News Bharati

विशेष

नवीन सांस्कृतिक धोरणात गड-किल्ल्यांच्या संवर्धनावर भर

नवीन सांस्कृतिक धोरण: महाराष्ट्रात अनेक अद्भुत ऐतिहासिक स्थळे आहेत जी १७व्या शतकातील मराठा साम्राज्याच्या वैभवशाली राजवटीचे प्रतिबिंबित करतात, ज्याचे नेतृत्व योद्धा राजा छत्रपती शिवाजी होते. या किल्ल्यांना आजही मोहक बनवणारी गोष्ट म्हणजे केवळ त्यांची भव्यता नाही तर निसर्गाच्या सानिध्यात असलेली अप्रतिम ठिकाणे. गड-किल्ले आणि पुरातत्व स्थळांवर विशेष लक्ष केंद्रित करून महाराष्ट्राचा समृद्ध वारसा जतन करण्याच्या […]

नवीन सांस्कृतिक धोरणात गड-किल्ल्यांच्या संवर्धनावर भर Read More »

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची का आहे गरज?

एखाद्याची पूर्ण क्षमता ओळखून व्यक्तिमत्व निर्माण करण्यासाठी, न्याय्य समाज निर्माण करण्यासाठी आणि राष्ट्रीय विकासाला चालना देण्यासाठी योग्य शिक्षण आवश्यक आहे. आर्थिक विकास, सामाजिक न्याय आणि समानता, वैज्ञानिक प्रगती, राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक जतन ही सर्व उद्दिष्टे भारताच्या निरंतर प्रगतीसाठी आणि जागतिक नेतृत्वासाठी उच्च-गुणवत्तेच शिक्षण आवश्यक आहे त्यासाठी शिक्षा नितीत अमूलाग्र बदल करण्याची नितांत आवश्यकता आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची का आहे गरज? Read More »

भारत केंद्रित परराष्ट्र धोरण आणि क्वाड (QUAD)

2014 पूर्वीचे परराष्ट्र धोरणभारताचे परराष्ट्र धोरण अनेक दशके अस्थिर राहिले. त्यावर महासत्ता, पाश्चिमात्य देश आणि इस्लामिक जगताचा अधिक प्रभाव होता. दुबळ्या आणि गुलामगिरीच्या मानसिकतेचा फायदा पाकिस्तानसारख्या देशालाही झाला. आंतरराष्ट्रीय दबावाला बळी पडण्याची मानसिकता सामान्य होती आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला खुश ठेवण्यासाठी भारतीय मूल्यांशी तडजोड करणे हा परराष्ट्र धोरणाचा भाग होता. आत्मसन्मान गमावणे, चीनला जागतिक बाजारपेठेत झपाट्याने

भारत केंद्रित परराष्ट्र धोरण आणि क्वाड (QUAD) Read More »

क्रांतीसुर्य स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या थीमपार्क मुळे भगुर मध्ये विकासाची पहाट…

नाशिक जिल्ह्यातील भगुर हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचें जन्मस्थान आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर भगुर मध्ये सावरकरांचे जन्मभूमी स्मारक व्हावे यासाठी भगुरमधील राष्ट्रभक्त स्व. मधुकर अण्णा जोशी, मा. एकनाथराव शेटे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी तत्कालीन जनसंघाचे आमदार स्व. रामभाऊ म्हाळगी यांच्या माध्यमातून अतोनात प्रयत्न, आंदोलन तथा संघर्ष केल्याने अखेर पुढे १९९२साली भाजप सेनेच्या युती शासन

क्रांतीसुर्य स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या थीमपार्क मुळे भगुर मध्ये विकासाची पहाट… Read More »

बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या रिपब्लिकन चळवळीसाठी शेवटपर्यंत कार्य करणार: जयदीप कवाडे

 आरक्षण संपविण्याची भाषा करणाऱ्याला आगामी निवडणुकीत अद्दल घडवा.  पीरिपाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन.  राज्यात ‘युवा चेतना दिन’ उत्साहात साजरा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या रिपब्लिकन चळवळीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत कार्य करणार असा, असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे (Jaideep Kawade) यांनी केले आहे. सोमवारी सायंकाळी नागपुरातील

बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या रिपब्लिकन चळवळीसाठी शेवटपर्यंत कार्य करणार: जयदीप कवाडे Read More »

दीनदयालजी उपाध्याय जयंती: धर्म आणि रिलीजन यातील फरक

“रिलीजन ही पाश्चात्य संकल्पना आहे; भारतीय संकल्पना हिंदू रिलीजन किंवा कोणताही ‘इझम’ नाही – हा सनातन धर्म आहे, विश्वाचा शाश्वत नियम आहे, जो कोणत्याही कठोर आणि अंतिम तत्त्वांमध्ये गणला जाऊ शकत नाही. – मिशेल डॅनिनो पश्चिमेकडे, हिंदू पुरुषार्थाची संपूर्ण माहिती असणे कठीण आहे, मुख्यत: धर्म या शब्दाचा आणि वेद उपनिषद यांचा संस्कृतमधून पाश्चात्य भाषांमध्ये खरा

दीनदयालजी उपाध्याय जयंती: धर्म आणि रिलीजन यातील फरक Read More »

अण्णासाहेब पाटील; मराठा आरक्षणाचा पहिला मावळा आणि पहिला बलिदानी

अण्णासाहेब पाटील हे पहिले व्यक्ती होते ज्यांना मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे हे कळालं होतं,त्यांनी मुंबईत ऐतिहासिक आंदोलन उभं केलं होतं आणि मुख्यमंत्र्यांना मराठ्यांच्या मागण्यांचं निवेदन दिलं होतं आणि सर्व अनुयायांना शब्द दिला होता की जर उद्या पर्यंत मागण्या मान्य नाही झाल्या तर उद्याचा सूर्य पाहणार नाही आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी आत्महत्या केली. हे सर्व तर

अण्णासाहेब पाटील; मराठा आरक्षणाचा पहिला मावळा आणि पहिला बलिदानी Read More »

राष्ट्रजीवनाच्या समृद्धीचे दिशादर्शक पंडीत दीनदयाळ

लोकमत परिष्कार म्हणजे जनमताला आकार देणे, समूह मत घडवणे, समाज परिवर्तन करणे अशी भूमिका मांडणाऱ्या पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांची आज जयंती आहे. एकात्म मानव दर्शनाचे भाष्यकार असलेल्या पंडीत दीनदयाळ यांनी अंत्योदय संकल्पना अधोरेखित केली आहे. स्वातंत्र्य मिळवल्यावर मार्क्सवाद,समाजवाद आणि भांडवलशाही अशी संमिश्र अर्थव्यवस्था तत्कालीन नेतृत्वाने स्वीकारली होती. त्या व्यवस्थेच्या काही मर्यादा होत्या. या तिन्ही व्यवस्था

राष्ट्रजीवनाच्या समृद्धीचे दिशादर्शक पंडीत दीनदयाळ Read More »

मराठा उत्कर्षाचे शिल्पकार अण्णासाहेब पाटील

आर्थिक मागासवर्गीय, दुर्बल घटकातील विद्यार्थी, शेतकरी, कामगार यांना न्याय मिळवुन देण्यासाठी तसेच त्यांच्या विकासासाठी आयुष्यभर झुंजार लढा देणारे अण्णासाहेब पाटील. अण्णासाहेब पांडुरंग पाटील यांनी मुंबई मधील विखुरलेल्या कामगारांना हक्काची जाणीव करुन दिली आणि कामगारांचा लढा उभा केला. म्हणून अण्णासाहेब पाटील यांना महाराष्ट्रात मराठा व माथाडी कामगारांच्या उत्कर्षाचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखले जाते. अण्णासाहेब पाटील यांनी

मराठा उत्कर्षाचे शिल्पकार अण्णासाहेब पाटील Read More »

हिंदू धर्मरक्षक शंभूजी महाराज

हिंदू धर्मासाठी अत्यंतिक यातनांच्या अग्नीमध्ये शौर्याने व धीराने न डगमगता उभे राहून आपल्या प्राणांची आहुती देणारे धर्मवीर योद्धे म्हणजे शिवतेजसपुत्र छत्रपती शंभुजी महाराज. छत्रपती शंभूजी महाराजांच्या नावाने अनेक संघटना महाराष्ट्रात कार्यरत आहेत. शिवशंभु छत्रपतींचे हिंदुत्व सकलजनांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य या संघटना करत आहेत तरी देखील काही संघटना मार्फत छत्रपती शिवाजी महाराज तसेच शंभूजी महाराज यांना हिंदुत्व

हिंदू धर्मरक्षक शंभूजी महाराज Read More »