News Bharati

Vinayak A

महायुतीच्या नेत्यांचा राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा; देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज मुंबईतील राजभवनात भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे. आजच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस हे उद्या, ५ डिसेंबर रोजी, तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार […]

महायुतीच्या नेत्यांचा राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा; देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार Read More »

निर्मला सीतारमण यांनी दिला \”एक आहोत तर सेफ आहोत\” नारा

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 11 दिवसांनी महायुतीच्या सरकार स्थापनेचे नाट्य आज समाप्त झाले. निवडणुकीत 132 जागा जिंकलेल्या भारतीय जनता पक्षाने (BJP) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड केली असून, त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत ही निवड करण्यात आली, ज्यामध्ये केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी, निर्मला सीतारमण आणि

निर्मला सीतारमण यांनी दिला \”एक आहोत तर सेफ आहोत\” नारा Read More »

अखेर ठरलं! देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील (Maharashtra) महायुती (Mahayuti) सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदावर कोणाची निवड होणार, यावर गडबड सुरू होती. अखेर आज विधिमंडळात भाजपच्या (BJP) पक्ष निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमन हे विधीमंडळात पोहोचले. यानंतर कोअर कमिटीची बैठक पार पडली, आणि त्यानंतर भाजपच्या विधिमंडळ गटनेता निवडीची बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची

अखेर ठरलं! देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Read More »

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा अखेर संपणार? भाजपाच्या गटनेत्याची निवड आज होणार

मुंबई – २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची असल्याचं पाहायला मिळालं. महायुतीनं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढवल्या होत्या. निकालांनुसार भाजपाला १३२ जागा मिळाल्या होत्या, त्यामुळे देवेंद्र फडणवीसांकडे राज्याचं मुख्यमंत्रीपद जाईल अशी चर्चा होती. मात्र, निकालानंतर १० दिवस उलटल्यानंतरही मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा न झाल्यामुळे अनेक तर्क-वितर्कांना उधाण

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा अखेर संपणार? भाजपाच्या गटनेत्याची निवड आज होणार Read More »

चेकअपनंतर एकनाथ शिंदे रुग्णालयातून बाहेर; स्वतः दिली आरोग्याबाबत माहिती

ठाणे – महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आज दुपारी ठाणे (Thane) येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांना ताप आला होता आणि त्यांच्या पांढऱ्या पेशी वाढल्या होत्या, तसेच घशात संसर्ग झाल्याचे समजले आहे. उपचारानंतर ते काही वेळाने रुग्णालयातून बाहेर पडले आणि मुंबईकडे रवाना झाले. शिंदे यांचा चेकअप झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची प्रकृती

चेकअपनंतर एकनाथ शिंदे रुग्णालयातून बाहेर; स्वतः दिली आरोग्याबाबत माहिती Read More »

एकनाथ शिंदेंची प्रकृती खालावली; ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू

ठाणे – महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावरील सस्पेंस दरम्यान, महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आपल्या आजारपणामुळे ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात (Jupiter Hospital Thane) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आज स्वतः शिंदे रुग्णालयात पोहोचले, त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि सुरक्षारक्षकांचा फौजफाटा होता. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे यांच्या घशाला इन्फेक्शन झाले असून त्यांच्या शरीरात पांढऱ्या पेशी

एकनाथ शिंदेंची प्रकृती खालावली; ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू Read More »

भाजप नेते गिरीश महाजन यांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट; युतीतील स्थिती स्पष्ट केली

ठाणे – भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते गिरीश महाजन गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जावून भेट घेतली. या भेटीनंतर महाजन यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, \”गेल्या पाच-सहा दिवसांपासून आमचे नेते एकनाथ शिंदे यांची तब्येत खराब होती. त्यांना थ्रोट इन्फेक्शन आहे, तसेच इतर त्रासही होत आहेत.

भाजप नेते गिरीश महाजन यांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट; युतीतील स्थिती स्पष्ट केली Read More »

उपमुख्यमंत्री होणार का? श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई – महाराष्ट्रातील महायुती (Mahayuti) सरकारच्या नेतृत्वाबद्दलचा निर्णय अद्याप झालेला नसला, तरी खाते वाटप आणि मंत्रीपद निश्चितीच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. अलीकडेच, भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेतृत्वाखाली मुख्यमंत्रीपदाचा मार्ग स्पष्ट झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ऐवजी त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे उपमुख्यमंत्रीपदावर असतील, अशा चर्चा उठल्या होत्या.

उपमुख्यमंत्री होणार का? श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं Read More »

महाराष्ट्रातील भाजप पक्षनेत्याची निवड; विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमन केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्त

मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भारतीय जनता पक्षाने (BJP) महाराष्ट्रातील पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेत्याची निवड करण्यासाठी गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांना केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील नव्या सरकारच्या गठनाच्या प्रक्रियेत एक महत्त्वाचा टप्पा ठरतो, कारण जो व्यक्ती भाजपचा विधिमंडळ पक्षनेता म्हणून

महाराष्ट्रातील भाजप पक्षनेत्याची निवड; विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमन केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्त Read More »

शरद पवारांच्या गटातील अस्थिरता; अजित पवारांच्या गटात इनकमिंग वाढते!

मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या महायुतीने (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला (MVA) हा निकाल मोठा धक्का देणारा ठरला आहे. निवडणुकीपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात नेत्यांची इनकमिंग झाली होती,

शरद पवारांच्या गटातील अस्थिरता; अजित पवारांच्या गटात इनकमिंग वाढते! Read More »