News Bharati

Digital India

कॉल लागत नसेल तर ‘या’ पद्धतीने करा गॅस बुकिंग

महाराष्ट्र : मध्यपूर्वेतील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी अडवल्याने भारताचा गॅस पुरवठाही प्रभावित झाला आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने व्यावसायिक वापराऐवजी घरगुती वापराला प्राधान्य दिले असले तरी, गॅस बुकिंगची मुदत (Window) आता २१ दिवसांवरून २५ दिवसांवर करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी फोन कॉलद्वारे बुकिंग […]

कॉल लागत नसेल तर ‘या’ पद्धतीने करा गॅस बुकिंग Read More »

राज्यातील 4,537 रुग्णालयांत 2,399 उपचार मोफत; आयुष्मान भारत आणि जन आरोग्य योजनेत पारदर्शकता येणार!

मुंबई : \”राज्यातील नागरिकांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अधिक जलद, पारदर्शक आणि दर्जेदार उपचार मिळावेत, यासाठी शासन कटिबद्ध आहे. नवीन टीएमएस 2.0 (Transaction Management System) प्रणालीमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक जबाबदार आणि रुग्णस्नेही होईल,\” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विधान भवन येथे मुख्यमंत्री

राज्यातील 4,537 रुग्णालयांत 2,399 उपचार मोफत; आयुष्मान भारत आणि जन आरोग्य योजनेत पारदर्शकता येणार! Read More »

एआय समिटच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी मॉरिशसच्या पंतप्रधानांशी भेट; ‘एआय’ आणि सागरी सुरक्षेवर दिला भर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदे’च्या निमित्ताने मॉरिशसचे पंतप्रधान डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांची भेट घेऊन दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेतला. सप्टेंबर २०२५ मधील राज्य भेटीनंतर पंतप्रधान रामगुलाम यांचा हा दुसरा भारत दौरा असून, दोन्ही देशांमधील ‘विशेष मैत्री’ अधिक दृढ करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. दोन्ही नेत्यांनी वर्धित

एआय समिटच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी मॉरिशसच्या पंतप्रधानांशी भेट; ‘एआय’ आणि सागरी सुरक्षेवर दिला भर Read More »

महाराष्ट्रात ७०,००० पदांची भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने; मुख्यमंत्र्यांचा पारदर्शकतेवर भर

मुंबई : राज्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, लवकरच राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. राज्यात जवळपास ७०,००० हून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार असून, यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सुमारे ५०,००० पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील २०,००० पदांचा समावेश असणार आहे. भरती प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्ये,

महाराष्ट्रात ७०,००० पदांची भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने; मुख्यमंत्र्यांचा पारदर्शकतेवर भर Read More »

सहकारातून समृद्धी : अमित शाह आज करणार सहकार क्षेत्रातील पहिली टॅक्सी सेवा, ‘भारत टॅक्सी”चे उद्घाटन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सहकारातून समृद्धी’ या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी आज एक ऐतिहासिक पाऊल पडत आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज 05 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे भारतातील पहिल्या सहकारावर आधारित ‘राइड-हेलिंग प्लॅटफॉर्म’ म्हणजेच ॲप-आधारित वाहन सेवा देणारी सुविधा ‘भारत टॅक्सी’ चे उद्घाटन करणार आहेत.

सहकारातून समृद्धी : अमित शाह आज करणार सहकार क्षेत्रातील पहिली टॅक्सी सेवा, ‘भारत टॅक्सी”चे उद्घाटन Read More »

सुविधांच्या सरलीकरणाची महत्त्वपूर्ण कामगिरी

सरकारतर्फे अनेक योजना वेळोवेळी जाहीर होत असतात. या शासकीय योजनांचा लाभ जनतेला थेट मिळावा तसेच सुलभरित्या मिळावा, यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक असते. तसेच त्याची माहिती सर्वांना होणे हेही गरजेचे असते. केंद्र सरकारच्या अनेकविध योजनांबाबत चर्चा सुरू आहे. त्यातील तितकाच महत्त्वाचा चर्चिला न गेलेला मुद्दा म्हणजे देशातील एकूण व्यवस्थांचे आणि सुविधांचे सरकारने केलेले सरलीकरण. उद्योग आणि

सुविधांच्या सरलीकरणाची महत्त्वपूर्ण कामगिरी Read More »