News Bharati

विशेष

मोदी सरकारच्या विरोधात खोट्या आर्थिक कथनांना उत्तर

विरोधी पक्ष, काही स्वयंसेवी संस्था आणि जागतिक बाजारपेठेतील आर्थिक शक्ती पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला बदनाम करण्यासाठी भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल सनसनाटी आणि खोट्या बातम्या पसरवत आहेत जेणेकरून सामान्य माणूस सरकारच्या विरोधात बंड करू शकेल आणि विविध निवडणुकांमध्ये त्यांना धडा शिकवतील. खोट्या आर्थिक विमर्षांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे: 1. मोदी सरकारची प्रचंड कर्जे अर्थव्यवस्थेच्या भविष्यातील घसरणीसाठी जबाबदार असतील.  […]

मोदी सरकारच्या विरोधात खोट्या आर्थिक कथनांना उत्तर Read More »

समान नागरिक कायदा आणि जातिव्यवस्थेवरील भ्रामक विमर्षांना प्रतिसाद

ज्या शक्तींना भारत तोडायचा आहे ते नेहमीच हिंदू एकता तोडण्याचे काम करतात जेणेकरुन ते राजकीय आणि नोकरशाही शक्तीचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करू शकतील, सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या राष्ट्राचा नाश करू शकतील आणि प्रत्येक भारतीयामध्ये गुलामगिरी निर्माण करू शकतील. हिंदूंमध्ये जातीच्या आधारावर फूट पाडणे ही त्यांची नियमित रणनीती आहे. ते एससी, एसटी आणि ओबीसी लोकांच्या मनात

समान नागरिक कायदा आणि जातिव्यवस्थेवरील भ्रामक विमर्षांना प्रतिसाद Read More »

स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या 91 व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन

मराठ्यांचा सेनापती अण्णासाहेब पाटीलमहाराष्ट्राच्या मातीला पराक्रमी पुरुषांची तथा समाजाला एकतेच्या सूत्रात बांधून ठेवणा-या महापुरुषांची मोठी परंपरा लाभली आहे. या मातीने आपल्या देशाला देश, देव, धर्म रक्षणासाठी लढणा-या वीर पुरुषांच्या काळानुरुप मालिका निर्माण झालेल्या आहेत. महाराष्ट्राच्या थोर परंपरेमध्ये अजरामर राहिलेले व सामान्य माणसांच्या मनात कायम कोरलेलं नांव म्हणजे मराठ्यांचे सेनापती अण्णासाहेब पाटील हे आहेत. छत्रपती शिवाजी

स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या 91 व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन Read More »

महाराष्ट्राच्या राजकिय खिचडीला उध्दव ठाकरे जबाबदार

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर स्वार्थात पुरते आंधळे होऊन उध्दव ठाकरे यांनी बहुमत मिळालेल्या महायुतीसोबत गद्दारी केली आणि सत्तालोलुप शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर अनैतिक संबंध जोडले. सत्तेविना उपासमार होत असलेली काँग्रेस देखील राहुल गांधी व सोनिया गांधी यांचा ठाकरे घराण्याबरोबर राग असतानाही सोबत गेली. उध्दव व त्यांचे पुत्र आदित्य हे तशी विनंती करण्यासाठी दिल्ली दरबारी

महाराष्ट्राच्या राजकिय खिचडीला उध्दव ठाकरे जबाबदार Read More »

शेतकऱ्यांच्या गळ्याला वृत्तपत्रांचा फास (भाग १)

मागील बरेच दिवस कांदा, सोयाबीन, तूर, कापूस, उडीद, यांच्या भाव चढ उताराच्या बातम्या बघताना त्यात एक विशिष्ट पॅटर्न बघायला मिळतो आहे. सरकारच्या धोरणांवर टीका करण्याची सबब देत ज्या पद्धतीने बातम्या पेरल्या जात आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचेच जास्त नुकसान झालेले दिसून येत आहे. आणि यासाठी या उथळ पत्रकारितेला कुणीतरी जाब विचारण्याची वेळ आलेली आहे. आज कांदा या

शेतकऱ्यांच्या गळ्याला वृत्तपत्रांचा फास (भाग १) Read More »

अजित डोवाल यांचे मॉस्को मिशन; रशिया-युक्रेन संघर्षात भारताचा मुत्सद्दीचा मार्ग

गेली दोन वर्षे रशिया आणि युक्रेन यांच्यातील सुरू असलेल्या संघर्षामुळे अवघे जग चिंतेत असताना, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नुकत्याच झालेल्या मॉस्को भेटीनंतर संभाव्य मध्यस्थ म्हणून भारताची भूमिका चर्चेत आली आहे. रशिया व अन्य पाश्चिमात्य देश यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर झालेली ही भेट, आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीत भारताच्या वाढते महत्व अधोरेखित करते. डोवाल यांच्या भेटीचा

अजित डोवाल यांचे मॉस्को मिशन; रशिया-युक्रेन संघर्षात भारताचा मुत्सद्दीचा मार्ग Read More »

मोहनजी भागवत यांचे भाषण आणि महाराष्ट्रातील विकृत विषवल्ली

संघाचे पूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत पुणे येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम होता . तंजावरच्या मराठ्यांच्या इतिहास पुस्तकाचे प्रकाशन.ह्या देखण्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहनजी यांचे अत्यंत विचार प्रवर्तक भाषण झाले. संजय राऊत सारखा तोंडाची घाण असणाऱ्या माणसाची तर सरसंघचालक मोहनजी यांच्यावर बोलायची लायकी पण नाही . सूर्यावर थूंकण्याचा प्रयत्न शेणकिड्याने करण्याइतके ते केविलवाणे आहे. मुळात हा

मोहनजी भागवत यांचे भाषण आणि महाराष्ट्रातील विकृत विषवल्ली Read More »

बा राहुल गांधी, निदान सप्टेंबर महिना तरी सोडायचा ना !!

आजच्या दिवशी स्वामी विवेकानंद आणि हिंदू वैश्विक चिंतन सोडून काहीही आठवत नाही.आणि नाहीच आठवणार. कोणाही हिंदूला आज हिंदुत्व, वैश्विक एकात्मतेचा आधार सहजीवन हे चिंतनच आठवणार.जगाला सुद्धा विवेकानंद आणि त्यांनी सांगितलेला हिंदू धर्मच आठवणार. असे असूनही, हिरेजडीत लखलखते तत्वज्ञान स्मरणाचा हा दिवस असूनही मला आज गारगोटीचेही स्मरण झाले आणि मेल्याहून मेल्यासारखे झाले. सध्या या ११ सप्टेंबरला

बा राहुल गांधी, निदान सप्टेंबर महिना तरी सोडायचा ना !! Read More »

नाव ज्ञानेश महाराव, तोंडी अज्ञानाचा दिवा!

काही लोकांना आई-वडिलांनी स्वतःचे ठेवलेल्या नावा विपरीत कसे वागायचे कसे बोलायचे यासाठीच जन्म घेतलेला असतो. असाच एक महाभाग म्हणजे ज्ञानेश नावाचा ज्याच्या आडनावात महाराव असे आहे तो होय. याच्या आई-वडिलांनी ज्ञानेश नाव ठेवताना कदाचित हा संत ज्ञानेश्वरांप्रमाणे काहीतरी समाजाला ज्ञान देऊ शकेल या आशेने ठेवले असावे. परंतु म्हणतात ना नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा !

नाव ज्ञानेश महाराव, तोंडी अज्ञानाचा दिवा! Read More »

गेल्या दशकभरात कृषि धोरण सकारात्मक वाटचालीकडे

भारताला आपण कृषि प्रधान देश असे संबोधतो. आणखी नेमकेपणाने सांगायचे झाल्यास भारत हा कृषि, कृषि पूरक आणि कृषि आधारित उद्योग प्रधान देश आहे असं म्हणता येईल. अगदी प्राचीन काळापासून म्हणजे एका अंदाजाप्रमाणे सुमारे ११ हजार वर्षांपासून भारतात शेती होते. प्राचीन भारतातील शेतकऱ्याची समृद्धीची कल्पना म्हणजे उत्तम पिकलेलं शेत, त्यातून झालेलं विपुल धान्य उत्पादन आणि दुभत्या

गेल्या दशकभरात कृषि धोरण सकारात्मक वाटचालीकडे Read More »