News Bharati

Team NB Marathi

शेतकऱ्यांचा विकास हाच मोदी सरकारचा ध्यास

पंतप्रधान मोदींना पदच्युत करण्याच्या उन्मादात काही हताश विरोधी पक्ष आणि त्यांचे नेते अस्वस्थ झाले आहेत. भारतासाठी व भारतीय समाजासाठी फायदेशीर असलेल्या सर्व गोष्टींचा विरोध करण्यासाठी त्यांना बाहेरील एनजीओ आणि संस्थांकडून मोठा निधी मिळाला आहे का? जॉर्ज सोरोस सारख्या लोकांनी पंतप्रधान मोदींना सत्तेवरून बेदखल करण्यासाठी सक्रीय योजना सुरु केली आहे आणि म्हणूनच भारत देशाच्या हिताच्या सर्व […]

शेतकऱ्यांचा विकास हाच मोदी सरकारचा ध्यास Read More »

बाईईईईई!!!! देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यलयावर हल्ला करणारी महिला माथेफिरू!!!

मुंबई – काल संध्याकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मंत्रालयातील कार्यालवर हल्ला करणारी महिला ही मनोरूग्ण आहे. याआधीही ती बऱ्याच वेळा मंत्रालयात आलेली आहे. मुंबई मधल्या दादर भागात ती राहते. याआधी तिने भाजप कार्यालयात जाऊनसुध्दा तिने धमकी दिली होती. त्यावेळी तिची रीतसर तक्रार याआधी भाजपा कार्यालयाने केली होती. ही महिला ज्या सोसायटीमध्ये राहते तिथे

बाईईईईई!!!! देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यलयावर हल्ला करणारी महिला माथेफिरू!!! Read More »

नवीन सांस्कृतिक धोरणात गड-किल्ल्यांच्या संवर्धनावर भर

नवीन सांस्कृतिक धोरण: महाराष्ट्रात अनेक अद्भुत ऐतिहासिक स्थळे आहेत जी १७व्या शतकातील मराठा साम्राज्याच्या वैभवशाली राजवटीचे प्रतिबिंबित करतात, ज्याचे नेतृत्व योद्धा राजा छत्रपती शिवाजी होते. या किल्ल्यांना आजही मोहक बनवणारी गोष्ट म्हणजे केवळ त्यांची भव्यता नाही तर निसर्गाच्या सानिध्यात असलेली अप्रतिम ठिकाणे. गड-किल्ले आणि पुरातत्व स्थळांवर विशेष लक्ष केंद्रित करून महाराष्ट्राचा समृद्ध वारसा जतन करण्याच्या

नवीन सांस्कृतिक धोरणात गड-किल्ल्यांच्या संवर्धनावर भर Read More »

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची का आहे गरज?

एखाद्याची पूर्ण क्षमता ओळखून व्यक्तिमत्व निर्माण करण्यासाठी, न्याय्य समाज निर्माण करण्यासाठी आणि राष्ट्रीय विकासाला चालना देण्यासाठी योग्य शिक्षण आवश्यक आहे. आर्थिक विकास, सामाजिक न्याय आणि समानता, वैज्ञानिक प्रगती, राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक जतन ही सर्व उद्दिष्टे भारताच्या निरंतर प्रगतीसाठी आणि जागतिक नेतृत्वासाठी उच्च-गुणवत्तेच शिक्षण आवश्यक आहे त्यासाठी शिक्षा नितीत अमूलाग्र बदल करण्याची नितांत आवश्यकता आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची का आहे गरज? Read More »

भारत केंद्रित परराष्ट्र धोरण आणि क्वाड (QUAD)

2014 पूर्वीचे परराष्ट्र धोरणभारताचे परराष्ट्र धोरण अनेक दशके अस्थिर राहिले. त्यावर महासत्ता, पाश्चिमात्य देश आणि इस्लामिक जगताचा अधिक प्रभाव होता. दुबळ्या आणि गुलामगिरीच्या मानसिकतेचा फायदा पाकिस्तानसारख्या देशालाही झाला. आंतरराष्ट्रीय दबावाला बळी पडण्याची मानसिकता सामान्य होती आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला खुश ठेवण्यासाठी भारतीय मूल्यांशी तडजोड करणे हा परराष्ट्र धोरणाचा भाग होता. आत्मसन्मान गमावणे, चीनला जागतिक बाजारपेठेत झपाट्याने

भारत केंद्रित परराष्ट्र धोरण आणि क्वाड (QUAD) Read More »

क्रांतीसुर्य स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या थीमपार्क मुळे भगुर मध्ये विकासाची पहाट…

नाशिक जिल्ह्यातील भगुर हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचें जन्मस्थान आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर भगुर मध्ये सावरकरांचे जन्मभूमी स्मारक व्हावे यासाठी भगुरमधील राष्ट्रभक्त स्व. मधुकर अण्णा जोशी, मा. एकनाथराव शेटे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी तत्कालीन जनसंघाचे आमदार स्व. रामभाऊ म्हाळगी यांच्या माध्यमातून अतोनात प्रयत्न, आंदोलन तथा संघर्ष केल्याने अखेर पुढे १९९२साली भाजप सेनेच्या युती शासन

क्रांतीसुर्य स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या थीमपार्क मुळे भगुर मध्ये विकासाची पहाट… Read More »

तरुणांनी आपली स्वप्ने भारताशी जोडले पाहिजे… माजी खासदार पुनम महाजन

भारताला जागतिक महासत्ता झालेले पहायचे असेल तर तरुणांनी आपली स्वप्ने भारताशी जोडले पाहिजे. २०४७ मध्ये भारत स्वातंत्र्याचे शताब्दी वर्ष साजरे करत आहे. यानिमित्त नव्या विकसित भारताच्या दिशेने तरुणांनी देशाला पुढे नेले पाहिजे. असे प्रतिपादन माजी खासदार पुनम महाजन यांनी नुकतेच जळगावं येथे केले. डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि धर्मदाय रुग्णालयाच्या वतीने \”भारत महासत्ता निर्मितीत

तरुणांनी आपली स्वप्ने भारताशी जोडले पाहिजे… माजी खासदार पुनम महाजन Read More »

बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या रिपब्लिकन चळवळीसाठी शेवटपर्यंत कार्य करणार: जयदीप कवाडे

 आरक्षण संपविण्याची भाषा करणाऱ्याला आगामी निवडणुकीत अद्दल घडवा.  पीरिपाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन.  राज्यात ‘युवा चेतना दिन’ उत्साहात साजरा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या रिपब्लिकन चळवळीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत कार्य करणार असा, असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे (Jaideep Kawade) यांनी केले आहे. सोमवारी सायंकाळी नागपुरातील

बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या रिपब्लिकन चळवळीसाठी शेवटपर्यंत कार्य करणार: जयदीप कवाडे Read More »

दीनदयालजी उपाध्याय जयंती: धर्म आणि रिलीजन यातील फरक

“रिलीजन ही पाश्चात्य संकल्पना आहे; भारतीय संकल्पना हिंदू रिलीजन किंवा कोणताही ‘इझम’ नाही – हा सनातन धर्म आहे, विश्वाचा शाश्वत नियम आहे, जो कोणत्याही कठोर आणि अंतिम तत्त्वांमध्ये गणला जाऊ शकत नाही. – मिशेल डॅनिनो पश्चिमेकडे, हिंदू पुरुषार्थाची संपूर्ण माहिती असणे कठीण आहे, मुख्यत: धर्म या शब्दाचा आणि वेद उपनिषद यांचा संस्कृतमधून पाश्चात्य भाषांमध्ये खरा

दीनदयालजी उपाध्याय जयंती: धर्म आणि रिलीजन यातील फरक Read More »

अण्णासाहेब पाटील; मराठा आरक्षणाचा पहिला मावळा आणि पहिला बलिदानी

अण्णासाहेब पाटील हे पहिले व्यक्ती होते ज्यांना मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे हे कळालं होतं,त्यांनी मुंबईत ऐतिहासिक आंदोलन उभं केलं होतं आणि मुख्यमंत्र्यांना मराठ्यांच्या मागण्यांचं निवेदन दिलं होतं आणि सर्व अनुयायांना शब्द दिला होता की जर उद्या पर्यंत मागण्या मान्य नाही झाल्या तर उद्याचा सूर्य पाहणार नाही आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी आत्महत्या केली. हे सर्व तर

अण्णासाहेब पाटील; मराठा आरक्षणाचा पहिला मावळा आणि पहिला बलिदानी Read More »