News Bharati

Team NB Marathi

तुकडाेजी महाराज आणि हिंदुत्व विचार

अलिकडे केवळ राजकारण आणि सत्तेसाठी इतिहासासाेबत बेईमानी केली जात आहे. तुकडाेजी महाराज हिंदुत्ववादी नव्हते, असे सांगून हिंदूंच्या धारणा व आस्थांचा अवमान केला जात आहे. ‘राष्ट्रसंत हिंदुत्ववादी नव्हते तर मग हिंदुत्वविराेधी हाेते का?’ महाराजांनी आपल्या आयुष्यात ३ हजारांवर भजने लिहिलीत. यातील एका तरी भजनातून त्यांनी हिंदुत्वाचा विराेध केल्याचे दिसते का? तुकडाेजी महाराज मानवतेच्या आधारावर सर्वच धर्मांचा […]

तुकडाेजी महाराज आणि हिंदुत्व विचार Read More »

दर्गा, पीर, वक्फ बोर्डाचे उदात्तीकरण करणाऱ्या काँग्रेसला बहुजन संत गोरोबा काका कुंभार यांची आठवण कधी झालीच नाही..

संत नामदेव व ज्ञानेश्वरांचे समकालीन समकालीन असणारे संत गोरोबा काका यांचा जन्म धाराशिव जिल्ह्यातील तेर या गावी झाला. स्वतःचा परंपरागत कुंभार व्यवसाय करून प्रपंच सांभाळला. संसार सांभाळून त्यांनी हिंदू धर्माचा प्रसार केला.  संत गोरोबा काका यांना संत गोरा कुंभार या नावाने ओळखले जाते. त्यांनी अनेक अंभग लिहिले आहेत. संत गोरोबाकाका हे विठ्ठलाचे (पांडुरंग) मोठे भक्त

दर्गा, पीर, वक्फ बोर्डाचे उदात्तीकरण करणाऱ्या काँग्रेसला बहुजन संत गोरोबा काका कुंभार यांची आठवण कधी झालीच नाही.. Read More »

घुसखोरी संदर्भात सर्वच राजकीय पक्षांनी जाहीरनाम्यातून भूमिका व्यक्त करावी : संपादक सुरेश चव्हाणके

कोल्हापूर (प्रतिनिधी): सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये घुसखोरी विरोधात रोखठोक भूमिका घेण्याची नोंद असावी. त्यासाठी जागृत मतदारांनी जनमताचा दबाव निर्माण करावा असे आग्रही प्रतिपादन राष्ट्रीय प्रवक्ते आणि सुदर्शन टीव्हीचे संपादक सुरेश चव्हाणके यांनी केले. कोल्हापुरातील कळंबा येथे शिव प्रेरणा यात्रेअंतर्गत थेट मतदार संपर्क आणि विविध सामाजिक संस्था पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. \”प्रबोधन मंच\” व \”सकल

घुसखोरी संदर्भात सर्वच राजकीय पक्षांनी जाहीरनाम्यातून भूमिका व्यक्त करावी : संपादक सुरेश चव्हाणके Read More »

मनुष्याचा जन्म मिळणे हाच गौरव – डॉ. आशुतोष काळे

पुणे, दिनांक १९ ऑक्टोबर ः वैयक्तिक आणि अध्यात्मिक प्रगतीबरोबरच समाजासाठी कर्तव्य बुद्धीने कार्य करणे महत्त्वाचे आहे. पुढील पिढीला संस्कारक्षम करणे ही आपली जबाबदारी असून, यासाठी मनुष्याचा जन्म मिळणे हाच गौरव आहे. असे मत जनकल्याण रक्तपेढीचे डॉ. आशुतोष काळे यांनी व्यक्त केले. अमित ब्लूमफिल्ड मधील स्वाध्याय परिवाराच्या वतीने प.पु. पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जन्मदिन \”मनुष्य गौरव दिन\”

मनुष्याचा जन्म मिळणे हाच गौरव – डॉ. आशुतोष काळे Read More »

एक मराठा – एक लाख उद्योजक मराठा

महाराष्ट्रातील अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे दिनांक 13 जुलै 2016 मध्ये मानवी जातीला कलंकित करणारी किंवा माणुसकीला काळीमा फासणारी, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारी घटना घडली होती. सदर घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करून सामान्य माणसांमध्ये प्रचंड चीड आणि आक्रोश निर्माण झाला होता. पुढे कोपर्डीच्या पीडित अल्पवयीन मुलीस न्याय मिळावा म्हणून मराठा आक्रोश मोर्चे काढण्यात आले. पहिला

एक मराठा – एक लाख उद्योजक मराठा Read More »

प्रधानमंत्री आवास योजना: भाजपा सरकारने गोरगरिबांना सन्मानाने जगण्यासाठी दिलेलं सहाय्य 

प्रधानमंत्री आवास योजना: सामाजिक-आर्थिक आणि जातिगणना (SECC), २०११ नुसार, सुमारे ४० दशलक्ष भारतीय कुटुंबे बेघर होती किंवा अपुऱ्या किंवा गर्दीच्या घरांमध्ये किंवा मूलभूत सुविधांशिवाय राहत होती.  शिवाय, २०१२ आणि २०१९ दरम्यान, सरासरी वास्तविक घरांच्या किमती दरडोई जीडीपी पेक्षा वेगाने वाढल्या, विशेषत: कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी, घर खरेदी किंवा बांधणी परवडणे शक्य नव्हते. या बेघर कुटुंबाच्या

प्रधानमंत्री आवास योजना: भाजपा सरकारने गोरगरिबांना सन्मानाने जगण्यासाठी दिलेलं सहाय्य  Read More »

याकूब बाबा तो बहाना है, ६५०० एकर जमीन निशाणा है l 

प्रत्येक हिंदू आराध्यांची चुकीची छबी बनवणे हे प्रत्येक वामपंथीयांचे प्रयत्न राहिले आहेत, यातूनच अनेक कथांपैकी एक कथा कॉ गोविंद पानसरे यांनी  ‘शिवाजी कोण होता?’ या सुमारे ८० पानांच्या पुस्तकातून जन्माला घातली, ती कोणती तर शिवाजी महाराज अनेकांना गुरु मानत त्यात याकूब बाबा या एका मुस्लिम संताचाही समावेश आहे. (पान क्र. ४१) यासाठी श्रीमान महोदय सभासद बखरीचा

याकूब बाबा तो बहाना है, ६५०० एकर जमीन निशाणा है l  Read More »

महाभकास आघाडीचा पुरुषी अंहकार – लाडकी बहीण योजनेचा विरोध करून आदिवासी महिलांचा अपमान

भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मते 2047 मध्ये विकसित भारताचे स्वप्न तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा समाजात 50% वाटा असणा-या माता-भगिनी समाजाच्या केंद्रस्थानी येतील, समाजाच्या विकासात हातभार लावतील. ह्याच स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली. समाजातील ग्रामीण भागातील महिलांना विशेष करून आदिवासी महिलांना आर्थिक साहाय्य मिळावे, या उदात्त हेतूने ही योजना

महाभकास आघाडीचा पुरुषी अंहकार – लाडकी बहीण योजनेचा विरोध करून आदिवासी महिलांचा अपमान Read More »

पहिल्यांदाच मतदान करताय ना? तुमच्या भविष्यासाठी योग्य निर्णय घ्या!

तुम्ही पहिल्यांदाच मतदान करत आहात का? मग, तुमचं मत फक्त तुमचं हक्क नसून, तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या समाजाच्या प्रगतीसाठी, आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी एक महत्त्वाचा निर्णय आहे. निवडणूक जवळ येत असताना, तुम्हाला विचार करावा लागेल की, तुमच्या मताने कोणत्या प्रकारच्या महाराष्ट्राची घडण होणार आहे – मागासलेला महाराष्ट्र की प्रगत महाराष्ट्र? हा लेख तुम्हाला विचार करण्यास प्रवृत्त करेल

पहिल्यांदाच मतदान करताय ना? तुमच्या भविष्यासाठी योग्य निर्णय घ्या! Read More »

ध्येयविरहीत शिक्षणप्रणाली राष्ट्रासाठी घातक डॉ. मनमोहन वैद्य; ‘अरूण रंग’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे – भौतिक प्रगतीसाठी उत्पन्नाचे साधन चांगले असायलाच हवे. मात्र तेच जीवनाचे ध्येय होऊ शकत नाही. समाज परिवर्तन हे आयुष्याचे ध्येय असायला हवे. दुर्दैवाने आजची शिक्षण प्रणाली ध्येयविरहीत झाली असून, साध्याला अधिक महत्त्व दिले जात आहे. ध्येयविरहीत शिक्षणप्रणाली राष्ट्रासाठी घातक आहे  असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय  कार्यकारिणी सदस्य डॉ. मनमोहन वैद्य यांनी व्यक्त

ध्येयविरहीत शिक्षणप्रणाली राष्ट्रासाठी घातक डॉ. मनमोहन वैद्य; ‘अरूण रंग’ पुस्तकाचे प्रकाशन Read More »