News Bharati

Ulhasnagar

तरुण खाटीकच्या मारेकऱ्यांना फाशी द्या; उल्हासनगरमध्ये सकल हिंदू समाजाचा भव्य ‘जनआक्रोश मोर्चा’

ठाणे/उल्हासनगर : दिल्ली येथील तरुण खाटीक हत्याप्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी उल्हासनगरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवारी (१५ मार्च) भव्य ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चामध्ये महिलांसह शेकडो हिंदुत्वनिष्ठ नागरिक सहभागी झाले होते. हा मोर्चा उल्हासनगर क्र. ३ येथील शांतीनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारावरून सुरू झाला. तेथून छत्रपती शिवाजी […]

तरुण खाटीकच्या मारेकऱ्यांना फाशी द्या; उल्हासनगरमध्ये सकल हिंदू समाजाचा भव्य ‘जनआक्रोश मोर्चा’ Read More »

सिंध ते उल्हासनगर : नानक विचारांच्या प्रकाशात सिंधी समुदायाचा अढळ प्रवास

माणूस जेव्हा आपली मातृभूमी सोडतो, तेव्हा तो केवळ भौगोलिक सीमा ओलांडत नाही, तर आपल्या आठवणी, घरे आणि शतकानुशतके जपलेला वारसा मागे सोडतो. अशा वेळी आपली मुळे, आपले संस्कार आणि पूर्वजांची संस्कृती विसरणे सोपे असते, पण ते टिकवून ठेवणे हे एका महायुद्धापेक्षा कमी नसते. सिंध प्रांतातून, म्हणजेच आजच्या पाकिस्तानातून आलेल्या सिंधी समुदायाने हीच कठीण गोष्ट शक्य

सिंध ते उल्हासनगर : नानक विचारांच्या प्रकाशात सिंधी समुदायाचा अढळ प्रवास Read More »