News Bharati

Farmer

एआय चर्चेपुरते नको, बांधापर्यंत पोहोचवा!\” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले ‘महाॲग्री एआय’ मॉडेल

नवी दिल्ली : कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे जाण्याची क्षमता, महिला सक्षमीकरणासह सर्वांगीण समृध्दी आणण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. एआय चा वापर ही बाब केवळ प्रदर्शने आणि चर्चेपुरती मर्यादीत न राहता ती मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचण्याची गरजही मुख्यमंत्र्यांनी प्रतिपादित केली. नवी […]

एआय चर्चेपुरते नको, बांधापर्यंत पोहोचवा!\” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले ‘महाॲग्री एआय’ मॉडेल Read More »

शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा निर्णय! २ लाखांपर्यंत पीककर्ज घेताना संपूर्ण तारण शुल्क माफ !

मुंबई : शेतकऱ्यांच्या कष्टाला सन्मान आणि आर्थिक स्थैर्य देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २०२६ पासून बँकेकडून २ लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज घेताना लागणारे संपूर्ण मुद्रांक शुल्क (Stamp Duty) आणि तारण शुल्क आता पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. या संदर्भातील अधिकृत राजपत्र (Gazette) महसूल विभागाने

शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा निर्णय! २ लाखांपर्यंत पीककर्ज घेताना संपूर्ण तारण शुल्क माफ ! Read More »

शेतीसाठी ‘मिशन नैसर्गिक शेती’ आणि विद्यार्थ्यांसाठी ‘AI’; नागपुरात मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडली विकासाची दिशा

नागपूर : शेतीची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी मिशन नैसर्गिक शेती राबविण्याचे राज्य सरकारने ठरविले असून, येत्या २ वर्षात २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेती लागवडीखाली येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एल.आय.टी.) माजी विद्यार्थी संघटनेतर्फे आयोजित ‘उडान 25-26 : ज्वेल ऑफ एलआयटी अँड युथ आयकॉन अवॉर्ड्स’ कार्यक्रमात ते बोलत

शेतीसाठी ‘मिशन नैसर्गिक शेती’ आणि विद्यार्थ्यांसाठी ‘AI’; नागपुरात मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडली विकासाची दिशा Read More »

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना आता १००% डिजिटल! महाडीबीटी पोर्टलमार्फत मिळणार तात्काळ मदत

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना शेतीत काम करताना होणाऱ्या अपघातांमुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास तातडीने आर्थिक मदत देण्यासाठी सुरू असलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेची प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ आता महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन अर्ज करून घेता येणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती देताना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना आता १००% डिजिटल! महाडीबीटी पोर्टलमार्फत मिळणार तात्काळ मदत Read More »

कृषी विभागाच्या योजनांची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

पुणे : शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, कृषी विभागाने क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी या योजनांची माहिती जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी केले. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेत आयोजित राज्यस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, कृषी विभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी

कृषी विभागाच्या योजनांची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे Read More »