News Bharati

kolhapur

कणेरी मठात ३१ मार्चपासून ‘सिद्धगिरी कारागीर महाकुंभ’

कोल्हापूर : बारा बलुतेदारांच्या समृद्ध परंपरांना उजाळा देण्यासाठी आणि स्थानिक कारागिरांच्या कौशल्याला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी श्री सिद्धगिरी संस्थान मठ, कणेरी आणि पर्यटन मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ मार्च ते ४ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘सिद्धगिरी कारागीर महाकुंभ’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महाकुंभात देशातील १७ राज्यांमधून राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर पारितोषिक प्राप्त २०० […]

कणेरी मठात ३१ मार्चपासून ‘सिद्धगिरी कारागीर महाकुंभ’ Read More »

जोतिबा चैत्र यात्रेनिमित्त कोल्हापुरात २ लाख भाविकांसाठी भव्य अन्नछत्र; ‘सहज सेवा ट्रस्ट’चा सलग २६ व्या वर्षी सेवायज्ञ

कोल्हापूर : श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेनिमित्त दरवर्षी लाखो भाविक डोंगरावर गुलाल-खोबऱ्याची उधळण करण्यासाठी येतात. या भाविकांच्या सेवेसाठी कोल्हापूरच्या ‘सहज सेवा ट्रस्ट’च्या वतीने यंदा ३० मार्च ते २ एप्रिल २०२६ या कालावधीत गायमुख परिसरात भव्य अन्नछत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या उपक्रमाचे २६ वे वर्ष असून, सुमारे २ लाख भाविकांना अहोरात्र महाप्रसादाचा लाभ मिळणार आहे.

जोतिबा चैत्र यात्रेनिमित्त कोल्हापुरात २ लाख भाविकांसाठी भव्य अन्नछत्र; ‘सहज सेवा ट्रस्ट’चा सलग २६ व्या वर्षी सेवायज्ञ Read More »

बलिदान मास पाळणाऱ्या धारकऱ्यांवरील दगडफेकीचा निषेध; कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

कोल्हापूर : कागल तालुक्यातील करनूर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ‘बलिदान मास’ पाळणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांवर झालेल्या भ्याड दगडफेकीचा कोल्हापूर जिल्ह्यात तीव्र निषेध केला जात आहे. या घटनेतील दोषी धर्मांधांवर आणि त्यामागील सूत्रधारांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी ‘हिंदू राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. करनूर

बलिदान मास पाळणाऱ्या धारकऱ्यांवरील दगडफेकीचा निषेध; कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन Read More »

सौर ऊर्जा, अन्नछत्र आणि वृक्ष लागवड; असा असेल श्रीक्षेत्र जोतिबा मंदिर परिसराचा विकास आराखडा

मुंबई : कोल्हापूरचे आराध्य दैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र जोतिबा मंदिर परिसराच्या विकासासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. \”जोतिबा डोंगराचे पर्यावरणीय महत्त्व अनन्यसाधारण आहे, त्यामुळे या परिसराचा विकास करताना पर्यावरणाचा समतोल राखला जावा,\” असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. विधानभवन येथे आयोजित शिखर समितीच्या बैठकीत मंदिर परिसराच्या १७० कोटी रुपयांच्या

सौर ऊर्जा, अन्नछत्र आणि वृक्ष लागवड; असा असेल श्रीक्षेत्र जोतिबा मंदिर परिसराचा विकास आराखडा Read More »

भजन, कीर्तन राज्याचा सांस्कृतिक कणा; १८०० भजनी मंडळांना मिळणार २५ हजारांचे अनुदान : मंत्री आशिष शेलार

कोल्हापूर : \”महाराष्ट्राला लाभलेली संतांची परंपरा आणि त्यातून जोपासले गेलेले भजन-कीर्तन हे आपल्या संस्कृतीचे मुख्य आधारस्तंभ आहेत. हा वारसा जतन करणे आणि तो पुढच्या पिढीपर्यंत नेणे हेच राज्य सरकारचे मुख्य ध्येय आहे,\” असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले. राज्याच्या सांस्कृतिक कार्यसंचानालयच्या वतीने डॉ. व्ही. टी पाटील स्मृतीभवन (राजारामपुरी)

भजन, कीर्तन राज्याचा सांस्कृतिक कणा; १८०० भजनी मंडळांना मिळणार २५ हजारांचे अनुदान : मंत्री आशिष शेलार Read More »

‘हा केवळ पुतळा नाही, आपला स्वाभिमान;’ मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण इचलकरंजी (कोल्हापूर) : ‘स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज… स्वराज्याचा स्वाभिमान!’ असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इचलकरंजी येथील श्री शंभुतीर्थ चौकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी त्यांनी पुतळ्याला विनम्र अभिवादन केले. ‘हिंदवी साम्राज्याला समर्पित दिवस’ \”ज्यांच्याबद्दल ‘देशधर्म पर मिटने

‘हा केवळ पुतळा नाही, आपला स्वाभिमान;’ मुख्यमंत्री फडणवीस Read More »

महादेवी हत्तीणीच्या प्रकरणी राज्य सरकार नांदणी मठाच्या पाठिशी; गुन्हे मागे घेणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील शिरोळ येथील नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला (Mahadevi Elephant) पुन्हा मठात आणण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे प्रयत्न करणार असून, यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रकरणात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केली. माधुरी हत्तीणीच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

महादेवी हत्तीणीच्या प्रकरणी राज्य सरकार नांदणी मठाच्या पाठिशी; गुन्हे मागे घेणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही Read More »