News Bharati

नागपूर

‘संघाचे शताब्दी वर्ष म्हणजे राष्ट्रचेतनेचा उत्सव’

शताब्दीनिमित्त विशेष नाणे आणि टपाल तिकिटाचे प्रकाशन  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आज प्रथमच स्मृतिचिन्ह नाणे आणि टपाल तिकीट प्रकाशित झाले. नवी दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसाबळे यांच्या उपस्थितीत हा अनोखा क्षण साकारला. १०० रुपयाच्या नाण्यावर भारताचे राष्ट्रीय चिन्ह, भारतमातेची प्रतिमा, […]

‘संघाचे शताब्दी वर्ष म्हणजे राष्ट्रचेतनेचा उत्सव’ Read More »

नागपुरात राज्यव्यापी अभ्युदय सेवा प्रदर्शन

सेवा संस्थांसाठी नागपुरात आयोजिण्यात आलेले अभ्युदय सेवा प्रदर्शन म्हणजे समाजाचे सहकार्य मिळवण्याचे व्यासपीठ आहे. नागरिकांच्या भेटीने सेवा संस्थांचा कार्याचा उत्साह निश्चितच वाढणार आहे. राज्यातील सेवा संस्थांचे काम समाजासमोर आणण्याच्या आणि त्यांना समाजातून समर्थन, सहकार्य मिळवून देण्याच्या उद्देशातून नागपुरातील ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे यंदाही अभ्युदय सेवा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे या उपक्रमाचे दुसरे वर्ष असून १२, १३ आणि

नागपुरात राज्यव्यापी अभ्युदय सेवा प्रदर्शन Read More »

‘संस्कृतला केवळ राजाश्रय नव्हे तर जनाश्रयही मिळावा’ – डॉ. मोहन भागवत

भारताने आपल्या सामर्थ्यावर प्रगती साधली पाहिजे. सर्व प्रकारच्या शक्तींनी आपण समृध्द व्हायला हवे. पण, जर आपण आत्मनिर्भर व्हायचं ठरवलं आहे, तर आधी आपलं ‘स्व’ पूर्णपणे ओळखणं आवश्यक आहे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी म्हणलं आहे. सध्याच्या परिस्थिती आणि देशाचं नेतृत्व हे स्पष्टपणे सूचित करत आहे की, आता भारताने आत्मनिर्भर व्हायला हवं.

‘संस्कृतला केवळ राजाश्रय नव्हे तर जनाश्रयही मिळावा’ – डॉ. मोहन भागवत Read More »

Nagpur : मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून नागपूरमधील पावसाचा आढावा

नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आज नागपूर (Nagpur) शहर आणि जिल्ह्यातील पावसाच्या (Rain) सद्यस्थितीचा आढावा घेतला. नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्त यांच्याकडून त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली. सध्या नागपूरमधील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF)

Nagpur : मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून नागपूरमधील पावसाचा आढावा Read More »

समन्वयकार संत ज्ञानेश्वर

तेराव्या शतकातील महान संतकवी आणि तत्त्वज्ञ संत ज्ञानेश्वर यांनी रचलेला ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ केवळ भगवद्गीतेवरील भाष्य नसून तो सामाजिक समरसता आणि वैश्विक कल्याणाचा एक अजरामर संदेश आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञान, भक्ती आणि समरसतेचा प्रकाश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांची विचारधारा, त्यांचे साहित्य आणि त्यांचे कार्य हे एकात्म आणि समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीसाठी आजही तितकेच प्रासंगिक

समन्वयकार संत ज्ञानेश्वर Read More »

स्मृतिमंदिर : उजेडी राहिले, उजेड होऊन..

गुरुदेव त्या वादपटू शिष्याला निक्षुन सांगत होते, \”प्रत्येक प्रश्नाला उत्तर नसते. कारण कधी कधी प्रश्नच नसतो. म्हणजे खरा नसतो. असते ती भ्रांती, ग्लानी. ती दूर झाली की प्रश्नाची सावलीही उरत नाही.\”शिष्य पराभूत न होत प्रमाण मागत होता..गुरुदेव म्हणाले, \” भ्रांती तुझी.. दूर तूच करशील.. \”शिष्य पूर्ण बुचकळ्यात पडला.गुरुदेव म्हणाले, \” अरे, तुझ्या सावलीसमोर दिवा लाव..

स्मृतिमंदिर : उजेडी राहिले, उजेड होऊन.. Read More »

हलबा समाजासाठी नागपुरात उद्या होणार डॉ. उदय निरगुडकर यांचा विशेष कार्यक्रम

उद्या दिनांक 1 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता समाज भवन, नंदगिरी रोड, पाचपावली, मध्य नागपूर येथे हलबा समाजातील युवक व युवतींसाठी ‘व्यावसायिकरण व स्वयंरोजगार’ या विषयावर जेष्ठ विचारवंत व पत्रकार याच सोबत झी 24 तास या वाहिनेचे माजी संपादक डॉ. उदय निरगुडकर मार्गदर्शन करणार आहेत. हलबा समाज हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाचा समाज मानला जातो, येणाऱ्या

हलबा समाजासाठी नागपुरात उद्या होणार डॉ. उदय निरगुडकर यांचा विशेष कार्यक्रम Read More »