News Bharati

Health

राज्यातील 4,537 रुग्णालयांत 2,399 उपचार मोफत; आयुष्मान भारत आणि जन आरोग्य योजनेत पारदर्शकता येणार!

मुंबई : \”राज्यातील नागरिकांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अधिक जलद, पारदर्शक आणि दर्जेदार उपचार मिळावेत, यासाठी शासन कटिबद्ध आहे. नवीन टीएमएस 2.0 (Transaction Management System) प्रणालीमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक जबाबदार आणि रुग्णस्नेही होईल,\” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विधान भवन येथे मुख्यमंत्री […]

राज्यातील 4,537 रुग्णालयांत 2,399 उपचार मोफत; आयुष्मान भारत आणि जन आरोग्य योजनेत पारदर्शकता येणार! Read More »

मुंबईत ‘पल्स’ वैद्यकीय परिषद! मुख्यमंत्री फडणवीसांचे महाराष्ट्राला ‘वेलनेस ब्रँड’ बनवण्याचे उद्दिष्ट

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत होणाऱ्या ‘PULSE’ जागतिक वैद्यकीय परिषदेच्या तयारीसंदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राला वेलनेस आणि वैद्यकीय पर्यटन क्षेत्रात जागतिक नेतृत्व करणारा ब्रँड म्हणून उभे करण्याचे, तसेच बल्क ड्रग पार्क्स आणि स्टार्टअप्समध्ये अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करण्याचे निर्देश दिले. जिओ वर्ल्ड सेंटर मुंबई, येथे 27 व 28

मुंबईत ‘पल्स’ वैद्यकीय परिषद! मुख्यमंत्री फडणवीसांचे महाराष्ट्राला ‘वेलनेस ब्रँड’ बनवण्याचे उद्दिष्ट Read More »

नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सेवांची प्रभावी अंमलबजावणी करा – मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : राज्यातील आरोग्यसेवा अधिक प्रभावी आणि दर्जेदार करण्यासाठी विभागामार्फत रचनात्मक कामांवर भर द्यावा, तसेच नागरीकांना पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी दिले. आरोग्य भवन येथे आरोग्य विभागाच्या विविध सेवांचा आढावा मंत्री आबिटकर यांनी घेतला त्या वेळी ते बोलत होते. या

नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सेवांची प्रभावी अंमलबजावणी करा – मंत्री प्रकाश आबिटकर Read More »

डॉ. अमिता आचार्य: सेवाव्रतातील तारा निखळला

गुजरातच्या सुरत नगरीत मध्यमवर्गीय घरात जन्मलेली एक साधी, सरळ मुलगी पुढे जनजाती सेवेसाठी आपले अख्खे आयुष्य अर्पण करेल, याची कल्पना कुणालाही नव्हती. ती मुलगी होती डॉ. सौ. अमिता आचार्य (Dr. Amita Acharya). वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिला साध्या डॉक्टरकीपेक्षा काहीतरी वेगळे, अर्थपूर्ण जीवन हवे होते. तिच्या आयुष्याला नवे वळण मिळाले तेव्हा, जेव्हा २५ मार्च १९८४

डॉ. अमिता आचार्य: सेवाव्रतातील तारा निखळला Read More »

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ : वारी मार्गावर ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी (Warkari) भक्तांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ (Bhakti Vitthalachi Seva Aarogyachi) या उपक्रमांतर्गत ९ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांना विनामूल्य आरोग्य तपासणी आणि औषधोपचारात्मक आरोग्य सेवा पुरविण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ : वारी मार्गावर ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा Read More »