\”स्वार्थाचा संसार की हिंदुत्वाशी गद्दारी?\” – २०१४ ते २०२५ उद्धव ठाकरेंच्या ‘धोरणशून्य’ राजकारणाचे भाजपने काढले वाभाडे
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या गेल्या दहा वर्षांतील विसंगत राजकारणावर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार प्रहार केला आहे. \”कधी इकडे, तर कधी तिकडे\” अशा धरसोड वृत्तीमुळे उद्धव ठाकरेंचे राजकारण म्हणजे केवळ स्वार्थाचा संसार उरला असल्याची टीका त्यांनी केली आहे. एका कवितेच्या माध्यमातून त्यांनी ठाकरेंच्या २०१४ ते २०२५ पर्यंतच्या कोलांटउड्यांचा सविस्तर पाढाच वाचला आहे. […]