News Bharati

Agri Tech

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी प्रदान

अहिल्यानगर (राहुरी) : देशाच्या अन्नसुरक्षा आणि आर्थिक स्थैर्यासाठी कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय शेतीचे भविष्य आता तंत्रज्ञान, स्टार्टअप्स आणि शाश्वत पद्धतींवर अवलंबून आहे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी केले. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ३९ व्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. या विशेष प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी प्रदान Read More »

शेतकऱ्यांच्या जीवनात ‘एआय’ क्रांती; कृषीसाठी स्वतंत्र धोरण आणि जागतिक परिषद घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

मुंबई : शेतकऱ्याने डिजिटल सेवांचा आत्मविश्वासाने वापर केला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या विविध डिजिटल ॲपमुळे शेतकरी त्यांच्या भाषेत संवाद साधून शेती विषयक प्रश्नांचे उत्तर त्वरित मिळवू शकतात. महा-एआय इनोव्हेशन सेंटरद्वारे विद्यापीठे, संशोधन संस्था, उद्योग यांना एकत्र आणून एका डिजिटल सक्षम परिसंस्थेद्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान सुकर करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद

शेतकऱ्यांच्या जीवनात ‘एआय’ क्रांती; कृषीसाठी स्वतंत्र धोरण आणि जागतिक परिषद घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य Read More »