\”विद्यार्थ्यांच्या आत्महत्या\”.. देशाच्या उज्ज्वल भविष्याला लागलेले ग्रहण ..
\”ज्या देशाचे सरासरी वय अवघे २९ वर्षे आहे. जिथली ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे, त्या भारताकडे सबंध जग ‘तरुण देश’ म्हणून आशेने पाहत आहे. तरुणांनी विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग आणि क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर भारताचा डंका वाजवला आहे. पण, या सुवर्णचित्राला विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे एक काळे गालबोट लागले आहे. देशात तरुण विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये […]
\”विद्यार्थ्यांच्या आत्महत्या\”.. देशाच्या उज्ज्वल भविष्याला लागलेले ग्रहण .. Read More »