News Bharati

विशेष

मैत्री, प्रेम, आकर्षण….एकाच शिक्क्याच्या अनेक बाजू???

वैष्णवीला आज त्याचा ओझरता स्पर्श झाला….आणि तिला अचानक रोमांचित झाल्यासारखं वाटलं….हा अनुभव वेगळा होता….सुखावणारा होता……मुख्य म्हणजे असं वाटलं की हे परत परत व्हावं…..या आधी असा चुकूनजरी कोणाचाही स्पर्श झाला की ती चिडायची…..आज, आज अजिबात राग आला नाही…..उलट जे झालं ते आवडलंच…… छातीत होणारी धडधड तिला थेट ऐकू येत होती आणि तिच्या डोळ्यातही दिसत होती….तिला हे […]

मैत्री, प्रेम, आकर्षण….एकाच शिक्क्याच्या अनेक बाजू??? Read More »

महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे….

हिंदूंच्या मठ मंदिरांबद्दलचा द्वेष हा मुघल काळापासून आलेला आहे. मुघलांच्या राजनीती वरती व विचारसरणी वरती प्रकाश पडणारे अनेक संदर्भ आपल्याला त्या काळच्या पत्रव्यवहारातून मिळतात इस्लामिक सत्ता प्रस्थापित करण्यासाठी जे जे प्रयत्न करण्यात आले ते सर्व प्रयत्न ही मूळ हिंदू संस्कृती बदलून इस्लामिक सांस्कृतिक प्रस्थापित करण्याचा आटोकाट प्रयत्न त्या काळात झाला. या सर्वांची पुनरावृत्ती आज आपल्याला

महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे…. Read More »

रायगड स्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे मनोगत

छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बोलतं आहे. हे माझे मनोगत आहे. सध्या वादासाठी कोणताही विषय चालतो. माझ जीर्ण शिर्ण अस्तित्व कोणी शोधल असाही विषय वादग्रस्त बनवता येतो. पण या वादात मला काय सांगायचे आहे हे विसरायला नको म्हणून हा खटाटोप. तंजावरचे मराठे हे का आठवायचे? का शिवाजी महाराजांचा आग्र्याहून परत येतानाचा मथुरेचा मुक्काम आठवायचा? का राज्याभिषेक

रायगड स्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे मनोगत Read More »

विकास मार्गातील अडथळा आणि निळवंडे धरणाची पूर्तता

आपल्या देशात कधी कोणती गोष्ट अडवली जाईल हे सांगता येत नाही, गावांच्या विकासासाठी सरकारने एखादी योजना आणून तिची पूर्तता होईपर्यंत कधीच शाश्वती नसते असे समीकरण आपल्या लोकशाही प्रधान देशात सर्वत्र आढळते. मात्र ग्रामीण भागातील पाणी आणि शेती संबंधित विकासाचे एखादे कार्य किती काळ प्रलंबित ठेवावे अथवा सर्वांगीण विचार झाला नाही म्हणून ते काम होऊच नये

विकास मार्गातील अडथळा आणि निळवंडे धरणाची पूर्तता Read More »

महात्मा गांधींच्या विचारांवर कॉँग्रेस व नेहरूंनी सोडलेले पाणी

२ ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती असते. महात्मा गांधी हे देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाचे दीर्घकाळ नेतृत्व केलेले देशभक्त होते यात शंका नाही. भारताचे आर्थिक धोरण व ग्रामविकासावरील त्यांचे विचार दिशादर्शक आहेत. भारताचा आर्थिक विकास हा कुटुंब व खेडे हा मूलभूत घटक मानून व्हायला हवा हा प्राचीन भारतीय अर्थ विचार त्यांनी पुनरुच्चारित केला. नेहरूंनी या विचाराला गांधींच्या

महात्मा गांधींच्या विचारांवर कॉँग्रेस व नेहरूंनी सोडलेले पाणी Read More »

लालबहादूर शास्त्री यांच्या जय जवान या घोषणेला काँग्रेसने तिलांजली दिली

भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर लालबहादूर शास्त्री यांनी या देशाच्या संरक्षण सिद्धतेमध्ये आपल्या प्राणाची पर्वा न करता अथकपणे प्रयत्न करणाऱ्या जवानांना सन्मान देण्यासाठी व प्रोत्साहित करण्यासाठी जय जवान – जय किसान ही घोषणा दिली होती. या घोषणेतील \”जय जवान\” या म्हणण्यामध्ये जवानांना मान देण्याचा – आदर करण्याचा लालबहादूर शास्त्री यांचा हेतू होता. परंतु लालबहादूर शास्त्री यांचे लवकरच

लालबहादूर शास्त्री यांच्या जय जवान या घोषणेला काँग्रेसने तिलांजली दिली Read More »

पंतप्रधान मोदींच्या आर्थिक आणि सामाजिक धोरणांमुळे रोजगार वाढला

जेव्हा विकसित अर्थव्यवस्थांना बेरोजगारीच्या वाढत्या दराचा सामना करावा लागत आहे, तेव्हा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत १.४ अब्ज लोकसंख्या असूनही रोजगार वाढीचा सकारात्मक कल दाखवत आहे. चला वस्तुस्थिती जाणून घेऊया. भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय ) च्या नवीनतम क्लेम्स डेटानुसार, २०१४-१५ मधील ४७.१५ कोटींच्या तुलनेत २०२३- २४ मध्ये देशातील रोजगार ६४.३३ कोटींपर्यंत वाढला आहे. २०१४-१५ ते २०२३-२४

पंतप्रधान मोदींच्या आर्थिक आणि सामाजिक धोरणांमुळे रोजगार वाढला Read More »

जल जीवन मिशन : भाजपा शासनाची ग्रामीण महिला व मुलांसाठी अपनत्वाची योजना

नोबेल पारितोषिक विजेते प्रा. मायकेल क्रेमर यांच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की स्वच्छ पाणी संरक्षणामुळे पाच वर्षांखालील मुलांमधील मृत्यूचे प्रमाण जवळपास ३०% कमी होऊ शकते, संभाव्यत: दरवर्षी १,३६,००० मुलांचे जीव वाचू शकतात. जल जीवन मिशन (जेजेएम) ची सुरुवात १५ ऑगस्ट २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती, २०२४ पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाची काळजी

जल जीवन मिशन : भाजपा शासनाची ग्रामीण महिला व मुलांसाठी अपनत्वाची योजना Read More »

उत्तम नियोजन सुरक्षित भविष्य

वर्णाताई, भरला का हो तुम्ही ‘लाडकी बहीण’ योजनेचा फॉर्म?” बचत गटाच्या एका बैठकीमध्ये आम्ही हा प्रश्न विचारला होता. “हो ताई, आमच्या खात्यात आले पैसे. आमच्या वस्तीतल्या बर्‍याच जणींच्या खात्यात आले पैसे.” “अरे वा! मग आता काय करायचं ठरवलं आहे तुम्ही ह्या पैशांचं?” आम्ही उत्सुकतेने त्यांना विचारलं. “अजून तसं काही ठरवलं नाही ताई; पण आलेल्या पैशाला

उत्तम नियोजन सुरक्षित भविष्य Read More »

शेतकऱ्यांचा विकास हाच मोदी सरकारचा ध्यास

पंतप्रधान मोदींना पदच्युत करण्याच्या उन्मादात काही हताश विरोधी पक्ष आणि त्यांचे नेते अस्वस्थ झाले आहेत. भारतासाठी व भारतीय समाजासाठी फायदेशीर असलेल्या सर्व गोष्टींचा विरोध करण्यासाठी त्यांना बाहेरील एनजीओ आणि संस्थांकडून मोठा निधी मिळाला आहे का? जॉर्ज सोरोस सारख्या लोकांनी पंतप्रधान मोदींना सत्तेवरून बेदखल करण्यासाठी सक्रीय योजना सुरु केली आहे आणि म्हणूनच भारत देशाच्या हिताच्या सर्व

शेतकऱ्यांचा विकास हाच मोदी सरकारचा ध्यास Read More »