News Bharati

आरोग्य

परभणीत थॅलेसिमिया ग्रस्त बालकावर पहिल्यांदाच यशस्वी शस्त्रक्रिया

परभणी : थॅलेसिमियासारख्या (Thalassemia) गंभीर अनुवंशिक आजाराशी झुंज देणाऱ्या एका १३ वर्षीय बालकाला मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून नवजीवन मिळाले आहे. परभणी येथील हॉस्पिटलमध्ये जिंतूर तालुक्यातील पूगळा येथील अर्जुन जगताप या बालकावर अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. विशेष म्हणजे, परभणी जिल्ह्यात थॅलेसिमिया ग्रस्त रुग्णावरील अशी ही पहिलीच शस्त्रक्रिया ठरली आहे. थॅलेसिमिया हा रक्ताचा गंभीर आजार […]

परभणीत थॅलेसिमिया ग्रस्त बालकावर पहिल्यांदाच यशस्वी शस्त्रक्रिया Read More »

पुण्यात २० मार्चपासून ‘गौ-टेक २०२६’ आंतरराष्ट्रीय परिषद

पुणे : कृषी, आरोग्य आणि भारतीय संस्कृतीचा आधार असलेल्या देशी गोवंशाचे संवर्धन, संशोधन आणि त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी पुण्यात ‘गौ-टेक २०२६’ या आंतरराष्ट्रीय शिखर परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. २० ते २३ मार्च २०२६ या कालावधीत कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर हा सोहळा पार पडणार आहे. राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. वल्लभभाई

पुण्यात २० मार्चपासून ‘गौ-टेक २०२६’ आंतरराष्ट्रीय परिषद Read More »

राज्यातील 4,537 रुग्णालयांत 2,399 उपचार मोफत; आयुष्मान भारत आणि जन आरोग्य योजनेत पारदर्शकता येणार!

मुंबई : \”राज्यातील नागरिकांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अधिक जलद, पारदर्शक आणि दर्जेदार उपचार मिळावेत, यासाठी शासन कटिबद्ध आहे. नवीन टीएमएस 2.0 (Transaction Management System) प्रणालीमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक जबाबदार आणि रुग्णस्नेही होईल,\” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विधान भवन येथे मुख्यमंत्री

राज्यातील 4,537 रुग्णालयांत 2,399 उपचार मोफत; आयुष्मान भारत आणि जन आरोग्य योजनेत पारदर्शकता येणार! Read More »

आरोग्य सेवेसाठी फडणवीसांचा ‘एआय’ मंत्र

मुंबई : राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, वेगवान आणि लोकाभिमुख करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय -AI) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीत ‘समग्र’ संस्थेच्या वतीने सार्वजनिक आरोग्य सेवा बळकटीकरणाबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यावेळी सार्वजनिक

आरोग्य सेवेसाठी फडणवीसांचा ‘एआय’ मंत्र Read More »

नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सेवांची प्रभावी अंमलबजावणी करा – मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : राज्यातील आरोग्यसेवा अधिक प्रभावी आणि दर्जेदार करण्यासाठी विभागामार्फत रचनात्मक कामांवर भर द्यावा, तसेच नागरीकांना पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी दिले. आरोग्य भवन येथे आरोग्य विभागाच्या विविध सेवांचा आढावा मंत्री आबिटकर यांनी घेतला त्या वेळी ते बोलत होते. या

नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सेवांची प्रभावी अंमलबजावणी करा – मंत्री प्रकाश आबिटकर Read More »