News Bharati

नवनाथ बन

रवींद्र चव्हाणांकडून भाजपची ‘जम्बो’ कार्यकारिणी जाहीर; पाहा सविस्तर यादी

मुंबई : आगामी निवडणुका आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेता भारतीय जनता पक्षाने आपल्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत नव्या पदाधिकाऱ्यांच्या नावांची यादी प्रसिद्ध केली. यामध्ये उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस आणि विविध मोर्चांच्या अध्यक्षांचा समावेश आहे. रवींद्र चव्हाण म्हणाले की, \”प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर निवडणुकांमुळे कार्यकारिणी जाहीर करण्यास विलंब […]

रवींद्र चव्हाणांकडून भाजपची ‘जम्बो’ कार्यकारिणी जाहीर; पाहा सविस्तर यादी Read More »

फडणवीसांचे निकटवर्तीय नवनाथ बन यांचा दणदणीत विजय; मुंबईत कमळ जोरात

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या महासंग्रामाचा निकाल आज जाहीर होत असून, यात भारतीय जनता पक्षाने मोठी मुसंडी मारली आहे. सर्वांत जास्त चर्चा रंगली ती मानखुर्दच्या वॉर्ड क्रमांक १३५ ची, जिथे भाजपचे माध्यम प्रमुख आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी नवनाथ बन (Navnath Ban) यांनी विजय मिळवून विरोधकांना मोठा धक्का दिला आहे.

फडणवीसांचे निकटवर्तीय नवनाथ बन यांचा दणदणीत विजय; मुंबईत कमळ जोरात Read More »

मुंबईत ‘कविता युद्ध’ पेटले! संदीप देशपांडेंच्या टीकेला भाजपचे ‘काव्यात्मक’ प्रत्युत्तर

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण सध्या ‘काव्यात्मक’ युद्धामुळे चांगलेच तापले आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आशिष शेलार यांच्यावर बोचऱ्या कवितेच्या माध्यमातून टीका केल्यानंतर, भाजपचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी आता देशपांडे यांच्या नावाचा आणि कर्तृत्वाचा समाचार घेतला आहे. संदीप देशपांडेंचा ‘बुरशी’ आणि ‘झोलार’ प्रहार मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक

मुंबईत ‘कविता युद्ध’ पेटले! संदीप देशपांडेंच्या टीकेला भाजपचे ‘काव्यात्मक’ प्रत्युत्तर Read More »

‘सामना’चा अग्रलेख द्वेष, भ्रम आणि राजकीय अपयश झाकणारा! भाजपचा थेट हल्ला; \”देवाभाऊ मुंबईला ‘गती’ देतात, उद्धवजी फक्त ‘रडगाणं’ गातात!\”

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ‘सामना’ वृत्तपत्रातून महायुती आणि भाजपवर मराठी माणसाच्या प्रश्नावरून करण्यात आलेल्या टीकेला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी ‘सामना’चा अग्रलेख तथ्यांवर आधारित नसून, केवळ ‘द्वेष, भ्रम आणि राजकीय अपप्रचारावर’ आधारित असल्याचा आरोप केला आहे. ‘तुम्हीच केले मराठी माणसाला बेघर’ नवनाथ बन यांनी ठाकरे गटावर

‘सामना’चा अग्रलेख द्वेष, भ्रम आणि राजकीय अपयश झाकणारा! भाजपचा थेट हल्ला; \”देवाभाऊ मुंबईला ‘गती’ देतात, उद्धवजी फक्त ‘रडगाणं’ गातात!\” Read More »