News Bharati

केरळ

काँग्रेसचे वाढते ‘मियाँकरण’

भारतीय राजकारणाचे सध्याचे चित्र आकडेवारीच्या आरशात पाहिले तर एक विदारक सत्य समोर येते. एकेकाळी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वसमावेशक चेहरा असलेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष आता एका विशिष्ट भौगोलिक आणि धार्मिक चौकटीत वेगाने संकुचित होत चालला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहिले तर काँग्रेस हा खरोखरच ‘राष्ट्रीय’ पक्ष उरला आहे की केवळ […]

काँग्रेसचे वाढते ‘मियाँकरण’ Read More »

‘रक्तपाताच्या लाल भडकपासून त्यागाच्या भगव्याकडे वाटचाल!’ केरळमध्ये भाजपला मोठे यश; ‘डाव्यांच्या दहशतीत’ भगवी पहाट!

मुंबई : केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाचे महत्त्व अधोरेखित करताना भाजपचे महाराष्ट्र मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या विजयाचे वर्णन ‘रक्तपाताच्या लाल भडकपासून त्यागाच्या भगव्याकडे वाटचाल’ असे केले आहे. डाव्यांचा कडेकोट बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळमध्ये भाजपने मिळवलेले यश ऐतिहासिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. केरळमध्ये भाजपची मोठी झेप केरळमध्ये भाजपला मिळालेल्या जागांचा

‘रक्तपाताच्या लाल भडकपासून त्यागाच्या भगव्याकडे वाटचाल!’ केरळमध्ये भाजपला मोठे यश; ‘डाव्यांच्या दहशतीत’ भगवी पहाट! Read More »

रक्ताच्या थारोळ्यातून राज्यसभेपर्यंत: सदानंदन मास्तरांची अदम्य संघर्षगाथा

गेल्या दशकात भारताच्या राजकीय आणि सामाजिक सन्मानाच्या परंपरेत एक लक्षणीय बदल दिसून येत आहे. केवळ नागरी पुरस्कारच नव्हे, तर राज्यसभा सदस्यत्वासारख्या प्रतिष्ठित नियुक्त्यांद्वारेही देशाच्या सांस्कृतिक आणि वैचारिक वारशाचे रक्षण करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना ओळख दिली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला हा बदल आता अधिक दृढ होत आहे. याच परंपरेचा भाग म्हणून, १२ जुलै

रक्ताच्या थारोळ्यातून राज्यसभेपर्यंत: सदानंदन मास्तरांची अदम्य संघर्षगाथा Read More »