News Bharati

राजकारण

\”काँग्रेसला रामापेक्षा बाबर जवळचा\”; शिवरायांच्या टीपूशी तुलनेवरून भाजप आक्रमक

मुंबई : काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टीपू सुलतान यांची तुलना केल्याच्या मुद्द्यावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. \”इतिहासाच्या विकृत उदाहरणांवर उभे राहून मतपेटीचे हीन राजकारण करण्याची काँग्रेसची ही परंपराच आहे,\” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप […]

\”काँग्रेसला रामापेक्षा बाबर जवळचा\”; शिवरायांच्या टीपूशी तुलनेवरून भाजप आक्रमक Read More »

संकट महाराष्ट्रावर नाही, तर ठाकरे बंधूंच्या राजकारणावर!

मुंबई : \”राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्रावर संकट असल्याचे सांगून एकत्र येण्याची भाषा करत आहेत. मात्र, वास्तव हे आहे की महाराष्ट्र प्रगतीपथावर असून मराठी माणूस आपल्या कामात स्थिर आहे. त्यामुळे हे प्रश्न महाराष्ट्राचे नसून ठाकरे बंधूंच्या ढासळत्या राजकारणाचे आहेत,\” अशा शब्दांत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार निशाणा साधला आहे. राज

संकट महाराष्ट्रावर नाही, तर ठाकरे बंधूंच्या राजकारणावर! Read More »