News Bharati

सामाजिक

बाबू जगजीवन राम : सामाजिक न्यायासाठी झटलेला नेता

५ एप्रिल ही बाबू जगजीवन राम यांची जयंती. बाबूजींचे अनेक गुण आणि त्यांची कामगिरी समाजापुढे आली नाही. विशेषतः त्यांच्या सामाजिक विचारांकडे काहीसे दुर्लक्षच झाले. बाबूजींच्या जयंती दिनाच्या निमित्ताने त्यांचे सामाजिक चिंतन सांगणारा हा लेख. १९ आणि २० व्या शतकाने प्रथम सामाजिक स्वातंत्र्य का राजकीय स्वातंत्र्य या वादाची अनुभूती घेतली. तटस्थ भूमिकेतून पाहिले, तर हे दोन्ही […]

बाबू जगजीवन राम : सामाजिक न्यायासाठी झटलेला नेता Read More »

ईशान्य भारताचा सर्वंकष विकास

ईशान्य भारतातील सातही राज्यांचा विकास आणि त्यासाठीची धोरणे, योग्य निर्णय, त्या निर्णयांची तितक्याच प्रभावीरीत्या अंमलबजावणी अशा विविध बाबींमुळे ईशान्य भारताचा सर्वंकष विकास झाल्याचे दिसत आहे. पायाभूत सुविधांचाही विकास वेगाने सुरू आहे. ईशान्य भारताच्या विकासाला प्राधान्य हे केंद्र सरकारचे गेल्या दहा वर्षातील एक महत्त्वपूर्ण धोरण ठरले आहे. ईशान्य भारताच्या विकासासाठी सरकारने पहिल्याच कार्यकाळात अॅक्ट ईस्ट धोरण

ईशान्य भारताचा सर्वंकष विकास Read More »

भारताचा रॉबिन हुड तंट्या (मामा) भिल्ल

कोण होता तंट्या भिल्ल, त्याला तंट्या मामा का म्हणायचे आणि इंग्रजांनी रॉबिन हूड म्हणून त्याला का संबोधले.

भारताचा रॉबिन हुड तंट्या (मामा) भिल्ल Read More »

शिवरायांचे आठवावे रूप । स्मरण राष्ट्रपुरुषाचे

देशामध्ये बहुसंख्य असलेल्या हिंदूंमध्ये असलेले आंतरिक एकत्व प्रबळ करण्याचे आव्हानात्मक काम आपल्याला करावे लागणार आहे. या कामासाठीची प्रेरणा आपल्याला राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांपासून मिळालेली आहे. शिवछत्रपतींचे महानिर्वाण ३ एप्रिल १६८० रोजी झाले. त्यानिमित्ताने त्यांच्या प्रेरणादायी कार्याचे स्मरण करू या. ३५० वर्षांपूर्वी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मायभूमीच्या स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेल्या शिवरायांनी पराक्रमाची शर्थ करून हिंदवी स्वराज्याची स्थापना

शिवरायांचे आठवावे रूप । स्मरण राष्ट्रपुरुषाचे Read More »

लोकराजा राजर्षी शाहू महाराज

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी उद्योग, शिक्षण, कृषी सहकार, क्रीडा, संस्कृती अशा सर्व क्षेत्रात आपल्या दूरदृष्टीने पथदर्शी कार्य केले. २ एप्रिल हा त्यांचा राज्याभिषेक दिन. यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा. प्लासीच्या लढाईनंतर ब्रिटिशांनी संपूर्ण भारतावर आपला अंमल प्रस्थापित केला. बहुतांशी संस्थाने ब्रिटिशांना मांडलिक बनली. ब्रिटिशांकडून येणाऱ्या तनख्यावर आणि वडिलोपार्जित संपत्तीवर या राजघराण्याची गुजराण सुरू होती.

लोकराजा राजर्षी शाहू महाराज Read More »

भारतीयांचा स्वाभिमान जागृत होतोय!

\’स्वातंत्र्य\’ म्हणजे सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्ती असा खरा अर्थ, पण सरकार तो अर्थ विसरले. १९४७ नंतर बौद्धिक स्वातंत्र्य अपेक्षित होते पण ते झाले नाही. तत्कालीन शासनाच्या धोरणांमुळे भारताला स्व या भावनेचा विसर पडला.

भारतीयांचा स्वाभिमान जागृत होतोय! Read More »

हुतात्मा वीर लक्ष्मण नायक

मलकानगिरीचे गांधी म्हणून ज्यांना गौरवण्यात आले ते वीर लक्ष्मण नायक हे वर्तमान ओडिसाच्या भूमीया या जनजाती समाजातील होते. २२ नोव्हेंबर १८९९ या दिवशी त्यांचा जन्म झाला आणि अवघ्या ४४ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जल, जमीन, जंगल याच्या संरक्षणासाठी आणि त्याबरोबरीने इंग्रजी हुकूमत संपविण्यासाठी क्रांती व शांती मार्गाचा अवलंब करत आपल्या जनजाती बांधवांना सोबत घेऊन शेवट पर्यंत

हुतात्मा वीर लक्ष्मण नायक Read More »

छत्रपती शिवाजी महाराज आणि सुशासन

छत्रपती शिवाजीमहाराजांचे प्रशासन लोककल्याणकारी प्रशासन होते. त्याकाळात त्यांनी वतनदारी पद्धत रद्द केली. समाजाच्या संपत्तीचे आम्ही विश्वस्त आहोत, मालक नाहीत, ही भावना त्यांनी दृढ केली. त्यावेळी सरदार आणि जहागिरदारांचे खाजगी सैन्य असे. ही पद्धत शिवाजीमहाराजांनी बंद केली आणि सैन्याला स्वराज्याच्या प्रशासनातून रोख वेतन देणे सुरु केले. अशाप्रकारे सैनिकांच्या व्यक्तीनिष्ठेचे रुपांतर स्वराज्यनिष्ठेत झाले. स्वराज्यात शेतकरी सुखावला होता.

छत्रपती शिवाजी महाराज आणि सुशासन Read More »

जल जीवन मिशन: कोट्यवधी घरांमध्ये नळाद्वारे पाणी

देशाच्या ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला घरी स्वच्छ आणि पुरेसे पाणी स्वतंत्र नळा द्वारे २०२४ पर्यंत पोहोचवण्यासाठी जल जीवन मिशनची स्थापना करण्याची घोषणा १५ ऑगस्ट २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. आपल्या सरकारच्या दुस-या कार्यकाळातील त्यांची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्यानुसार सुरु केलेल्या या मिशन अंतर्गत प्रत्येक भारतीय घराला बंद नळातून स्वच्छ व शुद्ध पाणी देण्या

जल जीवन मिशन: कोट्यवधी घरांमध्ये नळाद्वारे पाणी Read More »

हरित महाराष्ट्रासाठी…

हरित महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि वीस टक्के वनक्षेत्र तसेच वृक्षआच्छादन ३३ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम महाराष्ट्रात २०१५ मध्ये सुरू झाला. लोकसहभागाद्वारे सुरू असलेल्या या कार्यक्रमाला चांगले यश मिळाले आहे. वन विभागाने घेतेलेल्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर दृष्टिक्षेप, २१ मार्च या वन दिनाच्या निमित्ताने… महाराष्ट्रात वन विभागाने गेल्या काही वर्षांत जी लक्षणीय कामगिरी केली

हरित महाराष्ट्रासाठी… Read More »