रात उभारण्यात येणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

‘भगव्या ध्वजाला फडकं’ म्हणणारे आता हिंदुत्वावर बोलू लागले! भाजप प्रदेशाध्यक्षांचा थेट ‘उबाठा’वर हल्ला

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला आहे. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे-उबाठा) गटावर जोरदार टीका करत त्यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘राक्षसाचा जीव पोपटात’ आणि हिंदुत्वाचे ढोंग रवींद्र चव्हाण यांनी उबाठा गटावर दुटप्पीपणाचा आरोप केला आहे. \”हिंदुत्वाच्या भगव्या ध्वजाला ‘फडकं’

‘भगव्या ध्वजाला फडकं’ म्हणणारे आता हिंदुत्वावर बोलू लागले! भाजप प्रदेशाध्यक्षांचा थेट ‘उबाठा’वर हल्ला Read More »

‘महायुती सरकारने उद्धव ठाकरे यांच्यावर खरच केवढा मोठाऽऽऽऽ अन्याय केलाय;’ अधिवेशनाच्या मुद्द्यावरून भाजपने उबाठा गटाला घेरले!

मुंबई: विधानमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी कमी ठेवल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे-उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आपल्या खास शैलीत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘ठाकरेंवर केवढा मोठा अन्यायऽऽऽऽ!’ \”अधिवेशनाचा कालावधी कमी ठेवून महायुती सरकारने उद्धव ठाकरे यांच्यावर खरंच केवढा मोठाऽऽऽऽ अन्याय केलाय!! एका आठवड्याच्या अधिवेशनात ते काही मिनिटे तरी सभागृहात

‘महायुती सरकारने उद्धव ठाकरे यांच्यावर खरच केवढा मोठाऽऽऽऽ अन्याय केलाय;’ अधिवेशनाच्या मुद्द्यावरून भाजपने उबाठा गटाला घेरले! Read More »

आगामी निवडणुकांसाठी ‘मास्टरप्लॅन’ तयार! भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट

मुंबई/नवी दिल्ली : महाराष्ट्रात लवकरच होऊ घातलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शाहा यांची सदिच्छा भेट घेतली. रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भेटीबद्दल माहिती देताना सांगितले की, यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक चर्चा झाली. \”अमितभाईंच्या भेटीतून नेहमीच

आगामी निवडणुकांसाठी ‘मास्टरप्लॅन’ तयार! भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट Read More »

महाराष्ट्रात देशातील सर्वात मोठे शिपयार्ड उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (११ डिसेंबर २०२५) विधान भवन येथे बंदर विकास कामांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. राज्याला लाभलेला ७२० किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि सध्या निर्माणाधीन असलेले वाढवण बंदर तसेच सागरी क्षेत्रातील अपार संधी लक्षात घेऊन, मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले आहे. २०२६ मध्ये देशातील

महाराष्ट्रात देशातील सर्वात मोठे शिपयार्ड उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

‘कोल्हापुरी’ आता जागतिक ब्रॅन्ड! प्राडा, लिडकॉम आणि लिडकारमध्ये सामंजस्य करार; २०२६ मध्ये ‘प्राडा मेड इन इंडिया’ कलेक्शन जगभर!

मुंबई : भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रॅन्ड प्राडा, लिडकॉम (संत रोहिदास चर्मउद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ) आणि लिडकार (डॉ. बाबू जगजीवनराम चर्मउद्योग विकास महामंडळ) यांच्यात सामंजस्य करार झाला. मुंबईतील इटालियन वाणिज्य दूतावासात, इटली–भारत व्यापारी परिषदेनिमित्त या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. शतकांपासून वापरात असलेल्या पारंपरिक चप्पल निर्मितीच्या पद्धती, प्राडाच्या आधुनिक व

‘कोल्हापुरी’ आता जागतिक ब्रॅन्ड! प्राडा, लिडकॉम आणि लिडकारमध्ये सामंजस्य करार; २०२६ मध्ये ‘प्राडा मेड इन इंडिया’ कलेक्शन जगभर! Read More »

‘गैरसमज पसरवू नका!’ शेतकऱ्यांसाठी ₹१४,००० कोटींचे ‘स्पेशल पॅकेज’! मदत केवळ एकाच खात्यातून नव्हे; CM कार्यालयाचा अंबादास दानवेंना सणसणीत उत्तर!

मुंबई: मुख्यमंत्री सहायता निधीतून शेतकऱ्यांच्या मदतीबाबत केवळ एका महिन्याची आकडेवारी देऊन गैरसमज पसरवला जात असल्याचा दावा महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) केला आहे. याशिवाय, चुकीची माहिती देण्यात आल्याबद्दल चौकशीचे आदेश देत दोषींवर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. हा खुलासा ‘उबाठा’ गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना करण्यात आला आहे.

‘गैरसमज पसरवू नका!’ शेतकऱ्यांसाठी ₹१४,००० कोटींचे ‘स्पेशल पॅकेज’! मदत केवळ एकाच खात्यातून नव्हे; CM कार्यालयाचा अंबादास दानवेंना सणसणीत उत्तर! Read More »