News Bharati

Khandesh

राज्यात ३० आणि ३१ मार्च रोजी मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल होणार असून, येत्या ३० आणि ३१ मार्च २०२६ रोजी काही भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सीमावर्ती भागांमध्ये स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. ३० मार्च रोजी दुपारनंतर खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये […]

राज्यात ३० आणि ३१ मार्च रोजी मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा Read More »

बळीराजाची चिंता वाढली; १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस आणि विजांचा कडकडाट

मुंबई : राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची शक्यता असून, येत्या १७ ते २० मार्च दरम्यान विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. या नैसर्गिक संकटामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीला मोठा अडथळा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १७ मार्चपासून

बळीराजाची चिंता वाढली; १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस आणि विजांचा कडकडाट Read More »