News Bharati

Team NB Marathi

राष्ट्रजीवनाच्या समृद्धीचे दिशादर्शक पंडीत दीनदयाळ

लोकमत परिष्कार म्हणजे जनमताला आकार देणे, समूह मत घडवणे, समाज परिवर्तन करणे अशी भूमिका मांडणाऱ्या पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांची आज जयंती आहे. एकात्म मानव दर्शनाचे भाष्यकार असलेल्या पंडीत दीनदयाळ यांनी अंत्योदय संकल्पना अधोरेखित केली आहे. स्वातंत्र्य मिळवल्यावर मार्क्सवाद,समाजवाद आणि भांडवलशाही अशी संमिश्र अर्थव्यवस्था तत्कालीन नेतृत्वाने स्वीकारली होती. त्या व्यवस्थेच्या काही मर्यादा होत्या. या तिन्ही व्यवस्था […]

राष्ट्रजीवनाच्या समृद्धीचे दिशादर्शक पंडीत दीनदयाळ Read More »

स्वामी गोविंद देवगिरी महाराजांच्या हस्ते झाले ‘निर्मल वारी अभियान’ पुस्तिकेचे विमोचन

सोमवार दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी सोलापूर येथे झालेल्या धर्माचार्य चिंतन संमेलनात स्वामी गोविंद देवगिरी महाराजांनी निर्मल वारी अभियान या पुस्तिकेचे विमोचन केले. 17 सप्टेंबर रोजी ‘वक्फ बोर्ड’ आणि ‘एकगठ्ठा मतदानाचा धडा’ या दोन पुस्तिकांचे स्वामीजींनी पुण्यात विमोचन केले होते. अशा प्रकारच्या पुस्तकांची समाजाला फार जास्त आवश्यकता आहे असे मत स्वामीजींनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी

स्वामी गोविंद देवगिरी महाराजांच्या हस्ते झाले ‘निर्मल वारी अभियान’ पुस्तिकेचे विमोचन Read More »

Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नागपुरात आगमन

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah)यांचे आज, मंगळवारी नागपुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले आहे शहा आजपासून दोन दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यदौरिया पूर्व येथील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी सोमवारी रात्री भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची कोअर कमिटीची बैठक झाली. कोअर कमिटीच्या बैठकीत विधानसभेचे उमेदवार आणि जागावाटपाबाबत चर्चा झाली.

Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नागपुरात आगमन Read More »

मराठा उत्कर्षाचे शिल्पकार अण्णासाहेब पाटील

आर्थिक मागासवर्गीय, दुर्बल घटकातील विद्यार्थी, शेतकरी, कामगार यांना न्याय मिळवुन देण्यासाठी तसेच त्यांच्या विकासासाठी आयुष्यभर झुंजार लढा देणारे अण्णासाहेब पाटील. अण्णासाहेब पांडुरंग पाटील यांनी मुंबई मधील विखुरलेल्या कामगारांना हक्काची जाणीव करुन दिली आणि कामगारांचा लढा उभा केला. म्हणून अण्णासाहेब पाटील यांना महाराष्ट्रात मराठा व माथाडी कामगारांच्या उत्कर्षाचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखले जाते. अण्णासाहेब पाटील यांनी

मराठा उत्कर्षाचे शिल्पकार अण्णासाहेब पाटील Read More »

हिंदू धर्मरक्षक शंभूजी महाराज

हिंदू धर्मासाठी अत्यंतिक यातनांच्या अग्नीमध्ये शौर्याने व धीराने न डगमगता उभे राहून आपल्या प्राणांची आहुती देणारे धर्मवीर योद्धे म्हणजे शिवतेजसपुत्र छत्रपती शंभुजी महाराज. छत्रपती शंभूजी महाराजांच्या नावाने अनेक संघटना महाराष्ट्रात कार्यरत आहेत. शिवशंभु छत्रपतींचे हिंदुत्व सकलजनांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य या संघटना करत आहेत तरी देखील काही संघटना मार्फत छत्रपती शिवाजी महाराज तसेच शंभूजी महाराज यांना हिंदुत्व

हिंदू धर्मरक्षक शंभूजी महाराज Read More »

मोदी सरकारच्या विरोधात खोट्या आर्थिक कथनांना उत्तर

विरोधी पक्ष, काही स्वयंसेवी संस्था आणि जागतिक बाजारपेठेतील आर्थिक शक्ती पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला बदनाम करण्यासाठी भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल सनसनाटी आणि खोट्या बातम्या पसरवत आहेत जेणेकरून सामान्य माणूस सरकारच्या विरोधात बंड करू शकेल आणि विविध निवडणुकांमध्ये त्यांना धडा शिकवतील. खोट्या आर्थिक विमर्षांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे: 1. मोदी सरकारची प्रचंड कर्जे अर्थव्यवस्थेच्या भविष्यातील घसरणीसाठी जबाबदार असतील. 

मोदी सरकारच्या विरोधात खोट्या आर्थिक कथनांना उत्तर Read More »

समान नागरिक कायदा आणि जातिव्यवस्थेवरील भ्रामक विमर्षांना प्रतिसाद

ज्या शक्तींना भारत तोडायचा आहे ते नेहमीच हिंदू एकता तोडण्याचे काम करतात जेणेकरुन ते राजकीय आणि नोकरशाही शक्तीचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करू शकतील, सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या राष्ट्राचा नाश करू शकतील आणि प्रत्येक भारतीयामध्ये गुलामगिरी निर्माण करू शकतील. हिंदूंमध्ये जातीच्या आधारावर फूट पाडणे ही त्यांची नियमित रणनीती आहे. ते एससी, एसटी आणि ओबीसी लोकांच्या मनात

समान नागरिक कायदा आणि जातिव्यवस्थेवरील भ्रामक विमर्षांना प्रतिसाद Read More »

स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या 91 व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन

मराठ्यांचा सेनापती अण्णासाहेब पाटीलमहाराष्ट्राच्या मातीला पराक्रमी पुरुषांची तथा समाजाला एकतेच्या सूत्रात बांधून ठेवणा-या महापुरुषांची मोठी परंपरा लाभली आहे. या मातीने आपल्या देशाला देश, देव, धर्म रक्षणासाठी लढणा-या वीर पुरुषांच्या काळानुरुप मालिका निर्माण झालेल्या आहेत. महाराष्ट्राच्या थोर परंपरेमध्ये अजरामर राहिलेले व सामान्य माणसांच्या मनात कायम कोरलेलं नांव म्हणजे मराठ्यांचे सेनापती अण्णासाहेब पाटील हे आहेत. छत्रपती शिवाजी

स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या 91 व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन Read More »

उद्धव ठाकरेंना आता बेईमान काँग्रेस कळली असेल – चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

उद्धव ठाकरे यांना कॉंग्रेस किती बेईमान आहे हे कळले असेलच शिवाय महाविकास आघाडीमध्ये खरीलढाई मुख्यमंत्रीपदासाठी सुरू आहे. काँग्रेस आणि शरद पवारांना जेवढा उद्धव ठाकरे यांचा वापरकरायचा तर तेवढा केला. मुख्यमंत्री कोण हे जाहीर करावे लागेल या भीतीने महाविकास आघाडीचेमेळावे बंद झाले आहेत, असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे,

उद्धव ठाकरेंना आता बेईमान काँग्रेस कळली असेल – चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका Read More »

महाराष्ट्राच्या राजकिय खिचडीला उध्दव ठाकरे जबाबदार

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर स्वार्थात पुरते आंधळे होऊन उध्दव ठाकरे यांनी बहुमत मिळालेल्या महायुतीसोबत गद्दारी केली आणि सत्तालोलुप शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर अनैतिक संबंध जोडले. सत्तेविना उपासमार होत असलेली काँग्रेस देखील राहुल गांधी व सोनिया गांधी यांचा ठाकरे घराण्याबरोबर राग असतानाही सोबत गेली. उध्दव व त्यांचे पुत्र आदित्य हे तशी विनंती करण्यासाठी दिल्ली दरबारी

महाराष्ट्राच्या राजकिय खिचडीला उध्दव ठाकरे जबाबदार Read More »