News Bharati

संस्कृती

‘एक वारकरी एक झाड’ ही संकल्पना राबवून पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा संकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सोलापूर : वातावरणातील बदलामुळे पर्यावरणावर दुष्परिणाम होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘एक वारकरी एक झाड’ ही संकल्पना राबवून पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा सर्वांनी संकल्प करूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. वाढते तापमान नियंत्रणात आणण्यासाठी वृक्ष लागवड हा एकच पर्याय असून ती काळाची गरज आहे त्यामुळे राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात १ […]

‘एक वारकरी एक झाड’ ही संकल्पना राबवून पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा संकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना.

महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राताल गावागावातून भाविक वारकरी दरवर्षी वारीला जातात वारीमध्ये प्रामुख्याने कामकरी, कष्टकरी ,शेतकरी समावश असताो. परंतु कालारूप दिंड्यांची संख्या वाढल्याने वारीच्या व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन महत्वाचे ठरले आहे याकरिता वारकरी महामंडळाची संकल्पना आली असून राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक 11 जुलै 2024 रोजी झालेला बैठकीत मुख्यमंत्री वारकरी महामंडळ\” स्थापन करण्याचा निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना. Read More »

भक्तीमय वातावरणात रंगली संत गाथा !

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘कथक पाठशाला’ आयोजित ‘संत गाथा’ (Sant Gatha) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संत काव्यावर आधारित शास्त्रीय नृत्यरचना यावेळी सादर करण्यात आल्या. ‘संत गाथा’ या कार्यक्रमात १६ नृत्य संस्थांनी आपले नृत्य सादरीकरण केले. संत साहित्यावर अतिशय नावीन्यपूर्ण रचना आणि नृत्यप्रकार सर्व कलाकारांनी सादर करून रसिकांची मने

भक्तीमय वातावरणात रंगली संत गाथा ! Read More »

विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी वारकरी, शेतकरी व कष्टकऱ्यांनाच प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सोलापूर : राज्य शासनाने वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी पालखी मार्ग, विसावा व मुक्कामाची ठिकाणासह पंढरपूर शहरात सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाला सुचित केलेले होते. येथे वारकरी, शेतकरी व कष्टकरी यांचा त्रिवेणी संगम झालेला आहे व हे शासन ही त्यांचेच आहे. त्यामुळे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी व्हीआयपी पेक्षा वारकरी, शेतकरी व

विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी वारकरी, शेतकरी व कष्टकऱ्यांनाच प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या शहीद राजगुरू यांचे स्मारक प्रेरणादायी ठरणार – सुधीर मुनगंटीवार

मुंबई : \”शहीद राजगुरू (Shivaram Rajguru) यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान अतुलनीय आहे; भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी पत्करलेल्या हौतात्म्याचे स्मरण नव्या पिढीला सातत्याने होत राहावे या दृष्टीने राजगुरूनगर येथे निर्माण होणारे स्मारक देशातील नागरिकांसाठी ऊर्जा केंद्र होईल,\” असा विश्वास व्यक्त करत राजगुरुनगर जन्मस्थळ परिसर विकास 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचा मानस विकास आराखड्यासंदर्भातील प्रगती अहवाल सादर करताना

स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या शहीद राजगुरू यांचे स्मारक प्रेरणादायी ठरणार – सुधीर मुनगंटीवार Read More »

‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमातून ११ दिवसांत ५ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांची सेवा

मुंबई : आषाढी वारीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभागाने ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम राबवित आहे. या उपक्रमातून गेल्या ११ दिवसांत ५ लाख १२ हजार ५५३ वारकऱ्यांवर विनामूल्य उपचार करण्यात आले आहेत. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत (Dr. Tanaji Sawant) यांच्या मार्गदर्शनाखाली हा विशेष उपक्रम सार्वजनिक आरोग्य

‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमातून ११ दिवसांत ५ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांची सेवा Read More »

विशाळगडाच्या मुक्तीसाठी पायथ्याशी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली महाआरती

जिहादी लँड माफियांच्या ताब्यातून विशाळगड मुक्त करावा या मागणी साठी काल हजारो उत्साही हिंदू तरुण ऐतिहासिक विशाळगड किल्ल्याच्या पायथ्याशी जमले होते. जय भवानी जय शिवाजी तसेच आई भवानी शक्ती दे, विशाळगडाला मुक्ती दे अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी बोलताना जगतगुरु संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज मोरे म्हणाले की

विशाळगडाच्या मुक्तीसाठी पायथ्याशी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली महाआरती Read More »

वट पौर्णिमा: पती पत्नीतील प्रेमाच्या नात्याचा सण; वट सावित्रीची कथा आणि व्रत

वट सावित्री व्रत, ज्याला वट पौर्णिमा असेही म्हणतात, हा हिंदू विवाहित महिलांनी साजरा केला जाणारा एक सण आहे. ज्येष्ठ (मे-जून) महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी येणारे हे पवित्र व्रत पती-पत्नीमधील चिरस्थायी प्रेम आणि वचनबद्धतेचे उदाहरण आहे. सावित्री आणि सत्यवान यांची कथा:राजा अश्वपती हे परोपकारी शासक होते, परंतु ते निपुत्रिक असल्याने ते दुःखी होते. म्हणून त्यांनी सूर्यदेवाची उपासना

वट पौर्णिमा: पती पत्नीतील प्रेमाच्या नात्याचा सण; वट सावित्रीची कथा आणि व्रत Read More »

निर्जला एकादशी: दैवी कृपा आणि तपस्येचा दिवस

निर्जला एकादशी, ज्याला भीमसेनी एकादशी म्हणूनही ओळखले जाते, ही वर्षभरात पाळल्या जाणाऱ्या २४ एकादशींपैकी सर्वात पवित्र आणि महत्त्वपूर्ण मानली जाते. हिंदू पंचांगाप्रमाणे निर्जला एकादशी जेष्ठ महिन्याच्या ११ व्या दिवशी येते, जी इंग्रजी कॅलेण्डर नुसार ती सहसा मे किंवा जून महिन्यामध्ये येते. ‘निर्जला’ या शब्दाचा अर्थ ‘पाण्याशिवाय’ असा होतो आणि म्हणूनच या दिवसाचा मुख्य विधी म्हणजे

निर्जला एकादशी: दैवी कृपा आणि तपस्येचा दिवस Read More »

रज उत्सव: ओडिशामध्ये साजरा होतो मासिक पाळीचा उत्सव

भुवनेश्वर: ओडिशातील रज उत्सव हा मासिक पाळीच्या नैसर्गिक चक्राचा (menstrual cycle) सन्मान करणारा एक अनोखा उत्सव आहे. तीन दिवस चालणारा हा सण हिंदू दिनदर्शिकेनुसार आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी सुरू होतो. त्या दिवसाला मिथुन संक्रांती असेही म्हणतात. रज उत्सवादरम्यान, असे मानले जाते की पृथ्वी माता, किंवा भूदेवीला मासिक पाळी येते आणि पावसाच्या आगमनाने येणारया शेतीच्या कामांसाठी

रज उत्सव: ओडिशामध्ये साजरा होतो मासिक पाळीचा उत्सव Read More »