News Bharati

विशेष

महाराष्ट्र धर्म वाढवावा 

महाराष्ट्रातील साधुसंत व वीर महापुरुषांनी महाराष्ट्राला सतत समरस व एकतेच्या सूत्रात बांधून ठेवले आहे. सोबतच वैचारिक व सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा प्रगल्भ केले आहे. संत तुकाराम यांनी \”भेदा भेद भ्रम अमंगळ\” तथा \”कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे\” तसेच संत ज्ञानेश्वर माऊली यांचा \”विश्व ची माझे घर\” हा विशाल विचार दिला आहे. छत्रपती शिवरायांचा […]

महाराष्ट्र धर्म वाढवावा  Read More »

थेंब थेंब पाणी! सुरक्षेच्या कारणी!

नवरात्राचा, देवीचा जागर सुरु झाला आहे. दुष्टांचे निर्दालन करणारी, राक्षसांचा नाश करणारी देवी हे केवळ प्रतीक नसून, हिंदू धर्माने पाहिलेले स्त्रीचे शक्तीत्मक रूप आहे. तेच शौर्य, धैर्य, तेज स्त्रीच्या अंगी आहे असे मानणाऱ्या भारतीय समाजात आज काय घडते आहे? स्त्री समाजात सुरक्षित का नाही? तिच्यातलं ते तेज कुठे लोप पावले आहे? अन्याय अत्याचारांना ती का

थेंब थेंब पाणी! सुरक्षेच्या कारणी! Read More »

हिंदू संस्कृतीच्या जीर्णोद्धारक

एकेकाळी आपली भारतभूमी ही सर्वार्थाने संपन्न भूमी होती. ही संपन्नता केवळ आर्थिक नव्हती तर आपल्या देशात कला, साहित्य आणि विद्या यांनीही उत्कर्ष गाठला होता. एक सुसंस्कृत राष्ट्रजीवन येथे नांदत होते.आपल्या भारतभूमीवर अनेक परकीयांनी आक्रमणे केली. हिंदवी स्वराज्य स्थापन होण्यापूर्वीचा भारताचा साधारण हजार वर्षाचा इतिहास हा अनवरत संघर्षाचा इतिहास आहे. येथील हिंदू समाजाने त्याग, बलिदान करत

हिंदू संस्कृतीच्या जीर्णोद्धारक Read More »

आत्मविस्मृतीतून आत्म् साक्षात्काराकडे !

नमस्कार आज एक सुखद बातमी, ज्या बातमीची अनेक दिवस अनेक राष्ट्रप्रेमी नागरिक कान देवून वाट पाहत होते, ती बातमी अखेर आज झळकली. आमच्या शहराचे/ जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर होण्याच्या प्रस्तावावर अंतिम शिक्कामोर्तब झाले. अहमद गेला अहिल्यादेवी आल्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी! कर्तृत्व , दातृत्च आणि नेतृत्वाचे प्रतीक! सांस्कृतिक राष्ट्रवादाचे जीते जागते उदाहरण! भारतीय परंपरेत सती परंपरा नव्हती तर

आत्मविस्मृतीतून आत्म् साक्षात्काराकडे ! Read More »

भारतीय सेना म्हणजेच इंडियन आर्मी मधील अमुलाग्र बदल

आपण सर्वजण जाणतो आहोत की या सध्याच्या आधुनिकीकरण आणि इंटरनेटच्या जमान्यात सर्व गोष्टी या आधुनिक होत आहेत, मग आपली इंडियन आर्मी मागे कशी राहील ? मागच्या पंधरा ते वीस वर्षात आपल्या भारतीय सेनेचे आधुनिकीकरण खूप मोठ्या प्रमाणात झाले आहे .मग ते हत्यारांबाबत असेल किंवा तिथे मिळणाऱ्या सोयी सुविधा याबरोबरच त्यांचं वेतन, या सर्व गोष्टी मध्येखूप

भारतीय सेना म्हणजेच इंडियन आर्मी मधील अमुलाग्र बदल Read More »

महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीबद्दलच्या खोट्या कथनांना उत्तर

मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या विरोधात खोटे विमर्श तयार करणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. सध्या राष्ट्रीय आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेबद्दल खोटे विमर्श मोठ्या प्रमाणावर पसरवले जात आहेत. आर्थिक आकडेवारी अशा प्रकारे सादर केली जाते की राष्ट्र आणि राज्य कोसळणार आहे, जे पूर्णपणे खोटे आहे. राष्ट्रीय आणि राज्याच्या अर्थव्यवस्था काँग्रेसच्या काळात होत्या त्यापेक्षा लक्षणीयरीत्या मजबूत

महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीबद्दलच्या खोट्या कथनांना उत्तर Read More »

महाराष्ट्र गोसेवा आयोग : स्थापना आणि कार्य

राज्यात देशी गोवंशाचे मोठी संख्या लक्षात घेता आणि नियमितपणे नैसर्गिक प्रतिकूलता दिसून आल्यामुळे गोवंश संवर्धनासाठी मोठ्या सहाय्याची गरज ग्रामीण भागातील शेतकरी पशुपालकांना नेहमी होती. सेंद्रिय शेतीच्या संकल्पना समोर येत असताना आणि विषमुक्त अन्नधान्य निर्मितीच्या अनुकूल बदलांसाठी देशी गोवंश संवर्धित व्हावा अशी अपेक्षा सार्थ ठरण्यासाठी राज्य शासनाकडून वेळोवेळी दखल घेण्यात आलेली आहे. भारतीय संस्कृतीतील गो सेवेचे

महाराष्ट्र गोसेवा आयोग : स्थापना आणि कार्य Read More »

पुन्हा एकदा सावरकर : काँग्रेसी मतमतांतरे

कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडुराव यांनी नुकतेच असे विधान केले की, सावरकर चित्पावन ब्राह्मण असले तरी ते गोमांस खायचे आणि त्यांनी गोमांस खाण्याचा प्रचार केला होता. सावरकरांनी कधीच गोहत्येचा विरोध केला नाही. याबाबतीत त्यांचे विचार अत्यंत पुढारलेले (आधुनिक) होते.(टीव्ही ९ मराठी, दिनांक ३ ऑक्टोबर २०२४) सावरकर मासे, कोळंबी, अंडी, चिकन अशाप्रकारचा मांसाहार करायचे हे खरे आहे

पुन्हा एकदा सावरकर : काँग्रेसी मतमतांतरे Read More »

श्रीकांत लिंगायत हत्या का झाली ?; हुतात्मा श्रीकांतवर मॉब ने हल्ला का केला ?

हुतात्मा श्रीकांत लिंगायत जयंती (५ ऑक्टोबर) निमित्त… कोण होता श्रीकांत लिंगायत? हुतात्मा श्रीकांत लिंगायत यांचा अल्प परिचय… ५ ऑक्टोबर १९५६ रोजी श्रीकांत शिवलिंगस्वामी लिंगायत यांचा जन्म पुणे शहराच्या पूर्व भागात लष्कर (कॅम्प) परिसरात मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. श्रीकांतच्या बालपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. आईने अत्यंत कष्टाने श्रीकांत आणि त्यांच्या भावाबहिणींची देखभाल करताना देशभक्तीचे संस्कार दिले. श्रीकांत

श्रीकांत लिंगायत हत्या का झाली ?; हुतात्मा श्रीकांतवर मॉब ने हल्ला का केला ? Read More »

पर्यावरणाचा विचार करून हिंदू सणांची निर्मिती

हिंदू धर्माचे सण म्हटले की रुढी – कर्मकांड यामध्ये त्याला अडकवून टाकले जाते. हिंदू बांधवांना देखील आपल्या सण – उत्सवाबद्दल वास्तवदर्शी माहिती नसल्यामुळे अपप्रचार करणाऱ्याच्या चक्रव्यूहात ते देखील सापडतात. साहजिकच हिंदू धर्मातील सणांबाबत अप्रियता तयार होते अथवा ममत्व दिसून येत नाही. हिंदू धर्म व संस्कृती ही सनातन – पुरातन आहे. ब्रम्हांडाची निर्मिती व पर्यावरणाचा विचार

पर्यावरणाचा विचार करून हिंदू सणांची निर्मिती Read More »