वांद्रे आणि दादर म्हणजे महाराष्ट्र नव्हे; केशव उपाध्येंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
मुंबई : \”महाराष्ट्रावर संकट असल्याचे सांगून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत, पण मुळात या दोघांना महाराष्ट्र किती माहिती आहे? वांद्रे आणि दादरच्या पलीकडे महाराष्ट्र त्यांना कधी दिसलाच नाही,\” अशा शब्दांत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली आहे. ठाकरे बंधूंच्या ग्रामीण महाराष्ट्रातील ज्ञानावरून उपाध्ये यांनी त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले […]
वांद्रे आणि दादर म्हणजे महाराष्ट्र नव्हे; केशव उपाध्येंचा ठाकरे बंधूंवर निशाणा Read More »