News Bharati

बंधुता परिषद

मुंबई : बंधुता परिषदेत सामाजिक समरसतेचा संदेश

मुंबई : युथ मेडिकोस फॉर इंडिया (YMI), मेडिविजन आणि सामाजिक समरसता मंच यांच्या संयुक्त विद्यमाने २ जानेवारी २०२६ रोजी मुंबईतील बोरा बाजार, फोर्ट येथील आर्य समाज हॉलमध्ये बंधुता परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंतीही साजरी करण्यात आली. २ जानेवारी रोजी साजरी होणारी बंधुता परिषद यामागील संकल्पना, सावित्रीबाई फुले यांचे स्त्री […]

मुंबई : बंधुता परिषदेत सामाजिक समरसतेचा संदेश Read More »

देशाचे स्वातंत्र्य आणि सामाजिक सुधारणा समान महत्त्वाच्या : रविंद्र किरकोळे

पिंपरी-चिंचवड : ‘जोपर्यंत देशात जातीभेद अस्तित्वात आहे, तोपर्यंत देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ शकत नाही. समाजात जातीभेद कायम राहिल्यास भविष्यात स्वातंत्र्याल ही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सामाजिक सुधारणा आणि स्वातंत्र्य या दोन्ही गोष्टी समान महत्त्वाच्या असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय समरसता गतिविधीचे सहसंयोजक श्री. रविंद्र किरकोळे यांनी केले. समरसता गतिविधी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा व स्वातंत्र्यवीर

देशाचे स्वातंत्र्य आणि सामाजिक सुधारणा समान महत्त्वाच्या : रविंद्र किरकोळे Read More »

‘‘डॉ. आंबेडकरांच्या बंधुता मूल्याची समाजाला गरज‘”

पुणे, कराड, सोलापूर, संभाजीनगरसह नागपुरात बंधुता परिषद बंधुतेच्या मार्गानेच समाजात समता प्रस्थापित करता येईल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या याच बंधुतेची समाजाला गरज आहे, असे मत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना यांनी पुण्यात व्यक्त केले. सामाजिक समरसता मंच आयोजित बंधुता परिषदेत ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९३९ च्या एप्रिल महिन्यात पुण्यात पेरूगेट भावे

‘‘डॉ. आंबेडकरांच्या बंधुता मूल्याची समाजाला गरज‘” Read More »