News Bharati

Union Budget 2026

केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ऐतिहासिक निधी; ‘शी-मार्ट्स’ आणि स्वस्त आरोग्य सुविधांनी राज्याचा कायापालट होणार

मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये महाराष्ट्राला भरीव व विक्रमी निधी मंजूर करण्यात आल्याने राज्याच्या सामाजिक व आर्थिक विकासाला नवे बळ मिळाले असून महिला सक्षमीकरण, सार्वजनिक आरोग्य, पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि रोजगारनिर्मिती या सर्व क्षेत्रांत परिवर्तनकारी बदल घडणार असल्याचे ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम व सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले. केंद्रीय अर्थसंकल्पात […]

केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ऐतिहासिक निधी; ‘शी-मार्ट्स’ आणि स्वस्त आरोग्य सुविधांनी राज्याचा कायापालट होणार Read More »

केंद्रीय अर्थसंकल्प : महाराष्ट्राच्या पदरात १ लाख कोटी! विकसित भारताकडे दमदार पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताकडे दमदार वाटचाल करणारा आहे. केंद्रीय करातून महाराष्ट्रला मिळणारा वाटा हा 98,306 कोटी रुपये इतका असणार आहे. याशिवाय अर्थसंकल्पाचे प्राथमिक आकलन करता, 12,355 कोटी विविध प्रकल्पांसाठी आहेत. त्यामुळे सुमारे 1 लाख कोटी महाराष्ट्राला मिळतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

केंद्रीय अर्थसंकल्प : महाराष्ट्राच्या पदरात १ लाख कोटी! विकसित भारताकडे दमदार पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६–२७: अर्थव्यवस्था घडवण्यासाठीचा अर्थसंकल्प — हॅशटॅगसाठी नव्हे

१ फेब्रुवारी रोजी निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प २०२६–२७ हा आजच्या राजकीय वातावरणात अपवाद ठरावा असा आहे. कारण हा अर्थसंकल्प लोकप्रिय घोषणा, तात्कालिक लाभ किंवा सोशल मीडियावर चालणाऱ्या मथळ्यांपेक्षा देशाच्या आर्थिक पायाभरणीवर अधिक भर देतो. जागतिक पातळीवर वाढती भू-राजकीय अस्थिरता, युद्धजन्य परिस्थिती आणि पुरवठा साखळ्यांवरील अवलंबित्व लक्षात घेता, हा अर्थसंकल्प स्पष्ट सांगतो. भारताला

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६–२७: अर्थव्यवस्था घडवण्यासाठीचा अर्थसंकल्प — हॅशटॅगसाठी नव्हे Read More »

राज्यातील लहान शहरांच्या विकासाला वेग; अर्थसंकल्पाने मुंबई, महाराष्ट्राच्या विकासाला लावले पंख!

मुंबई : एकीकडे लहान लहान शहरांच्या सर्वांगीण विकासाला चालना देतांना, पायाभूत सुविधा वाढविण्याच्या त्याचप्रमाणे सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्याच्या घोषणांमुळे देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्राला मोठे बळ मिळेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारताच्या दिशेनं निर्धारपूर्वक पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प आहे. आत्मनिर्भर विकसित भारताकडे झेप घेणारा हा नववा अर्थसंकल्प

राज्यातील लहान शहरांच्या विकासाला वेग; अर्थसंकल्पाने मुंबई, महाराष्ट्राच्या विकासाला लावले पंख! Read More »