News Bharati

संस्कृती

‘हरित कुंभ’चा शुभारंभ; नाशिकमध्ये १५ हजार वृक्षारोपणाची तयारी; गोदावरी शुद्धीकरणासाठी १५०० कोटी

नाशिक : नाशिक हे पौराणिक काळापासून सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर आहे. दर बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकची महती जागतिक पातळीवर अधोरेखित झाली आहे. नाशिकचा हा वारसा जपण्यास आगामी काळात स्वच्छ, सुंदर, सुरक्षित व हरित कुंभमेळासाठी सर्वांचेच योगदान आवश्यक आहे, असे प्रतिपादन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले. महाकवी कालिदास कलामंदिर येथे सिंहस्थ कुंभमेळा 2027 […]

‘हरित कुंभ’चा शुभारंभ; नाशिकमध्ये १५ हजार वृक्षारोपणाची तयारी; गोदावरी शुद्धीकरणासाठी १५०० कोटी Read More »

भारतीय संस्कृतीचा दरवळ आता जगभर! ‘दीपावली’चा समावेश युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत!

नागपूर : युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा (Intangible Cultural Heritage) यादीत दीपावलीचा समावेश करण्यात आल्याने भारतीय संस्कृतीचा दरवळ आता जगभर प्रसरेल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी विधानसभा आणि विधान परिषदेत निवेदनात सांगितले. महाराष्ट्राची सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरी अधोरेखित करणारे मराठा लष्करी भूरचनेचे यूनेस्कोचे मानांकन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली यावर्षी मिळवले. हा वारसा tangible म्हणजेच

भारतीय संस्कृतीचा दरवळ आता जगभर! ‘दीपावली’चा समावेश युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत! Read More »

काश्मिरी पंडितांसाठी ‘ढाल’ बनले! ‘हिंद-दी-चादर’ गुरुंच्या बलिदानाचा तो थरारक प्रसंग मुख्यमंत्र्यांनी सांगितला!

नागपूर: शीख धर्माचे नववे गुरु आणि ‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्याचे आज नागपूर येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. नानकपंथी समाजाचे ‘सांस्कृतिक ऐक्य’ यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

काश्मिरी पंडितांसाठी ‘ढाल’ बनले! ‘हिंद-दी-चादर’ गुरुंच्या बलिदानाचा तो थरारक प्रसंग मुख्यमंत्र्यांनी सांगितला! Read More »

‘मुघलांच्या क्रौर्याला विसरता येणार नाही!’ त्यांनी हिंदू धर्मातील सौहार्दतेला मिटविण्याचा प्रयत्न केला; संत ज्ञानी हरनाम सिंगजी यांनी इतिहासातील कटू सत्य स्पष्ट केले!

नागपूर : शीख धर्माचे नववे गुरु आणि ‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्याचे आज नागपूर येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. संत ज्ञानी हरनाम सिंगजी यांनी भारतीय संस्कृती आणि

‘मुघलांच्या क्रौर्याला विसरता येणार नाही!’ त्यांनी हिंदू धर्मातील सौहार्दतेला मिटविण्याचा प्रयत्न केला; संत ज्ञानी हरनाम सिंगजी यांनी इतिहासातील कटू सत्य स्पष्ट केले! Read More »

हिंद-दी-चादर : ‘भगवद्गीतेतील उपदेश कृतीत उतरवणारे श्री गुरु तेग बहादूरजी!’ नितीन गडकरी

नागपूर : शीख धर्माचे नववे गुरु आणि ‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्याचे नागपूर येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मानवता, सत्य आणि धर्मरक्षेसाठी गुरु तेगबहादुर साहिबजी यांचे योगदान

हिंद-दी-चादर : ‘भगवद्गीतेतील उपदेश कृतीत उतरवणारे श्री गुरु तेग बहादूरजी!’ नितीन गडकरी Read More »

नागपुर : ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम’ कार्यक्रमाचा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून आढावा

मुंबई : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त राज्य शासनातर्फे नागपूर, नवी मुंबई आणि नांदेड येथे भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. नागपूरमध्ये ७ डिसेंबर रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णु देव सहाय उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर नागपूर

नागपुर : ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम’ कार्यक्रमाचा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून आढावा Read More »

३५० व्या शहिदी समागमानिमित्त नागपुरात भव्य कार्यक्रम; ‘हिंद दी चादर’ श्री गुरू तेग बहादूर साहिब यांचे टपाल तिकीट होणार जारी

नागपुर : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त राज्यभर विविध प्रबोधनपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत ७ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत एक कार्यक्रम होणार आहे. राज्य प्रदर्शनी समितीच्या बैठकीत श्री गुरु तेग बहादुर साहिब

३५० व्या शहिदी समागमानिमित्त नागपुरात भव्य कार्यक्रम; ‘हिंद दी चादर’ श्री गुरू तेग बहादूर साहिब यांचे टपाल तिकीट होणार जारी Read More »

‘राज्य सांस्कृतिक पुरस्कार’प्राप्त कलावंतांचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडून अभिनंदन

महाराष्ट्र : कलेच्या विविध क्षेत्रात प्रतिवर्षी नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, वाद्यसंगीत, मराठी चित्रपट, कीर्तन/समाजप्रबोधन, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन, कलादान, प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक, लोकनृत्य, लावणी/संगीतबारी,भारुड/विधीनाटय, वाद्यनिर्मिती, झाडीपटटी, खडीगंमत, दशावतार, नमन खेळे, वहीगायन, दुर्मिळ प्रयोगात्मक कला, प्रयोगात्मक कलेशी संबधित संस्था, ध्वनीतंत्रज्ञ, संगीत संयोजन, व्हाईस ओव्हर या क्षेत्रांमध्ये ज्या कलाकारांनी प्रदीर्घ काळ सेवा केलेली आहे,

‘राज्य सांस्कृतिक पुरस्कार’प्राप्त कलावंतांचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडून अभिनंदन Read More »

अयोध्या: धर्मध्वज फडकवला, सांस्कृतिक पुनरुत्थानाचा नवा अध्याय!

अयोध्येतील श्री राम मंदिराच्या शिखरावर ‘धर्मध्वज’ फडकवण्याचा क्षण केवळ एक धार्मिक विधी नसून, तो आधुनिक भारताच्या सांस्कृतिक चेतनेच्या पुनरुत्थानाची एक शक्तिशाली आणि ऐतिहासिक घोषणा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत संपन्न झालेला हा सोहळा, शतकानुशतके चाललेल्या भक्तीची परिणती आणि ‘धर्म राज्या’च्या स्थापनेचे एक भव्य प्रतीक ठरला. आध्यात्मिक

अयोध्या: धर्मध्वज फडकवला, सांस्कृतिक पुनरुत्थानाचा नवा अध्याय! Read More »

शिवप्रतापदिन: जिजाऊंचे देणे अन् शिवरायांचे शौर्य: ३२ दातांच्या बोकडाचा वध

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतल्यापासून अनेक किल्ले जिंकून हिंदवी स्वराज्याचा विस्तार केला. परंतु, भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारी आणि स्वराज्याच्या तेजस्वी संकल्पनेला बळ देणारी अभुतपूर्व घटना म्हणजे अफजलखानाचा वध होय. या विजयाने महाराजांचे अंगभूत नेतृत्वगुण, मुत्सद्देगिरी, धाडस आणि ईश्वरार्पणवृत्ती सिद्ध झाली. रयतेच्या मनात खात्री झाली की, शिवरायांच्या पाठीशी आई भवानीचा आशीर्वाद आहे आणि \”हे

शिवप्रतापदिन: जिजाऊंचे देणे अन् शिवरायांचे शौर्य: ३२ दातांच्या बोकडाचा वध Read More »