News Bharati

national security

‘ऑपरेशन सिंदूर’ चित्रपटातून जगासमोर येणार भारतीय लष्कराचे सामर्थ्य

मुंबई : ‘द काश्मीर फाइल्स’ सारख्या चित्रपटातून वास्तव मांडणारे प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या आगामी भव्य चित्रपटाची घोषणा केली आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील आतंकवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेवर हा चित्रपट आधारित असणार आहे. विवेक अग्निहोत्री यांनी स्वतःच्या ‘एक्स’ (ट्विटर) खात्यावरून ही माहिती दिली आहे. हा चित्रपट […]

‘ऑपरेशन सिंदूर’ चित्रपटातून जगासमोर येणार भारतीय लष्कराचे सामर्थ्य Read More »

देश आधी की राजकीय द्वेष? पाकिस्तानाने मानली हार, मग भारतीय विरोधकांना पुरावे कशाला हवेत?

मुंबई : मे २०२५ मध्ये भारतीय लष्कराने दहशतवादाचा कणा मोडण्यासाठी पाकिस्तानात घुसून केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) या मोहिमेच्या शौर्यावर आणि यशावर शंका घेणाऱ्या भारतातील विरोधकांना आता खुद्द पाकिस्तानच्या सर्वोच्च नेतृत्वानेच ‘आरसा’ दाखवला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या मुद्द्यावरून काँग्रेस आणि उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटावर बोचरी टीका केली आहे. पाकिस्तानची ती

देश आधी की राजकीय द्वेष? पाकिस्तानाने मानली हार, मग भारतीय विरोधकांना पुरावे कशाला हवेत? Read More »

माओवादाची शहरी केंद्रे राष्ट्रीय सुरक्षेला धोका – प्रफुल्ल केतकर

लोकशाही व्यवस्थांवरील विश्वास उडवणारा माओवाद आता शैक्षणिक संस्थांपासून राजकीय पक्षांपर्यंत येऊन पोहोचला आहे. येत्या काळात माओवादाची शहरी केंद्रेच राष्ट्रीय सुरक्षेला सर्वात मोठा धोका ठरतील, असे मत ऑर्गनायझरचे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी व्यक्त केले. फर्ग्युसन महाविद्यालयातील ॲम्फी थिएटरमध्ये देवर्षी नारद माध्यम पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ‘प्रसार माध्यमे आणि राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयावर ते बोलत होते. विश्व संवाद

माओवादाची शहरी केंद्रे राष्ट्रीय सुरक्षेला धोका – प्रफुल्ल केतकर Read More »