कर्जमाफी – एक ऐतिहासिक पाऊल!
महाराष्ट्र सरकारने मंगळवारी राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली कर्जमाफी हा केवळ एका आर्थिक संकटावरील तात्पुरता उपाय नाही, तर कृषी क्षेत्राला पुन्हा एकदा नवसंजीवनी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि अर्थकारणात शेतकरी नेहमीच केंद्रस्थानी राहिला आहे. निसर्गाचा लहरीपणा, कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी, आणि त्यातच बाजारपेठेतील दरांचा अनिश्चितता… या दुष्टचक्रात अडकलेल्या बळीराजाला तातडीने दिलासा देणे […]
कर्जमाफी – एक ऐतिहासिक पाऊल! Read More »