News Bharati

BJP

‘डुप्लिकेट नावे का डिलीट होत नाहीत?’… भाजपचा काँग्रेसवर थेट हल्ला; ‘हे पाप काँग्रेसचेच, २०१० चा नियम बदलून व्होट बँक जपली!’

मुंबई : मतदार यादीतील दुबार (Duplicate) नावे डिलीट न होण्याच्या मुद्द्यावरून भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेसला थेट जबाबदार धरले आहे. त्यांनी ‘उबाठा’, मनसे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही ‘शून्य अभ्यास’ असल्याचा आरोप केला आहे. ‘हे काँग्रेसचेच पाप!’ केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियावर ट्विट करत काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधींना प्रतिप्रश्न! सध्या ‘डुप्लिकेट […]

‘डुप्लिकेट नावे का डिलीट होत नाहीत?’… भाजपचा काँग्रेसवर थेट हल्ला; ‘हे पाप काँग्रेसचेच, २०१० चा नियम बदलून व्होट बँक जपली!’ Read More »

‘ढोंगी वृक्षप्रेमाला मोहोर!’ ‘तुमचा खरा विरोध वृक्षतोडीला नाही, तर कुंभमेळ्याला;’ भाजपचा उबाठा, राज ठाकरे आणि शरद पवार गटावर हल्ला

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील ‘तपोवन’ येथील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून सध्या राजकारण तापले असताना, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे-उबाठा), महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आणि शरद पवार गटावर जोरदार टीका केली आहे. ‘वृक्षवृल्ली आम्हा सोयरे… होय! संत तुकारामाचा वारसा आम्हीच चालवतो!!’ असे म्हणत उपाध्ये यांनी विरोधकांचे ‘वृक्षप्रेम’ ढोंगी असल्याची टीका केली

‘ढोंगी वृक्षप्रेमाला मोहोर!’ ‘तुमचा खरा विरोध वृक्षतोडीला नाही, तर कुंभमेळ्याला;’ भाजपचा उबाठा, राज ठाकरे आणि शरद पवार गटावर हल्ला Read More »

‘मतांच्या राजकारणासाठी हिंदुत्व विरोधी भूमिका!’ भाजपने उबाठा खासदाराच्या ‘या’ कृतीवरून उद्धव ठाकरेंना थेट घेरले!

मुंबई : मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी ‘उबाठा’ (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेतृत्वावर हिंदुत्व विरोधी भूमिका घेतल्याचा थेट आरोप करत जोरदार प्रहार केला आहे. प्राचीन हिंदू परंपरा ‘कार्तिगै दीपम’ (Karthigai Deepam) चालू देण्याच्या बाजूने निकाल देणारे मद्रास हायकोर्टाचे न्यायमूर्ती जी. आर. स्वामिनाथन यांच्याविरुद्ध आणलेल्या हक्कभंग नोटिसीवर (Impeachment Notice) उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी

‘मतांच्या राजकारणासाठी हिंदुत्व विरोधी भूमिका!’ भाजपने उबाठा खासदाराच्या ‘या’ कृतीवरून उद्धव ठाकरेंना थेट घेरले! Read More »

लोकसभेत ‘वंदे मातरम्’वर चर्चा; भाजपने उबाठाला थेट बाळासाहेबांच्या भूमिकेची आठवण करून दिली! ४२ वर्षांच्या इतिहासावरून काँग्रेसला घेरले!

नवी दिल्ली/मुंबई: भारतीय संसदेच्या कनिष्ठ सभागृहात, लोकसभेत आजपासून (८ डिसेंबर २०२५) ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष चर्चा सुरू होणार आहे. या चर्चेला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरुवात करतील आणि यासाठी दहा तासांचा वेळ निश्चित करण्यात आला आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

लोकसभेत ‘वंदे मातरम्’वर चर्चा; भाजपने उबाठाला थेट बाळासाहेबांच्या भूमिकेची आठवण करून दिली! ४२ वर्षांच्या इतिहासावरून काँग्रेसला घेरले! Read More »

‘विरोधी पक्षनेतेपद हवंय, पण साडेतीन वर्ष कुठे होतात?’ विरोधी पक्षनेतेपदाच्या मागणीवर भाजपने उद्धव ठाकरेंना थेट ‘हे’ ५ प्रश्न विचारले! विधानसभेत गदारोळ निश्चित!

मुंबई: महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी विरोधी पक्षनेतेपदाच्या मागणीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत निशाणा साधला आहे. उपाध्ये यांनी ‘पाच’ थेट प्रश्न विचारत, विधिमंडळातील ठाकरे यांच्या अनुपस्थितीवर आणि कार्यशैलीवर बोट ठेवले आहे. ‘विरोधी पक्षनेतेपद द्या’, पण साडेतीन वर्षे तुम्ही कुठे होता? उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेतेपदाची मागणी

‘विरोधी पक्षनेतेपद हवंय, पण साडेतीन वर्ष कुठे होतात?’ विरोधी पक्षनेतेपदाच्या मागणीवर भाजपने उद्धव ठाकरेंना थेट ‘हे’ ५ प्रश्न विचारले! विधानसभेत गदारोळ निश्चित! Read More »

‘१५०+ जागा जिंकणार, मुंबईकरच ताबा घेणार!’ अमित साटम यांचा महापालिकेत ‘मास्टर प्लॅन’; Uddhav Thackeray यांना थेट मैदानातून ‘अल्टिमेटम’!

मुंबई, मालाड: मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आगामी निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापले आहे. भाजप नेते आणि आमदार अमित साटम (Ameet Satam) यांनी आज मालाड, प्रभाग क्रमांक ४७ येथे निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी जोरदार भाषण करत मुंबईतील (Mumbai) विकासाचे श्रेय घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटावर थेट हल्ला चढवला. महापालिकेत ‘महायुती’चाच महापौर! १५०+ चा विश्वास \”महायुतीच्या

‘१५०+ जागा जिंकणार, मुंबईकरच ताबा घेणार!’ अमित साटम यांचा महापालिकेत ‘मास्टर प्लॅन’; Uddhav Thackeray यांना थेट मैदानातून ‘अल्टिमेटम’! Read More »

मुंबई महापालिका निवडणूक : भाजपची तयारी जोरात; १४४ सदस्यीय निवडणूक संचालन समिती जाहीर, अमित साटम अध्यक्ष

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने मोठी रणनीती आखताना १४४ सदस्यांची निवडणूक संचालन समिती जाहीर केली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून आशिष शेलार यांच्याकडे निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मुंबईत भाजपचा महापौर बसवण्याचा निर्धार व्यक्त करत पक्षाने ही महत्त्वपूर्ण रचना उभारली आहे. समितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,

मुंबई महापालिका निवडणूक : भाजपची तयारी जोरात; १४४ सदस्यीय निवडणूक संचालन समिती जाहीर, अमित साटम अध्यक्ष Read More »

महायुती सरकारच्या वर्षपूर्तीचे ‘विकासाचे सरकार’ म्हणून केशव उपाध्ये यांच्याकडून अभिनंदन

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने (Mahayuti Sarkar) आज यशस्वीपणे एक वर्ष पूर्ण केले आहे.या पार्श्वभूमीवर भाजपचे (BJP) नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कामगिरीचे कौतुक करताना, ‘विकासाचे सरकार, चांगल्या बदलाचे सरकार, जनतेचे सरकार’ या तीन वाक्यांत वर्षभराच्या कामकाजाचे अचूक वर्णन केले आहे. केशव उपाध्ये यांनी

महायुती सरकारच्या वर्षपूर्तीचे ‘विकासाचे सरकार’ म्हणून केशव उपाध्ये यांच्याकडून अभिनंदन Read More »

महायुती सरकारची वर्षपूर्ती! ‘हित + विकास’ या समीकरणातून महाराष्ट्राला नवी दिशा – अमित साटम

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने (Mahayuti Sarkar) आज यशस्वीपणे एक वर्ष पूर्ण केले आहे. या वर्षपूर्तीच्या निमित्ताने मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम (Ameet Satam) यांनी महायुती सरकारच्या कामगिरीचे कौतुक करताना, ‘हित + विकास = महायुतीची वर्षपूर्ती’ असे वर्णन केले आहे. अमित साटम यांचे ट्विट हित + विकास =

महायुती सरकारची वर्षपूर्ती! ‘हित + विकास’ या समीकरणातून महाराष्ट्राला नवी दिशा – अमित साटम Read More »

CM रेवंथ रेड्डींचे ‘ते’ बोल ऐकून तुम्हीही थक्क व्हाल! कोटी हिंदूंच्या भावना दुखावल्या

हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते रेवंथ रेड्डी (Revanth Reddy) यांनी हिंदू देवी-देवतांबद्दल केलेल्या वादग्रस्त आणि निंदनीय टिप्पणीमुळे देशात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी हैदराबाद येथील काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना त्यांनी ‘हिंदुत्वाचा अपमान करणारी’ गरळ ओकल्याचा आरोप भाजपने केला आहे. रेड्डी यांचे आक्षेपार्ह विधान काँग्रेस पक्षातील विविध विचारधारेचे समर्थन करताना मुख्यमंत्री रेड्डी

CM रेवंथ रेड्डींचे ‘ते’ बोल ऐकून तुम्हीही थक्क व्हाल! कोटी हिंदूंच्या भावना दुखावल्या Read More »