News Bharati

निवडणुका

‘कमळ’ चिन्हाला मत द्या, आम्ही विकासाची जबाबदारी घेऊ; मुख्यमंत्री फडणवीस यांचे बीड, गेवराई, माजलगाव आणि धारूरच्या मतदारांना आवाहन

बीड : आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज बीड शहरात ‘विजयी संकल्प सभे’ला संबोधित केले. भाजपच्या नगराध्यक्ष उमेदवार डॉ. ज्योती घोमरे (बीड), गीता पवार (गेवराई), संध्या मेंडके (माजलगाव), रामचंद्र निर्मळ (धारूर) आणि सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ ही भव्य सभा आयोजित करण्यात आली होती. फडणवीस यांनी यावेळी पंतप्रधान […]

‘कमळ’ चिन्हाला मत द्या, आम्ही विकासाची जबाबदारी घेऊ; मुख्यमंत्री फडणवीस यांचे बीड, गेवराई, माजलगाव आणि धारूरच्या मतदारांना आवाहन Read More »

 ‘पैठणला देशातील पहिल्या १० स्वच्छ शहरांमध्ये आणणार’ – मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रचारसभेत ग्वाही

पैठण (छत्रपती संभाजीनगर) : आगामी पैठण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पैठण येथे भव्य जाहीर सभेला संबोधित केले. भाजपच्या नगराध्यक्ष उमेदवार मोहिनी लोळगे आणि सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्यासाठी आयोजित या सभेत फडणवीस यांनी पैठण शहराला पुन्हा वैभवशाली ओळख मिळवून देण्याचा संकल्प व्यक्त केला. संत एकनाथ

 ‘पैठणला देशातील पहिल्या १० स्वच्छ शहरांमध्ये आणणार’ – मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रचारसभेत ग्वाही Read More »

नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी १ डिसेंबर रात्री १० नंतर कोणत्याही प्रकारच्या प्रचारावर निर्बंध; २ डिसेंबरला मतदान

महाराष्ट्र : राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी, २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी १ डिसेंबर २०२५ रात्री १० वाजता जाहीर प्रचाराची मुदत संपणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना प्रचारासाठी केवळ काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. ‘सायलन्स पिरियड’ सुरू‘महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५’ मधील तरतुदीनुसार, मतदान

नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी १ डिसेंबर रात्री १० नंतर कोणत्याही प्रकारच्या प्रचारावर निर्बंध; २ डिसेंबरला मतदान Read More »

‘भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करा!’ BMC निवडणुकीसाठी अमित साटम यांचे मुंबादेवीमध्ये कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई: आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे (BJP) मुंबई अध्यक्ष अमित साटम (Ameet Satam) यांनी दक्षिण मुंबईतील मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात (Mumbadevi Assembly Constituency) संघटनात्मक बांधणी आणि प्रचाराला वेग दिला आहे. त्यांनी बूथ प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करत भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्याचे आवाहन केले. याचबरोबर, साटम यांनी पद्मश्री नाना पाटेकर यांची सदिच्छा

‘भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करा!’ BMC निवडणुकीसाठी अमित साटम यांचे मुंबादेवीमध्ये कार्यकर्त्यांना आवाहन Read More »

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींना ‘हिरवा कंदील’;! पण… कोर्टाने स्पष्टच सांगितलं…

मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांसंदर्भात (Maharashtra Local Body Elections) सर्वोच्च न्यायालयाने आज (२८ नोव्हेंबर २०२५) अत्यंत महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ५७ संस्थांमधील निवडणुका थांबवण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे राज्यातील निवडणूक प्रक्रिया निर्धारित वेळेत सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ५७ संस्थांचा निकाल न्यायालयाच्या निर्णयावरन्यायालयाने निवडणूक

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींना ‘हिरवा कंदील’;! पण… कोर्टाने स्पष्टच सांगितलं… Read More »

मुंबई महापालिका निवडणूक : काँग्रेसला मोठा धक्का! माजी नगरसेविका श्वेता कोरगांवकर यांचा हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

मुंबई महापालिका निवडणूक : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला मुंबईत मोठा राजकीय धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक ९ मधील काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्वेता कोरगांवकर (Sweta Korgaonkar) यांनी (गुरुवार, २७ नोव्हेंबर २०२५) आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत (BJP) जाहीर प्रवेश केला. भाजपची ताकद वाढली मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली हा

मुंबई महापालिका निवडणूक : काँग्रेसला मोठा धक्का! माजी नगरसेविका श्वेता कोरगांवकर यांचा हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश Read More »

\”नव्या युगाची नवी सुरुवात!\” फडणवीस यांची जळगाव जिल्ह्यात जोरदार बॅटिंग! \”२ तारखेची जबाबदारी तुम्ही घ्या, ५ वर्षांची आम्ही घेऊ\”

भुसावळ/जळगाव: आगामी नगर परिषद आणि पंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. भारतीय जनता पक्षाने (BJP) या निवडणुकीत ‘नव्या युगाची नवी सुरुवात’ करण्याचा निर्धार केला आहे. भुसावळ आणि जळगाव (Jalgaon) येथे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आयोजित ‘विजय संकल्प’ सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी उपस्थित राहून जनसमुदायाला संबोधित

\”नव्या युगाची नवी सुरुवात!\” फडणवीस यांची जळगाव जिल्ह्यात जोरदार बॅटिंग! \”२ तारखेची जबाबदारी तुम्ही घ्या, ५ वर्षांची आम्ही घेऊ\” Read More »

मुंबई महापालिका निवडणूक : वर्सोवा विधानसभा मतदारसंघात भाजपची रणनीती बैठक!

मुंबई महापालिका निवडणूक : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (BJP) जोरदार तयारी सुरू केली आहे. याच तयारीचा भाग म्हणून, वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्र. ६० आणि ६३ येथे पक्षाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम (Ameet Satam) यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. संघटनात्मक मजबुती आणि प्रभावी रणनीतीवर भरया बैठकीत भाजपच्या

मुंबई महापालिका निवडणूक : वर्सोवा विधानसभा मतदारसंघात भाजपची रणनीती बैठक! Read More »

मुंबई महापालिका निवडणूक: ५०% मर्यादेतच आरक्षण; वेळेवर निवडणूक होण्याची शक्यता!

मुंबई: राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) वाद सुरू असताना, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीतील आरक्षण मर्यादेचा मुद्दा स्पष्ट झाला आहे. मुंबई (Mumbai) महापालिकेतील एकूण आरक्षण ५० टक्क्यांच्या आत असल्याने, येथे निवडणूक वेळेवर होण्याची चिन्हे आहेत. ५०% च्या मर्यादेत मुंबईचे आरक्षण मुंबई महानगरपालिकेच्या एकूण २२७ प्रभागांपैकी केवळ

मुंबई महापालिका निवडणूक: ५०% मर्यादेतच आरक्षण; वेळेवर निवडणूक होण्याची शक्यता! Read More »

BMC निवडणुकीत ‘भ्रष्टाचार’ विरुद्ध ‘विकास’! – महायुतीचा महापौर निवडून २०३० पर्यंत मुंबईचा चेहरामोहरा बदलणार – अमित साटम

मुंबई महापालिका निवडणूक : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपचे (BJP) अध्यक्ष अमित साटम (Ameet Satam) यांनी शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) २५ वर्षांच्या कारभारावर जोरदार हल्ला चढवला असून, महायुतीच्या निश्चित विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. एका कार्यक्रमात बोलताना साटम यांनी महायुतीची रणनीती, निवडणुकीतील मुद्दे आणि विरोधी पक्षाचे आव्हान यावर मनमोकळेपणे भाष्य केले.

BMC निवडणुकीत ‘भ्रष्टाचार’ विरुद्ध ‘विकास’! – महायुतीचा महापौर निवडून २०३० पर्यंत मुंबईचा चेहरामोहरा बदलणार – अमित साटम Read More »