News Bharati

बातम्या

स्मार्ट प्रशासन: ‘सेतू सुविधा केंद्र’ म्हणजे केवळ सेवा नाही, शासन आणि नागरिकांना जोडणारा ‘विश्वासाचा सेतू’

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यात बोरीवली आणि अंधेरी येथे सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक सेतू सुविधा केंद्रांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. सेतू सुविधा केंद्र ही केवळ सेवा देणारी यंत्रणा नसून शासन आणि नागरिकांना जोडणारा विश्वासाचा सेतू आहे. तंत्रज्ञानाधारित, पारदर्शक आणि अखंड सेवा देण्याच्या दिशेने हे केंद्र भविष्यकालीन स्मार्ट प्रशासनाचा एक महत्त्वाचा मैलाचा […]

स्मार्ट प्रशासन: ‘सेतू सुविधा केंद्र’ म्हणजे केवळ सेवा नाही, शासन आणि नागरिकांना जोडणारा ‘विश्वासाचा सेतू’ Read More »

अणुऊर्जेतून वीज निर्मितीत सहभागी होणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; ‘महाजेनको’ आणि ‘एनपीसीआयएल’मध्ये ऐतिहासिक करार

मुंबई : अणुऊर्जेचा वापर ऊर्जा निर्मिती करताना या क्षेत्रात राज्यांचा सहभाग घेण्यासाठी केंद्र सरकार पावलं टाकत आहे. अणुऊर्जेपासून वीज निर्मिती उपक्रमामध्ये सहभागी होणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरत असून स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेच्या दिशेने महाराष्ट्राने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी काढले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत

अणुऊर्जेतून वीज निर्मितीत सहभागी होणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; ‘महाजेनको’ आणि ‘एनपीसीआयएल’मध्ये ऐतिहासिक करार Read More »

\”मराठवाडा मुक्ती संग्रामात स्वामी रामानंद तीर्थ यांचे कार्य विवेकानंदांसारखेच!\” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते आज छत्रपती संभा़जीनगर येथे स्वामी रामानंद तीर्थ (Swami Ramanand Tirtha) यांचा पुतळा व केंद्र सरकार पुरस्कृत अमृत 2.0 योजनेअंतर्गत कमल तलाव पुनरूज्जीवन कामाचे लोकार्पण संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, स्वामी रामानंद तीर्थ यांचे जीवन म्हणजे एक अतिशय उत्कृष्ट विद्यार्थी आणि प्रखर शिक्षक याचे उदाहरण

\”मराठवाडा मुक्ती संग्रामात स्वामी रामानंद तीर्थ यांचे कार्य विवेकानंदांसारखेच!\” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

\”आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचे शासन रक्षण करेल!\” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : राज्य शासन प्रत्येक आदिवासींना वन जमीन पट्टा देत आहे व त्यांच्या संस्कृतीचे रक्षण करीत आहे. आदिवासींच्या (Tribal) कल्याणासाठी राज्य शासन आदिवासी विकास विभागाच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. जनजाती वर्षाच्या निमित्ताने राज्य शासन भगवान बिरसा मुंडा यांनी दिलेल्या शिकवणीनुसार आदिवासींच्या जल, जंगल आणि जमीन व संस्कृतीचे रक्षण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM

\”आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचे शासन रक्षण करेल!\” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान; फडणवीस, शिंदे आणि पवारांकडून गौरव!

नवी दिल्ली : विख्यात शिल्पकार राम सुतार (Ram Sutar) यांनी शिल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशाचा नावलौकिक जगभरात वाढविला आहे. त्यांनी घडविलेली शिल्पे इतिहासाची साक्षीदार असून त्यातून अभिव्यक्त होणारा वारसा शेकडो वर्ष अबाधित राहील, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी शिल्पकार राम सुतार यांचा गौरव केला. शिल्पकार राम सुतार यांना राज्य सरकारचा सर्वोच्च नागरी

शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान; फडणवीस, शिंदे आणि पवारांकडून गौरव! Read More »

महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी ‘एआय’ प्रशिक्षण कार्यशाळा घेणार – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई : प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) (AI) वापर आणि त्याचे महत्व लक्षात घेऊन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे पत्रकारांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक कार्यशाळा हा नवा उपक्रम राबविण्यात येत असून कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी विशेष एआय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा

महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी ‘एआय’ प्रशिक्षण कार्यशाळा घेणार – मंत्री मंगल प्रभात लोढा Read More »

नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सेवांची प्रभावी अंमलबजावणी करा – मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : राज्यातील आरोग्यसेवा अधिक प्रभावी आणि दर्जेदार करण्यासाठी विभागामार्फत रचनात्मक कामांवर भर द्यावा, तसेच नागरीकांना पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी दिले. आरोग्य भवन येथे आरोग्य विभागाच्या विविध सेवांचा आढावा मंत्री आबिटकर यांनी घेतला त्या वेळी ते बोलत होते. या

नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सेवांची प्रभावी अंमलबजावणी करा – मंत्री प्रकाश आबिटकर Read More »

ट्रान्सजेंडर व्यक्तींना आजही का होतोय संघर्ष? आरक्षण, आरोग्य ते सन्मान – सामाजिक स्वीकृतीचा ‘हा’ आहे मार्ग

परिचयट्रान्सजेंडर (Transgender) व्यक्ती विविध संस्कृतींमध्ये आणि शतकांपासून अस्तित्वात आहेत, तरीही त्यांचे जीवन अनेकदा गैरसमजले जाते. त्यांना ओळख, सामाजिक स्वीकृती, आरोग्यसेवा आणि कायदेशीर हक्कांशी संबंधित अद्वितीय संघर्षांना सामोरे जावे लागते. या आव्हानांनंतरही अनेक ट्रान्सजेंडर व्यक्ती आपले हक्क मिळविण्यासाठी आणि अधिक समावेशक समाज निर्माण करण्यासाठी संघर्ष करत राहतात आणि प्रगतीचा मार्ग तयार करत आहेत. ट्रान्सजेंडर ओळखीचे आकलनट्रान्सजेंडर

ट्रान्सजेंडर व्यक्तींना आजही का होतोय संघर्ष? आरक्षण, आरोग्य ते सन्मान – सामाजिक स्वीकृतीचा ‘हा’ आहे मार्ग Read More »

मंदिरांचा विकास म्हणजेच महाराष्ट्राचा विकास..

भारतातील मंदिरे ही केवळ धर्मजागरणाचे पवित्र स्थानच नाही, तर स्थानिक अर्थव्यवस्थेचा कणाही मानली जातात. त्याच अनुषंगाने डबल इंजिन सरकारने धार्मिक पर्यटनाला विविध माध्यमातून चालना दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य आणि त्यांच्या मंदिर पुनर्निमाणाच्या कामाला अभिवादन म्हणून महाराष्ट्रातील विविध सात तीर्थस्थळांच्या विकासासाठी ५ हजार ५०३ कोटी रुपयांच्या आराखड्यांना हिंदुत्वनिष्ठ फडणवीस सरकारने

मंदिरांचा विकास म्हणजेच महाराष्ट्राचा विकास.. Read More »

India Maritime Week 2025:चे आर्थिक महत्व..

मुंबईमध्ये नुकताच India Maritime Week २०२५ सोहळा दिमाखात पार पडला. या भव्य आयोजनाने, भारताच्या सागरी क्षमतांना जागतिक व्यासपीठ मिळवून दिले. भारतातील सर्व सागरी राज्ये आणि ८५ देशांचे प्रतिनिधी, या परिषदेत सहभागी झाले. शिपिंग क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार, धोरणनिर्माते आणि नवउद्योजक, स्टार्टअप संस्थापक यांच्या सहभागामुळे या परिषदेला जागतिक स्तरावर मोठेच महत्त्व प्राप्त

India Maritime Week 2025:चे आर्थिक महत्व.. Read More »