News Bharati

ठाणे

रामनवमीनिमित्त ठाण्यात ‘संगीत रामायण (हिंदी)’ सोहळ्याचे आयोजन

ठाणे : रामनवमीचे औचित्य साधून ठाण्यातील रसिक प्रेक्षकांसाठी प्रभू श्रीरामांच्या जीवनकार्यावर आधारित “संगीत रामायण (हिंदी)” या भव्य संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गंधार इव्हेंट्स आयोजित आणि एस.डी. आर्ट्स निर्मित हा सोहळा गुरुवार, २६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४:०० ते ७:०० या वेळेत राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथे संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम महर्षी […]

रामनवमीनिमित्त ठाण्यात ‘संगीत रामायण (हिंदी)’ सोहळ्याचे आयोजन Read More »

तरुण खाटीकच्या मारेकऱ्यांना फाशी द्या; उल्हासनगरमध्ये सकल हिंदू समाजाचा भव्य ‘जनआक्रोश मोर्चा’

ठाणे/उल्हासनगर : दिल्ली येथील तरुण खाटीक हत्याप्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी उल्हासनगरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवारी (१५ मार्च) भव्य ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चामध्ये महिलांसह शेकडो हिंदुत्वनिष्ठ नागरिक सहभागी झाले होते. हा मोर्चा उल्हासनगर क्र. ३ येथील शांतीनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारावरून सुरू झाला. तेथून छत्रपती शिवाजी

तरुण खाटीकच्या मारेकऱ्यांना फाशी द्या; उल्हासनगरमध्ये सकल हिंदू समाजाचा भव्य ‘जनआक्रोश मोर्चा’ Read More »

राज्यातील प्रत्येक कातकरी आदिवासी बांधवाचे घरकुलाचे स्वप्न होणार पूर्ण – मंत्री अशोक वूईके

मुंबई : केंद्र शासनाच्या ‘पीएम-जनमन’ (PM-JANMAN) योजनेअंतर्गत राज्यातील सर्व, विशेषतः ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील कातकरी आदिवासी बांधवांना घरकुल योजनेचा लाभ तातडीने उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री अशोक वूईके यांनी दिले आहेत. मंत्रालयात आयोजित एका विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत मंत्र्यांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला. ज्या कातकरी बांधवांकडे स्वतःच्या

राज्यातील प्रत्येक कातकरी आदिवासी बांधवाचे घरकुलाचे स्वप्न होणार पूर्ण – मंत्री अशोक वूईके Read More »

ठाणेकरांना कोकणी मेवा चाखण्याची संधी; महापौर शर्मिला पिंपळोकर यांच्या हस्ते विभागीय कृषी प्रदर्शनाचा शुभारंभ

ठाणे : कोकण विभागातील शेतकरी आणि नवउद्योजकांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या भव्य विभागीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन काल ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळोकर यांच्या हस्ते थाटात संपन्न झाले. तीन हात नाका येथील स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक आणि धर्मवीर आनंद दिघे प्रशासकीय इमारतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाद्वारे केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री सूक्ष्म

ठाणेकरांना कोकणी मेवा चाखण्याची संधी; महापौर शर्मिला पिंपळोकर यांच्या हस्ते विभागीय कृषी प्रदर्शनाचा शुभारंभ Read More »

महानगरपालिका निवडणुकीचे पडघम कधीही वाजणार? राजकीय वर्तुळात उत्सुकता!

मुंबई : महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून, आता सर्वांचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. एका बाजूला निकालाची उत्सुकता असतानाच, दुसरीकडे मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या प्रमुख शहरांसह राज्यातील महानगरपालिका निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. याचसोबत, राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद देखील पुढच्याच आठवड्यात होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महानगरपालिका निवडणुकीचे पडघम कधीही वाजणार? राजकीय वर्तुळात उत्सुकता! Read More »