News Bharati

विशेष

शेतकरी आयोग, स्वामिनाथन, शेती कायदे आणि शेतकऱ्यांच भाजपा सरकार

शेतकरी आणि शेती आपण भारतीयांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे पण काँग्रेस ने जवळपास ५५ वर्ष केंद्र शासनात असताना शेतकऱ्यांकडे नुसते दुर्लक्ष केले नाही तर वेगवेगळ्या प्रकारे त्यांचे शोषण कसे होईल अशा निती आणि कायद्यांना मान्यता दिली. आतापर्यंत देशात लाखों शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. २००४ मध्ये स्वामिनाथन यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आयोग स्थापन झाला व त्याचा उद्देश शेतकऱ्यांची […]

शेतकरी आयोग, स्वामिनाथन, शेती कायदे आणि शेतकऱ्यांच भाजपा सरकार Read More »

ब्रिक्स चलन, भारतीय रुपया आणि भाजपा सरकारची मजबूत वाटचाल 

भाजपा सरकारची भक्कम मुत्सद्देगिरी आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त चलन बनवून त्याला चालना देण्याचे प्रयत्न हे योग्य दिशेने उचलले गेलेले पाउल आहे.  उदयोन्मुख आणि अविकसित देशांच्या चलनांचे अमेरिकेकडून होणारे शोषण हे उर्वरित जगासाठी चिंतेचे आणि अनेक समस्यांचे प्रमुख कारण आहे. कारण भारत हा मोठा आयातदार आहे, विशेषत: तेल आणि सोन्याचा, याचा परिणाम म्हणून

ब्रिक्स चलन, भारतीय रुपया आणि भाजपा सरकारची मजबूत वाटचाल  Read More »

सनातन धर्माचे पालन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय नामवंत आणि शास्त्रज्ञांमुळे कोणाला त्रास होतो?

सनातन किंवा हिंदू संस्कृतीची अभिव्यक्ती आणि देवांवरची श्रद्धा देश-विदेशातील सर्व समाजाच्या सर्व स्तरातील लोकांमध्ये प्रखरतेने दिसून येत आहे. मात्र, सनातन धर्माच्या विरोधकांना अशा काही नामवंत व्यक्तींना आपल्या विचारसरणीचे शत्रू वाटतात. अशा विरोधकांना सनातन शक्तिचे संकेत वेळोवेळी मिळत असतात. गेल्या वर्षी इस्रोचे अध्यक्ष आणि शास्त्रज्ञांनी पूजा विधी करण्यासाठी मंदिरांना भेट दिली आणि इस्रोच्या अध्यक्षांनी मंदिर भेटीचे

सनातन धर्माचे पालन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय नामवंत आणि शास्त्रज्ञांमुळे कोणाला त्रास होतो? Read More »

‘एकरूप होऊ सगळे आम्ही एकीयाचे बळे’

सद्भावना बैठकीत पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दिला मंत्र▪️कितीही संकटे,अडचणी आल्या तरीही आपण सर्वांनी एकी आणि एकजुटीने एकमेकांना आधार दिला पाहिजे. समजून घेत सामावून घेतले पाहिजे. अनादी काळापासून आपल्या भाषा, देव-देवता भिन्न आहेत. असे असले तरी; आपण एक समाज, एक राष्ट्र आहोत. माता भूमी आहे. मी पृथ्वीचा पुत्र आहे तोच हा अखंड भारत आहे.

‘एकरूप होऊ सगळे आम्ही एकीयाचे बळे’ Read More »

भारतीय उद्योजकांच्या विरोधात खोटे आरोप: काँग्रेस व विरोधकांचं षडयंत्र

राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि बाकी इंडी आघाडीचे पक्ष यांची मानसिकता स्पष्टपणे दिसून येत आहे की ही राजकीय मंडळी आणि यांचे पक्ष निवडणूक जिंकण्यासाठी काही भारतीय उद्योजकांना खालच्या स्तरावर जाऊन टीका का करतात. पण आपण यांना कधी चीन व चीनचे उद्योजक ज्यांनी आपला मोठा रोजगार पळवला, पैसा खेचून नेला, अर्थव्यवस्थेला कमजोर केल, तोच

भारतीय उद्योजकांच्या विरोधात खोटे आरोप: काँग्रेस व विरोधकांचं षडयंत्र Read More »

गोमातेचा सन्मान

वसुबारसेपासून आनंदमयी दिवाळीला प्रारंभ होतो. आदिवासी, जनजाती समाजात बारस म्हणजे वाघबारस किंवा गायदिवाळी. या वेगळ्या बारसची ओळख करून देणारा लेख. बारस म्हणजे द्‌वादशी, दिवाळीत येणारी बारस म्हणजे वाघबारस किंवा गायदिवाळी. आमच्या आदिवासी – जनजाती समाजात हा दिवस आम्ही खूप उत्साहात साजरा करतो. मातीचे बैल, गायी, गोठा बनवण्याचे काम आठ दिवस आधीच सुरू होते. ते बैल,

गोमातेचा सन्मान Read More »

सरन्यायाधीश चंद्रचूड, रामजन्मभूमी आणि सेक्युलॅरिजम 

काही दिवसांपूर्वी भारताचे सरन्यायाधीश चंद्रचूड एका सभेत बोलताना अयोध्येतील रामजन्मभूमीच्या न्यायदानाबद्दल बोलताना म्हणाले की \”सतत तीन महिने या खटल्यावर आम्ही विचार करत होतो. शेकडो वर्षे ज्यावर तोडगा निघाला नव्हता, असे काम माझ्यासमोर आले होते आणि मला काय करावे हे सुचत नव्हते. तेव्हा मी  देवाला म्हटले की  तूच आता मला मार्ग दाखव. जर आपला विश्वास असेल,

सरन्यायाधीश चंद्रचूड, रामजन्मभूमी आणि सेक्युलॅरिजम  Read More »

करदात्यांचा भाजपा सरकारवरील विश्वास आणि त्यामुळे विकासाला मिळालेली गती

स्वर्गीय राजीव गांधी एकदा आपल्या संभाषणात म्हटले होते की केंद्र सरकार गावापर्यत १ रुपया पाठवतो तर त्यातले ८५ पैसे हे भ्रष्टाचाराची भेट चढतात, फक्त १५ पैसे गावापर्यंत पोहोचतात. काँग्रेस काळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्यामुळे मोठा वर्ग कर भरण्यास इच्छुक नव्हता आणि विकासाची चाल सुद्धा खूपच धीमी होती. २०१४ नंतर आपल्या भारत देशात सामाजिक, आर्थिक

करदात्यांचा भाजपा सरकारवरील विश्वास आणि त्यामुळे विकासाला मिळालेली गती Read More »

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार विरुद्ध आधुनिक पुरोगामी चिंतन

जो पर्यंत तुम्ही भारतीय संस्कृतीला मुळापासून अमान्य करत नाही किंवा अगदी शिवराळ भाषेत तिचा धिक्कार करत नाही तो पर्यंत तुम्हाला जमाते पुरोगामी कडून मान्यता मिळायची शक्यता नाहीच.  तुकडोजी महाराजांच्या विचारात जी स्पष्टता आहे ती अभूतपूर्व आहे. महाराज पुरोगामी होते पण आजच्या जमाते पुरोगामी सारखे गाफील कधीच नव्हते. स्वतःचा सर्वधर्म समभाव शाबूत करण्यासाठी त्यांनी अकारण हिंदुना

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार विरुद्ध आधुनिक पुरोगामी चिंतन Read More »

मदरशांवर आयोगाची वक्रदृष्टी

बाल हक्क संरक्षण आयोगाने एका अहवालानुसार मदरसे हे right to education च्या अटींचे पालन करत नाहीत म्हणून मदरशांना दिले जाणारे सरकारी अनुदान बंद करावे असे आदेश दिले आहेत. खर तर यात धर्म निरपेक्षता, संविधानातील अल्पसंख्याक शिक्षण संस्थाना दिलेले संरक्षण यांचे उल्लंघन होण्याचा काहीच प्रश्न नाही पण तरीही मुस्लिम संस्था व समाज हा विषय आला की

मदरशांवर आयोगाची वक्रदृष्टी Read More »