News Bharati

संस्कृती

संस्कारक्षम मुलांपर्यंत रामकथा पोहोचवण्याचा प्रयत्न

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र हा प्रत्येक भारतीय माणसाच्या आस्थेचा आणि जिव्हाळ्याचाच विषय. बालकुमार आणि किशोरवयीन मुलांना रामाच्या गोष्टी सांगाव्यात या उद्देशातून ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डाॅ. न. म. जोशी यांनी लिहिलेल्या ‘मुलांचे श्रीराम‘ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी रामनवमीच्या मुहूर्तावर करण्यात आले. स्नेहल प्रकाशनच्या वतीने रहाळकर राम मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात न. म. जोशी यांचे विद्यार्थी, […]

संस्कारक्षम मुलांपर्यंत रामकथा पोहोचवण्याचा प्रयत्न Read More »

वारसा जतनाचे महत्त्वपूर्ण कार्य

आपल्या देशाचा, संस्कृतीचा, समाजाचा वारसा टिकून रहावा, त्याची ओळख जगाला व्हावी, त्याचे जतन व्हावे, हा वारसा सांगणाऱ्या ज्या वस्तू परदेशात गेल्या त्या परत मिळवून त्यांची सन्मानाने पुनर्स्थापना या दृष्टीने भारतात गेल्या दहा वर्षात लक्षणीय काम झाले आहे. १८ एप्रिल हा दिवस ‘जागतिक ऐतिहासिक स्थाने आणि स्थळ दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने. ऐतिहासिक

वारसा जतनाचे महत्त्वपूर्ण कार्य Read More »

अयोध्येतील अनुभवकथनाची कथा

अयोध्येतील राममंदिर निर्माण कार्यातील अनुभव पुण्यातील स्थापत्य अभियंता अश्विनी कवीश्वर यांनी गेल्या सहा भागांमध्ये सांगितले. हे अनुभव त्या लोकांना सांगतात, त्याबद्दल त्या म्हणतात, राममंदिर निर्माण कार्यामधील सुंदर अनुभव सांगता सांगता मला श्रोत्यांच्या मधला ‘राम’ अनुभवायला मिळाला आणि श्रोत्यांना अयोध्येत असल्याची अनुभूती मिळाली. II श्रीराम II १९९० सालच्या कारसेवेमध्ये भाग घेतल्यापासून मी अनेक कारसेवकांशी बोललो, भेटलो,

अयोध्येतील अनुभवकथनाची कथा Read More »

हिंदू समाजातील स्वत्वाची, स्वाभिमानाची जाणीव महत्त्वपूर्ण

सर्वच क्षेत्रात देश विकास करत आहे हे नक्की. याचे कारण गेल्या ३० वर्षात निर्माण झालेली राष्ट्रीय प्रेरणा हे आहे आणि या राष्ट्रीय प्रेरणेचा मुख्य स्रोत भगवान श्रीरामाच्या जन्मस्थानावरील मंदिर निर्माणासाठी झालेले जनजागरण आणि त्यातून निर्माण झालेली राष्ट्रीय वृत्ती हे आहे. अत्याधुनिक भौतिक साधनांनी युक्त, एक हजार वर्षांपेक्षा जास्त काळ टिकेल असा मजबूत पाया, भक्कम सागवानी

हिंदू समाजातील स्वत्वाची, स्वाभिमानाची जाणीव महत्त्वपूर्ण Read More »

अयोध्येच्या राममंदिरात, मंत्रमुग्ध वातावरणात!

अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणकार्यात सहभागी झाले, तेव्हापासून अगदी रोज नाही, पण अधूनमधून काही महत्त्वाच्या नोंदी मी करत होते. त्यावेळी सुचलेले ते विचार, ते अनुभव जमतील तसे मी शब्दांकित केले. प्रभूश्रीरामांचे दर्शन भव्य मंदिरात जाऊन घेतले तो दिवस होता, माघ शुद्ध प्रतिपदा. त्या दिवशी मी जे काही नोंदवले ते असे. आज माघ शुद्ध प्रतिपदा. कालची माघी

अयोध्येच्या राममंदिरात, मंत्रमुग्ध वातावरणात! Read More »

‘जप राम’ नृत्य कार्यक्रमातून उलगडला प्रभू श्रीरामांचा जीवनप्रवास

भरतनाट्यम रचनांद्वारे रामायणातील काही महत्त्वाच्या घटना अधोरेखित करणारा ‘जप राम’ या कार्यक्रमाचे आयोजन श्री रामनवमीच्या पूर्वसंध्येला करण्यात आले होते. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘जप राम’ या भरतनाट्यम नृत्य सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन श्री रामनवमीच्या पूर्वसंध्येला करण्यात आले होते. परिमल परफॉर्मिंग आर्टस् अँड रिसर्च सेंटरच्या वतीने हा कार्यक्रम सादर करण्यात आला. भरतनाट्यम

‘जप राम’ नृत्य कार्यक्रमातून उलगडला प्रभू श्रीरामांचा जीवनप्रवास Read More »

५०० वर्षांनंतर साजरी झाली रामनवमी: अयोध्येच्या राम मंदिरातील ऐतिहासिक क्षण

अयोध्या हे पवित्र शहर सध्या रामनवमीच्या आनंदोत्सवात मग्न आहे, ५०० वर्षानंतर प्रथमच भव्य राम मंदिरात हा उत्सव साजरा करण्यात आला आहे

५०० वर्षांनंतर साजरी झाली रामनवमी: अयोध्येच्या राम मंदिरातील ऐतिहासिक क्षण Read More »

अयोध्या आंदोलन म्हणजे हिंदू ऐक्याचा अभूतपूर्व विजय

काळा राम मंदिर ते अयोध्या राम मंदिर हा प्रवास हिंदू समाजासाठी प्रेरणा देणारा आहे. काळा राम मंदिर सत्याग्रहात अस्पृश्य समाजाने मंदिर प्रवेशासाठी संघर्ष केला होता. अयोध्या राम मंदिराचा शिलान्यास कामेश्वर चौपाल यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. कामेश्वर चौपाल हे अनुसूचित जातीचे आहेत. अयोध्येतील राम मंदिर म्हणजे हिंदू पुनरुत्थानाची नांदी आहे. अयोध्येतील राम मंदिर हिंदू ऐक्याचे

अयोध्या आंदोलन म्हणजे हिंदू ऐक्याचा अभूतपूर्व विजय Read More »

प्रभू रामचंद्र भारत वर्षासाठी राष्ट्रपुरुष

प्रभू रामचंद्रांनी सांगितलेला सांस्कृतिक राष्ट्रवाद हा सकारात्मक आहे. कुणाच्या द्वेषासाठी नाही. सामान्य माणसाला जबाबदार क्रियाशील व्यक्ती बनवण्यासाठी आहे. कर्तव्यावर आधारित आहे तो हक्कावर आधारित नाही आणि म्हणूनच वैश्विक शांतीसाठी आहे. सततचा संघर्ष करून हिंदू समाजाने रामजन्म स्थळावर अखेर भव्य राम मंदिर उभे केले. हा संघर्ष हिंदू समाजाने कधी राजे आणि त्यांच्या सैन्याच्या मदतीने, कधी अनाम

प्रभू रामचंद्र भारत वर्षासाठी राष्ट्रपुरुष Read More »

श्रीराम मंदिर हेच राष्ट्रमंदिर

लोक श्रीराम मंदिरात दर्शनासाठी येतील, तेव्हा ते राष्ट्रपुरुषाच्या दर्शनासाठीदेखील येतील. श्रीरामांच्या दर्शनाने प्रत्येक हिंदूच्या मनात वाईटाविरुद्ध संघर्ष करण्याचा संकल्प, चांगल्या शक्तींच्या बाजूने उभे राहण्याचा संकल्प वृद्धिंगत होईल, दृढ होईल. त्याचबरोबर सामाजिक समरसतेचा संदेश भगवान श्रीराम यांच्या जीवनाने दिला आहे, तो संदेशसुद्धा हिंदूंच्या जीवनात दृढमूल होईल. श्रीराम जन्मभूमीमुक्ती आंदोलन हे जगभरातल्या कुठल्याही श्रद्धास्थानासाठी झालेल्या दीर्घतम आंदोलनांपैकी

श्रीराम मंदिर हेच राष्ट्रमंदिर Read More »