News Bharati

भाजप

अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा… मुंबई मनपा निवडणुकीत ‘अटल’ विचारांचा विजय निश्चित – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : \”भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी आधुनिक भारताचा जो पाया रचला, त्यावरच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या भारताची भव्य इमारत उभी करत आहेत,\” असे गौरवद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मुंबईत आयोजित ‘अटल सुशासन संमेलनात’ ते बोलत होते. यावेळी त्यांनी अटलजींच्या आठवणींना उजाळा देत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी विजयाचा शंखनाद केला. अटलजी: आधुनिक भारताचे […]

अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा… मुंबई मनपा निवडणुकीत ‘अटल’ विचारांचा विजय निश्चित – मुख्यमंत्री फडणवीस Read More »

\”उघड्या शेजारी उघडं गेलं…,\” ठाकरेंच्या ‘भावनिक’ युतीचे भाजपकडून आकड्यांनिशी ‘वस्त्रहरण’

मुंबई : सध्या राजकीय वर्तुळात रंगलेल्या ‘ठाकरे बंधूंच्या’ युतीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार प्रहार केला आहे. केवळ भावनिक आवाहन करून निवडणुका जिंकता येत नाहीत, हे स्पष्ट करत त्यांनी मुंबईतील मतांची आकडेवारी समोर ठेवून या युतीचे ‘वस्त्रहरण’ केले आहे. ही युती (मनसे–उबाठा) म्हणजे ‘आषाढीच्या घरी महाशिवरात्र’ असून, मतांच्या दुष्काळामुळे या दोन्ही पक्षांचे अस्तित्व

\”उघड्या शेजारी उघडं गेलं…,\” ठाकरेंच्या ‘भावनिक’ युतीचे भाजपकडून आकड्यांनिशी ‘वस्त्रहरण’ Read More »

मोदी-फडणवीसांच्या धास्तीमुळेच ठाकरे एकत्र?

मुंबई : भाजपने मराठी अस्मितेचा खरा आवाज बनत ठाकरे बंधूंच्या युतीवर सवाल उपस्थित केले आहेत. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामागील हेतूंवर स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडत मराठी जनतेच्या मनातील प्रश्नांना वाचा फोडली आहे. राज ठाकरे यांनी पूर्वी “मातोश्रीतील माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे” आणि “चार कारकुनांनी पक्षाचा ताबा घेतला” अशी टीका

मोदी-फडणवीसांच्या धास्तीमुळेच ठाकरे एकत्र? Read More »

\”स्वार्थाचा संसार की हिंदुत्वाशी गद्दारी?\” – २०१४ ते २०२५ उद्धव ठाकरेंच्या ‘धोरणशून्य’ राजकारणाचे भाजपने काढले वाभाडे

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या गेल्या दहा वर्षांतील विसंगत राजकारणावर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार प्रहार केला आहे. \”कधी इकडे, तर कधी तिकडे\” अशा धरसोड वृत्तीमुळे उद्धव ठाकरेंचे राजकारण म्हणजे केवळ स्वार्थाचा संसार उरला असल्याची टीका त्यांनी केली आहे. एका कवितेच्या माध्यमातून त्यांनी ठाकरेंच्या २०१४ ते २०२५ पर्यंतच्या कोलांटउड्यांचा सविस्तर पाढाच वाचला आहे.

\”स्वार्थाचा संसार की हिंदुत्वाशी गद्दारी?\” – २०१४ ते २०२५ उद्धव ठाकरेंच्या ‘धोरणशून्य’ राजकारणाचे भाजपने काढले वाभाडे Read More »

काँग्रेसचा ‘मुस्लिम लीग’ अवतार; तुष्टीकरणासाठी हिंदूविरोधी अजेंडा!

मुंबई : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसने जाहीर केलेल्या ४० स्टार प्रचारकांच्या यादीवरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. या यादीतील विशिष्ट धर्माच्या उमेदवारांच्या संख्येवरून भाजपने काँग्रेसवर ‘व्होटबँक’ राजकारणाचा गंभीर आरोप केला आहे. भाजपचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी काँग्रेसच्या या अजेंड्याचा पर्दाफाश करत, \”काँग्रेस आता मुस्लिम लीगच्या पावलावर पाऊल टाकत आहे,\” अशी घणाघाती टीका केली

काँग्रेसचा ‘मुस्लिम लीग’ अवतार; तुष्टीकरणासाठी हिंदूविरोधी अजेंडा! Read More »

राऊतांच्या ‘त्या’ विधानाचा भाजपकडून पंचनामा; ‘उबाठा’च्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह

मुंबई : \”निष्ठावंत कार्यकर्त्याची उमेदवारी कापण्याची वेळ आमच्यावर नाही,\” असे म्हणणाऱ्या ठाकरे गटाचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांचा भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार समाचार घेतला आहे. \”उबाठा गटामध्ये मुळात कार्यकर्तेच उरलेत कुठे?\” असा बोचरा सवाल करत, उपाध्ये यांनी ठाकरे गटाच्या सद्यस्थितीवर कडाडून टीका केली आहे. प्रश्न उमेदवारीचा नाही, तर ‘चेहरे’ शोधण्याचा! केशव उपाध्ये

राऊतांच्या ‘त्या’ विधानाचा भाजपकडून पंचनामा; ‘उबाठा’च्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह Read More »

मुंबई काँग्रेसला मोठे खिंडार! माजी नगरसेवक ॲड. धर्मेश व्यास यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे मुंबई कमिटी उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक ॲड. धर्मेश व्यास यांनी अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. काँग्रेसचा एक

मुंबई काँग्रेसला मोठे खिंडार! माजी नगरसेवक ॲड. धर्मेश व्यास यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश Read More »

नगरपालिका विजयानंतर मुख्यमंत्र्यांचे मिशन ‘मनपा’ आणि ‘जिल्हा परिषद’

नागपूर : राज्यातील नगरपालिका निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला असून, उपराजधानी नागपुरात भाजपने आपला बालेकिल्ला अधिक मजबूत केला आहे. या विजयानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यात भाजपाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. नागपूर जिल्ह्यातील २७ पैकी २४ नगरपालिकांमध्ये महायुतीने झेंडा फडकावला असून, त्यापैकी २२ नगरपालिका एकट्या भाजपने जिंकल्या आहेत. भाजप

नगरपालिका विजयानंतर मुख्यमंत्र्यांचे मिशन ‘मनपा’ आणि ‘जिल्हा परिषद’ Read More »

ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरला? संजय राऊतांच्या ‘त्या’ फोटोने खळबळ; भाजपने दिला ‘१२ वाजणार’चा इशारा!

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती आता अंतिम टप्प्यात आल्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंचा एक फोटो शेअर करत, उद्या (बुधवारी) दुपारी १२ वाजता मोठ्या घोषणेचे संकेत दिले आहेत. मात्र, या ट्विटला भाजपने अत्यंत

ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरला? संजय राऊतांच्या ‘त्या’ फोटोने खळबळ; भाजपने दिला ‘१२ वाजणार’चा इशारा! Read More »

\”राज ठाकरेंनी काळजी घ्यायला हवी!\”

मुंबई : शिवसेना (उबाठा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या दोन्ही पक्षांच्या संभाव्य युतीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच, भाजपने यावर अत्यंत तीक्ष्ण प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज ठाकरे यांना सावधानतेचा इशारा दिला असून, उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवणे महागात पडू शकते, असे संकेत दिले आहेत. \”नंतर नगरसेवक पळवले जातील,\”

\”राज ठाकरेंनी काळजी घ्यायला हवी!\” Read More »