News Bharati

बातम्या

नितीन गडकरींचा मविआला टोला: ‘केस नसताना कंगवा फिरवणारे खूप, शरद पवार म्हणजे ‘रिंगमास्टर’

महाविकास आघाडीतील (मविआ) मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यांवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात टोला लगावला आहे. या कार्यक्रमात गडकरी यांनी राजकारणातील विविध मुद्द्यांवर बोलताना मविआच्या नेत्यांना लक्ष्य केले.गडकरी म्हणाले, \”मविआतील सध्याचा सर्कस आहे, जिथे प्रत्येकजण मुख्यमंत्रीपदाचा दावा करतोय, पण केस नसताना कंगवा फिरवणारे खूपजण आहेत.\” त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले की, अनेक नेते अपापले दावे करीत आहेत, […]

नितीन गडकरींचा मविआला टोला: ‘केस नसताना कंगवा फिरवणारे खूप, शरद पवार म्हणजे ‘रिंगमास्टर’ Read More »

\”राहुल गांधी आपल्याला चु** बनवतात\”: प्रकाश आंबेडकरांची राहुल गांधींवर टीका

प्रकाश आंबेडकर यांनी अलीकडेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर कडवी टीका केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, \”राहुल गांधी आपल्याला चु** बनवत आहेत.\” हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे, कारण या विधानामुळे काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या आरक्षणाविषयीच्या धोरणांवर प्रश्न उभा राहिला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीही अनेकदा

\”राहुल गांधी आपल्याला चु** बनवतात\”: प्रकाश आंबेडकरांची राहुल गांधींवर टीका Read More »

मतदानासाठी 20 नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी

भारत निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 चे वेळापत्रक जाहीर केला आहे. या निवडणुकीचे मतदान दि. 20 नोव्हेंबर, 2024 रोजी होणार आहे. या निवडणुकीमध्ये 18 वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951 मधील कलम 135 (ब) नुसार उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या

मतदानासाठी 20 नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी Read More »

गॅरंटीपूर्तीच्या काँग्रेस मंत्र्यांकडून फक्त थापा माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची टीका

महाविकास आघाडी पैकी फक्त काँग्रेसची तीन राज्यात सरकारे आहेत. त्या ठिकाणी काँग्रेसने जेवढी वचने दिली, आश्वासने दिली आणि गॅरंटी दिली त्यापैकी अनेक गॅरंटी मुळीच पूर्ण झाल्या नाहीत. त्यांचे मंत्री इथे महाराष्ट्रात येऊन थापा मारून गेले, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.  पुण्यात प्रकाश जावडेकर यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात

गॅरंटीपूर्तीच्या काँग्रेस मंत्र्यांकडून फक्त थापा माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची टीका Read More »

‘निर्मल वारी’ दशकपूर्ती निमित्त पुण्यात सन्मान सोहळ्याचे आयोजन

पंढरीच्या वारीमध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘निर्मल वारी’ या अभियानाचा दशकपूर्ती सोहळा रविवारी, १० नोव्हेंबर रोजी पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात ‘निर्मल वारी’ अभियानात उत्कृष्ट योगदान देणार्‍यांचा विशेष सन्मान केला जाईल. पंढरीची वारी हे अवघ्या महाराष्ट्राचे भूषण आहे. संतपंरपरा म्हणजे पंढरीची वारी. या वारीला निर्मल करण्याचा ध्यास पुण्यातील ‘सेवा सहयोग फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने

‘निर्मल वारी’ दशकपूर्ती निमित्त पुण्यात सन्मान सोहळ्याचे आयोजन Read More »

राहुल गांधींनी संविधानाचा अभ्यास करावा अविनाश धर्माधिकारी; संविधानाच्या सरनाम्यात भारताचा राष्ट्र म्हणून उल्लेख

पुणे: लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी केब्रिज येथे भाषण देताना भारत हे राष्ट्र नाही तर एक युनियन स्टेट आहे असे सांगितले. पण भारताच्या संविधानाच्या सरनाम्यातच राष्ट्र असा स्पष्ट उल्लेख आहे. राहुल गांधींना संविधान शिकविले पाहिजे, असे परखड मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. . पूर्व पुण्यातील मंगळवार

राहुल गांधींनी संविधानाचा अभ्यास करावा अविनाश धर्माधिकारी; संविधानाच्या सरनाम्यात भारताचा राष्ट्र म्हणून उल्लेख Read More »

दिलीप सोपलांच्या घरासमोर राजेंद्र राऊत समर्थकांचा गोंधळ, कारवाईची मागणी

बार्शी विधानसभा मतदारसंघातील दोन प्रमुख उमेदवार दिलीप सोपल, जे शिवसेनेचे (ठाकरे गट) उमेदवार आहेत, यांच्या घरासमोर राजेंद्र राऊत यांच्या समर्थकांनी रात्री उशिरा घोषणाबाजी करून गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. राजेंद्र राऊत हे शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवार आहेत. ही घटना निषेधार्ह असल्याचे म्हणत बार्शीचे माजी नगरसेवक नागेश अक्कलकोटे यांनी कारवाईची मागणी केली आहे. अक्कलकोटे यांच्या

दिलीप सोपलांच्या घरासमोर राजेंद्र राऊत समर्थकांचा गोंधळ, कारवाईची मागणी Read More »

हेमंत पाटील यांनी केला ठाकरे गटाबद्दल खळबळजनक दावा: उमेदवारीच्या बदल्यात पैसे घेतले जातात!

हेमंत पाटील यांनी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील उमेदवारीच्या प्रक्रियेबद्दल गंभीर आरोप केले आहेत. \”उद्धव ठाकरे पैसे घेऊन उमेदवारी देतात\”, असा दावा त्यांनी केला आहे.हेमंत पाटील यांच्या वक्तव्यानुसार, ठाकरे गटात पैसे घेऊन उमेदवारी देण्याची प्रथा सुरू आहे. या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

हेमंत पाटील यांनी केला ठाकरे गटाबद्दल खळबळजनक दावा: उमेदवारीच्या बदल्यात पैसे घेतले जातात! Read More »

चिंचवड हद्दीमध्ये ३५ लाखांची रोकड जप्त

चिंचवड पोलीसांनी एका नाकाबंदी कारवाईत ३५ लाख रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे. ही कारवाई चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली असून, संशयास्पद वाहनांची तपासणी करताना ही रोकड सापडली. अधिक माहितीनुसार, पोलिसांनी वाहनांची तपासणी करत असताना एका वाहनात ही रक्कम आढळून आली. वाहनातील व्यक्तींना रोकडबाबत समाधानकारक खुलासा करता येत नसल्याने, पोलिसांनी ही रक्कम जप्त करून तपास

चिंचवड हद्दीमध्ये ३५ लाखांची रोकड जप्त Read More »

चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बावनकुळे यांनी ठाकरेंच्या कार्यक्रमांची शैली आणि त्यांच्या कारभाराच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. \”उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुकवर लाईव्ह येऊन राज्याचा कारभार चालवला. आताही त्यांची ही सवय सुटली नाही. ‘मातोश्री’वरून त्यांनी

चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला Read More »