News Bharati

इचलकरंजी

इचलकरंजीतील ‘सामाजिक दांपत्य भोजन’ आणि कुटुंबव्यवस्थेचा जागर

भारतीय संस्कृतीमध्ये सण, उत्सव आणि परंपरांना केवळ धार्मिक महत्त्व नसून, त्यांना एक गहिरा सामाजिक दृष्टिकोनही लाभलेला आहे. सध्या ज्येष्ठ अधिक मास चालू आहे. महाराष्ट्रात या अधिक महिन्यात जावयाचा मान करण्याची, तसेच ‘अधिकस्य अधिकं फलम्’ या उक्तीप्रमाणे दान-धर्माची प्राचीन परंपरा आहे. या परंपरेला अनुसरून ३०+३ दांपत्य भोजन आणि वाण देण्याची पद्धत आजही अनेक ठिकाणी पाळली जाते. […]

इचलकरंजीतील ‘सामाजिक दांपत्य भोजन’ आणि कुटुंबव्यवस्थेचा जागर Read More »

विकासाचे विकेंद्रीकरण आणि ‘वस्त्रनगरी’ इचलकरंजीसमोरील नवे आव्हान

महाराष्ट्राची ‘मँचेस्टर’ म्हणून नावलौकिक मिळवलेली इचलकरंजी ती देशाच्या विविध कानाकोपऱ्यांतून आलेल्या लाखो हातांना जगवणारी एक समृद्ध कर्मभूमी आहे. वर्षानुवर्षे इचलकरंजीतील पॉवरलूम, सायझिंग आणि प्रोसेसिंग मिलचा खडखडाट अखंड सुरू राहिला, यामागे देशातील विविध राज्यांतून आलेल्या श्रमिक वर्गाचा घाम आणि कष्ट होते. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि अगदी पूर्वेकडील पश्चिम बंगालमधून आलेले कामगार इचलकरंजीच्या अर्थचक्राचा मुख्य कणा

विकासाचे विकेंद्रीकरण आणि ‘वस्त्रनगरी’ इचलकरंजीसमोरील नवे आव्हान Read More »

‘हा केवळ पुतळा नाही, आपला स्वाभिमान;’ मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण इचलकरंजी (कोल्हापूर) : ‘स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज… स्वराज्याचा स्वाभिमान!’ असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इचलकरंजी येथील श्री शंभुतीर्थ चौकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी त्यांनी पुतळ्याला विनम्र अभिवादन केले. ‘हिंदवी साम्राज्याला समर्पित दिवस’ \”ज्यांच्याबद्दल ‘देशधर्म पर मिटने

‘हा केवळ पुतळा नाही, आपला स्वाभिमान;’ मुख्यमंत्री फडणवीस Read More »